• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Include These Herbs In Your Diet After Diabetes Health Care Tips

शरीरात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात करा ‘या’ औषधी वनस्पतींचा समावेश

रक्तामध्ये साखरेची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनदीन आहारात आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन करून वाढलेला मधुमेह नियंत्रणात ठेवावा. जाणून घेऊया कोणत्या आहेत औषधी वनस्पती.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 26, 2024 | 08:53 AM
मधुमेह झाल्यानंतर या औषधी वनस्पतींचा आहारात करा समावेश:

मधुमेह झाल्यानंतर या औषधी वनस्पतींचा आहारात करा समावेश:

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरात मधुमेह या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, सतत गोड पदार्थ खाणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच लगेच येतो. निरोगी आरोग्य जगण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. मधुमेह झाल्यानंतर कायमस्वरूपी गोळ्या औषध घेणे बंधनकारक असत. मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सतत बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर कोणत्या औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

मधुमेह झाल्यानंतर या औषधी वनस्पतींचा आहारात करा समावेश:

दालचिनी:

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात दालचिनीचे सेवन करावे. दालचिनीच्या सेवनामुळे आरोग्य निरोगी राहते. कोमट पाण्यात एक तुकडा दालचिनी टाकून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. दालचिनीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

मेथी दाणे:

मधुमेह झाल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही मेथी दाण्यांचे पाणी पिऊ शकता. मेथी दाण्यांमध्ये फायबर, प्रथिने आणि इतर पोषक तत्वचे प्रमाण अधिक असते. एक ग्लास पाण्यात मेथी दाणे टाकून भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्यांसोबत पाण्याचे सेवन करावे. यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.

जांभळाच्या बिया:

जांभळाच्या बियांमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय जांभळाच्या पावडरचे नियमित सेवन केल्यास स्वादुपिंड निरोगी राहते आणि इन्सुलिनचे उत्पादन सुधारते.

कडुलिंब:

कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर कडुलिंबाच्या पाण्याचे सेवन करावे. बाजारात कडुलिंबाची पाने आणि पावडर उपब्ध आहे. या पाण्याच्या सेवनामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

आवळा:

आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते मधुमेहासाठी आवळ्याची पावडर अतिशय प्रभावज आहे. आवळ्यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखर कमी करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Include these herbs in your diet after diabetes health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 08:53 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.