• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How Did Ravana Get Ten Heads

रावणाला दहा डोके कसे प्राप्त झाले? पुराणात लिहले गेले आहे की, “विद्या, सामर्थ्य…”

रावणाची दहा डोकी ही प्रत्यक्ष नसून त्याच्या विद्वत्तेचे, दोषांचे आणि सामर्थ्याचे प्रतीक मानली जातात. त्यामुळे "दशानन" हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा रुपकात्मक उल्लेख आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 02, 2025 | 08:48 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

रावण हा राक्षस कुळातील फार महत्वाचा राजा मानला गेला आहे. तसा तो बुद्धीने विद्वान पण अहंकाराने वेढलेला असा पुराणांमध्ये नमूद आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? रावणाला इतिहासात दहा मुंडकी असणारा दाखवला गेला आहे. पण खरंच? रावणाला दहा मुंडकी होते का? त्याला ते मुंडकी कुठून प्राप्त झाले? या सगळ्या बाबींवर विश्लेषकांचे मत विविध आहेत. कुणी म्हणत, त्याला शारीरिक रित्या दहा डोकी प्राप्त होती. तर कुणी म्हणतं, त्याला दहा मुंडकी निव्वळ विशेषण म्हणून वापरले गेले आहेत. पण नक्की काय आहे म्हणणं, जाणून घेऊयात.

दसऱ्यानिमित्त घरी बनवा चमचमीत शाही व्हेज पुलाव! मऊ आणि मोकळा भात शिजण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

रावण जरी अधर्मी असला तरी तरी त्याने धर्माचे कार्य करण्यात कधीच मागे हटला नाही. त्याची शंकर भक्ती जगव्याख्यात आहे. भगवान शंकराला तप करून प्रसन्न करत त्याने अपार विद्या प्राप्त केली होती. काही लोकांचे म्हणणे आहे की रावणाला एकच मुंडका होता पण त्याच्याकडे असणाऱ्या सामर्थ्यामुळे त्याला दशमुख अशी उपाधी देण्यात आली होती. तर काही लोकांनी रावणाच्या दहा मुंडक्यांना त्यांच्या अंगातील दोष म्हणून पाहिले आहे. ते दशदोष त्याच्या दशमुखांना दर्शवतात. क्रोध, अहंकार, मोह, लोभ, मत्सर (जळफळाट), कामवासना, मद (दारू/अहंभाव), ईर्ष्या, अन्याय, हिंसा हे ते दशदोष आहेत, जे त्याच्यात भरभरून होते.

काही विद्वानांच्या मते रावण हा अत्यंत विद्वान होता. वेद, शास्त्र, ज्योतिष, वैद्यक, संगीत अशा दहा वेगवेगळ्या विद्या व शास्त्रांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवले होते. म्हणून त्याला दहा मुख असलेला विद्वान असं म्हटलं गेलं. म्हणजेच रावणाची दहा डोकी कुठून आली हा प्रश्न बघता, ती शारीरिक नसून प्रतीकात्मक होती: त्याच्या दहा गुण-दोषांचे, दहा विद्वत्तांचे आणि त्याच्या सामर्थ्याचे प्रतिक म्हणून.

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

काही अभ्यासकांच्या मते, रावणाची उंची, त्याची विशाल बुद्धी आणि त्याचा प्रचंड अहंकार पाहून कवी-लेखकांनी त्याला दहा डोकी असल्याचं वर्णन केलं. पाहायला गेले तर वेगवेगळ्या ठिकाणी, याविषयी संदर्भ वेगवेगळे आहेत.

Web Title: How did ravana get ten heads

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 08:48 AM

Topics:  

संबंधित बातम्या

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन
1

Dussehra Festival 2025 : देशातील सर्वात उंच 221.5 फुटांचा पुतळा; 13 टनपेक्षा अधिक वजन, राजस्थानात आज केले जाणार दहन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रावणाला दहा डोके कसे प्राप्त झाले? पुराणात लिहले गेले आहे की, “विद्या, सामर्थ्य…”

रावणाला दहा डोके कसे प्राप्त झाले? पुराणात लिहले गेले आहे की, “विद्या, सामर्थ्य…”

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहन नाही, इथे होते दशाननची पूजा; भारतातील या 5 ठिकाणी उलटी आहे प्रथा

सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झाला गायक जुबिन गर्गचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले कारण

सिंगापूरमध्ये पाण्यात बुडून झाला गायक जुबिन गर्गचा मृत्यू; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आले कारण

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

BCCI हटवू शकते Mohsin Naqvi यांना पदावरुन, या नियमामुळे पीसीबी अध्यक्षांचा माज उतरणार?

Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

Numerology: दसऱ्याच्या दिवशी या मूलांकांच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा

NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

NZ w vs AUS W : विश्वचषकाच्या दुसऱ्या सामन्यात कांगारुच्या संघाने मारली बाजी! किवी संघाला 89 धावांनी केलं पराभूत

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.