ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आरोग्यसेवेचे जाळे विणण्यात आले आहे. मात्र, शासकीय आरोग्य संस्थेत डॉक्टर नियमित उपस्थित राहत नाही. आरोग्य तपासणी झाल्यास औषधी मिळत नाही.
जिल्ह्यात जंगलाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. या वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. परंतु सध्या उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. अशातच वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदी केल्या आहेत. यातील ४८ हजार शेतकऱ्यांना कापसाची नोंदणी केल्या नंतरही कापसाची विक्री करता आली नाही. यातून शेतकरी अडचणीत आले होते.
किरण पुरंदरे यांनी टिपलेल्या या छायाचित्रात पक्ष्याचे सौंदर्य अधिकच उठावदार दिसत आहे. पक्ष्याच्या डोक्यावर, पाठीवर, पंखांवर आणि शेपटीवर दवबिंदू किंवा पावसाचे जणू काही मोतीच जमा झाले आहेत, असे चित्र या…
रब्बी हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांना गहू, हरभरा आदी पिकांची पेरणी केली असून, काही भागात पिके काढणीस आली. गत ४ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी पिकांसह भाजीपाला पिकावर विविध रोगराईचा प्रादुर्भाव…
अकोल्यात जेमतेम पक्षी अकोला वा जिल्ह्यात पोपटखेड, काटेपूर्णा, दगडपारवा, कापशी, सिसा-मासा-उदेगाव, विझोरा, दुधाळा, आगर, आखतवाडा आदी जलाशयांवर दरवर्षी स्थलांतरी पक्षी हजेरी लावतात.
कृषी यांत्रिकीकरण योजनांतर्गत महा-डीबीटी पोर्टलवरील सन २०२५-२६ पासून अर्ज मंजुरीसाठी 'प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य' ही कार्यपद्धती अवलंबविण्यात आली.
कुसुम मोहिमेद्वारे विशेष लक्ष वंचित आणि दुर्लक्षित गटांवर ठेवले जाईल जसे की उमा विटभट्टी कामगार, खाण कामगार, स्थलांतरित व्यक्ती, बांधकाम मजूर, आश्रम शाळेतील विद्यार्थी शोधून त्यांना उपचार मिळवून देतील.
दरवर्षी आवश्यकतेपेक्षा कमी ऊसतोड टोळ्या येत असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस तोडीसाठी टोळीप्रमुखांच्या मागे साकडे घालावे लागत आहे. इतका खर्च करूनही मुळावा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस अद्याप कारखान्यात पोहोचलेला नाही.
महामंडळाने दिव्यांग प्रवाशांच्या 'यूडीआयडी' कार्डची मोबाइल अॅपद्वारे पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबत एसटीच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी यवतमाळसह सर्व विभागीय नियंत्रकांना पत्र जारी केले आहे.
टिपेश्वर अभयारण्यात अनेक प्राण्यांचे वास्तव्य आहे. मात्र पहिल्याच टप्यात हमखास दर्शन होणाऱ्या वाघाचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. सध्या येथे १८ ते २० च्या आसपास वाघांची संख्या आहे.
परदेशी दारू महाग झाल्याने, विशेषतः तरुण आणि मध्यमवर्गीयांमध्ये बिअरची लोकप्रियता वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते. दारूच्या प्रकारानुसार वापर पाहता, ग्राहकांच्या बदलत्या पसंतीचे स्पष्ट संकेत मिळतात.
अक्षय हा हा यवतमाळातील अभियांत्रिकीच विद्यार्थी आहे. मात्र, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाल्याने त्याने पैसे मिळवण्याच्या मोहापाई मामाच्या घरी चोरी केल्याचं सांगण्यात येत आहे.
शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे मोठी अडचण होत आहे. डांबरीकरण करण्याची मागणी असताना पूर्ण झाली नाही. रस्ता नसल्याने शेतकऱ्यांनी शेतात राहुटी सुरू केली आहे. आजारी पडल्यास दवाखान्यात जाता येत नाही.…
आर्णी ते बोरगांव मार्गावर तेंडोळी जवळ शनिवारी विजेचे खांब घेऊन येणारा ट्रक पलटी झाल्याने अपघात घडला. या अपघातात एकाने जीव गमावला असून गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला दाखल करण्यात आले आहे.