ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला असून, अखेर कोर्टाच्या सूचनेनुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे.
गेल्या वर्षी १४ जुलै रोजी विशाळगड मुक्ती आंदोलन झाले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यातून विशाळगडाशेजारी दंगल झाली. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण गडासह परिसरात संचारबंदी लागू केली होती.
छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पराक्रमाचा साक्षीदास असलेला विशाळगडावर गेल्या पाच महिन्यांपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. विशाळगडावरील ही संचारबंदी अखेर जिल्हा प्रशासनाने शिथिल केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज्याच्या पराक्रमाचा साक्षीदारअसणाऱ्या विशाळगडावर गेल्या 5 महिन्यांची बंदी लागू करण्यात आली होती मात्र आता ही बंदी शिथील करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जाणून घ्या अधिक माहिती
'कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगड परिसरात 158 अतिक्रमणं होती, ही अतिक्रमणं काढणे आवश्यक आहे. गडाचे पावित्र्य राखणे आवश्यक आहे. अमरावतीत देखील विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी भाजप रस्त्यावर उतरणार आहे'.
कोल्हापूरमधील विशाळगड परिसरातील दर्ग्यावर पूर्वापार चालत आलेल्या पशुबळी प्रथेवर यावर्षी घालण्यात आलेल्या बंदीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका असे खडेबोल हायकोर्टानं दोन्ही बाजूंना सुनावले आहेत. तूर्तास या बंदीच्या आदेशाला…