अक्षय हा हा यवतमाळातील अभियांत्रिकीच विद्यार्थी आहे. मात्र, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने त्याने पैसे मिळवण्याच्या मोहापाई मामाच्या घरी चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे.
शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे मोठी अडचण होत आहे. डांबरीकरण करण्याची मागणी असताना पूर्ण झाली नाही. रस्ता नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात राहुटी सुरू केली आहे. आजारी पडल्यास दवाखान्यात जाता येत नाही.…
आर्णी ते बोरगांव मार्गावर तेंडोळी जवळ शनिवारी विजेचे खांब घेऊन येणारा ट्रक पलटी झाल्याने अपघात घडला. या अपघातात एकाने जीव गमावला असून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला दाखल करण्यात आले आहे.