• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Atul Parchure Passed Away Liver Cancer Signs Symptoms

पोटाच्या कॅन्सरमुळे अतुल परचुरे यांचे निधन! लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

प्रसिद्धविनोदी अभिनेते अतुल परचुरे यांना लिव्हर कॅन्सरचे निदान झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र सोमवारी त्यांची प्राण ज्योत मालवली. पोटाचा कॅन्सर झाल्यानंतर लिव्हर निकामी होऊन जाते. त्यामुळे शरीराचे संपूर्ण कार्य बिघडून जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात, जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 16, 2024 | 10:14 AM
लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' गंभीर लक्षणे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी कलाकार म्हणून ओळख असलेले अतुल परचुरे यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी अतुल परचुरे यांनी मित्रम्हणे युट्युब चॅनलमधील मुलाखतीमध्ये त्यांना यकृताचा कॅन्सर झाल्याचे सांगितली होती. त्यानंतर त्यांनी उपचार घेत पुन्हा एकदा नव्याने काम करण्यास सुरुवात केली होती. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’ त्यांचा नवाकोरा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी नाटकाच्या तालमीला सुरुवात केली होती. मात्र नाटकाच्या तालिमीदरम्यान पुन्हा एकदा त्यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरु असतानाच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. हा आजार झाल्यानंतर माणूस शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. अतुल परचुरे यांना लिव्हर कॅन्सरचे निदान झाले होते. हा कॅन्सर झाल्यानंतर लिव्हर पूर्णपणे निकामी होऊन जाते. या आजाराच्या रुग्णाला लवकर उपचार न मिळाल्यास जीव जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजाराची लक्षणे वेळीच ओळखून डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसतात. याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: जपानी लोकांसारखी सुंदर त्वचा हवी आहे? मग नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्या वयात दिसाल सुंदर

लिव्हर कॅन्सर म्हणजे काय?

लिव्हर हा शरीरातील सगळ्यात मोठा अवयव आहे. या अवयवाचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडून जाते. लिव्हर कॅन्सर हा यकृतातील पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होणारा गंभीर आजार आहे. लिव्हरचे प्रमुख कार्य म्हणजे रक्तातील विषारी पदार्थ नष्ट करून पित्ताची निर्मिती करणे आणि पोषण तत्वांचे शोषण करून घेणे. लिव्हर कॅन्सर झाल्यानंतर प्रायमरी आणि सेकंडरी असे दोन टप्पे असतात. त्यातील हेपेटोसेल्युलर कॅरिसिनोमा हा सगळ्यात सामान्य आहे.

लिव्हर कॅन्सरची लक्षणे:

  • वजन कमी होणे
  • नेहमी अशक्तपणा आणि थकवा जाणवणे
  • पोटात दुखणे किंवा पोटाला सूज येणे
  • कावीळ होणे
  • भूक न लागणे
  • पोटाच्या वरच्या बाजूला वेदना होणे
  • उलट्या होणे, इत्यादी लक्षणे जाणवू लागतात.

हे देखील वाचा: आतड्यांमध्ये कुजलेली घाण स्वच्छ करण्यासाठी दातांखाली ठेवा ‘हा’ आयुर्वेदिक पदार्थ, पोट होईल स्वच्छ

लिव्हर कॅन्सर टाळण्यासाठी आहारात कोणते पदार्थ खावेत:

कॅन्सर सारख्या गंभीर आजारापासून वाचण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थ, फळे, भाज्यांचे सेवन करावे. ज्यामुळे कॅन्सर सारखे गंभीर आजार होणार नाहीत. फळे भाज्या अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, ज्यामुळे शरीराचे हानिकारक पेशींपासून नुकसान होत नाही. रोजच्या आहारात पनीर, दूध, दही इत्यादी पदार्थांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Atul parchure passed away liver cancer signs symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2024 | 10:14 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब
2

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
3

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
4

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PM Modi ON RSS 100 : राष्ट्र साधनेची 100 वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा RSS च्या शतकपूर्तीवर खास लेख

PM Modi ON RSS 100 : राष्ट्र साधनेची 100 वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा RSS च्या शतकपूर्तीवर खास लेख

तासगाव पाेलिसांची मोठी कारवाई; बेकायदा दारू साठ्यावर छापा टाकला अन्…

तासगाव पाेलिसांची मोठी कारवाई; बेकायदा दारू साठ्यावर छापा टाकला अन्…

गांधी जयंतीच्या दिवशीच गांधींचा अनुयायी हरपला ; युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी. पारीख अनंतात विलीन

गांधी जयंतीच्या दिवशीच गांधींचा अनुयायी हरपला ; युसुफ मेहेरअली सेंटरचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी. पारीख अनंतात विलीन

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

‘राजकारणाला खेळापासून दूर ठेवा’…भारताच्या Asia Cup 2025 Trophy Controversy वर AB de Villiers ने स्पष्टपणे सांगितले

M3M हुरुन लिस्टमध्ये हिंदुजा अव्वल, NRI अब्जाधीशांमध्ये 1.85 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिला क्रमांक

M3M हुरुन लिस्टमध्ये हिंदुजा अव्वल, NRI अब्जाधीशांमध्ये 1.85 लाख कोटींच्या संपत्तीसह पहिला क्रमांक

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

अ‍ॅशले गार्डनरने रचला इतिहास! Women’s ODI World Cup मध्ये ‘हा’ पराक्रम करणारी ठरली क्रिकेट जगातील पहिलीच खेळाडू 

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

सेनाप्रमुख असीम मुनीरवर संतापला पाकिस्तान ; ‘Salesman’ म्हणत त्यांच्याच देशातील खासदाराने केली तीव्र टीका

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.