(फोटो सौजन्य: Cookpad)
वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. हा सण ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो, आणि त्यात स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि उपवास करतात. धार्मिक कथेनुसार, देवी सतीने वडाच्या झाडाखाली पूजा करून आपल्या पतीचे प्राण वाचवले होते ज्यांनंतर वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा सुरु झाली.
१० मिनिटांमध्ये सकाळच्या डब्यासाठी बनवा चमचमीत कांदा शिमला मिरचीची भाजी, चपतीसोबतच लागेल चवदार
प्रत्येक वर्षी विवाहित स्त्रिया एकत्र जमतात आणि वडाच्या झाडाची पूजा करत हाच नवरा सात जन्म मिळू देत अशी देवचारणी प्रार्थना करतात. या दिवशी उपवासाला विशेष महत्त्व! वटपौर्णिमेच्या उपवासावेळीअनेक पदार्थ खाणे वर्ज्य असते अशात अनेकदा हलकी भूक लागली की मग काय खावे असा प्रश्न निर्माण होतो. उपवासाचं खाल्ल्यानंतरही जर तुम्हाला भूक लागत असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही आधीच उपवासाचा चिवडा तयार करून ठेवू शकता. साबूदाणा, शेंगदाणे, राजगिरा, आलं आणि मिरच्यांचा स्वाद मिसळून तयार होणारा हा चिवडा स्वादिष्ट आणि पचायला हलका असतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Vat Purnima 2025: वटपौर्णिमेचे व्रत करताय? मग यंदा उपवासाला बनवून पहा उपवासाचे अप्पे
कृती