(फोटो सौजन्य: Pinterest)
वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा एक सण मानला जातो. या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रतवैकल्य, उपवास करतात. आता उपवास म्हणजे काही साधी गोष्ट नाही, यात अनेक गोष्टी खाण्यास वर्ज्य असतात, अशात तुम्ही फक्त काही निवडक वस्तूंपासूनच तयार केलेले पदार्थ खाऊ शकता. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो की उपवासाच्या पदार्थांपासूनच तुम्ही नेहमीचे चवदार पदार्थ देखील बनवू शकता.
उपवासाच्या दिवशी रोजचे जेवण न करता काहीतरी चविष्ट आणि पचायला हलके खाण्याची इच्छा होते. अशावेळी उपवासाचे अप्पे ही एक उत्तम आणि पौष्टिक रेसिपी आहे. साबुदाणा, राजगिरा पीठ, वरी तांदूळ अशा उपवासात चालणाऱ्या साहित्यापासून हे अप्पे तयार होतात. हे अप्पे कुरकुरीत, स्वादिष्ट आणि झटपट तयार होणारे असल्याने उपवासासाठी हे एक परिपूर्ण नाश्ता ठरतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती :