पुर्वापार पाहायचं झालंच तर शेतीप्रधान देश म्हणून जसं भारताला ओळखतात तसंच या देशाची आणखी ए ओळख म्हणजे पुरुषप्रधान असलेला देश. भारतात पुरुषांची स्त्रियांवर वर्चस्व गाजवणाऱ्या वृत्तीला संपवण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी प्रयत्नांची…
छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षेवेळी महिला उमेदवारांना मंगळसूत्र आणि दागिने काढण्याची सक्ती केल्याने मोठा वाद झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
राज्य शासनाच्या लाडकी बहिण योजनेमुळे सत्ताधाऱ्यांना अनेक ठिकाणी सत्ता स्थापन करण्यात यश आले आहे. या योजनेचा फायदा याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत होईल, अशी आशा सत्ताधाऱ्यांना लागून राहिली आहे.
अनारकली ड्रेस म्हणजे मुलींचा विक पॉईंट. मुघलकाळातील स्त्रियांचा असलेला हा पोषाख आज फॅशन ट्रेंड म्हणून ओळखला जात आहे. मात्र या अनारकली ड्रेसची गोष्ट खूपच रंजक आहे. प्रेम, इतिहास आणि कला…
महिला विश्वविजेतेपदाचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगणार आहे. या रोमांचक सामन्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दिल्ली-कोलकाता-जयपूर नाही, तर ही शहरे महिलांसाठी सर्वात सुरक्षित! NARI च्या २०२५ च्या अहवालातून धक्कादायक निष्कर्ष समोर. तुमच्या शहराची सुरक्षा रँकिंग जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर बातमी.