• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Why Do Married Women Wear Green Bangles On Their Hands

विवाहित स्त्रिया हातामध्ये हिरव्या बांगड्या का घालतात? जाणून घ्या सविस्तर कारंण

लग्न झाल्यानंतर महिला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. हिरव्या बांगड्या घातल्यानंतर महिलांच्या हातांची शोभा वाढते आणि हात सुंदर दिसतात. मात्र यामागे नेमके काय कारण आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 28, 2024 | 03:50 PM
लग्न झाल्यानंतर महिला हातांमध्ये हिरव्या बांगड्या का घालतात

लग्न झाल्यानंतर महिला हातांमध्ये हिरव्या बांगड्या का घालतात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय संस्कृतीमध्ये लग्न झाल्यानंतर महिलांच्या गळ्यात मंगळसूत्र, हातामध्ये हिरव्या बांगड्या, पायामध्ये पैंजण आणि जोडवी इत्यादी दागिने घातले जातात. या दागिन्यांना पूर्वीच्या काळापासून विशेष महत्व आहे. लग्न झाल्यानंतर महिला अनेक वेगवेगळे दागिने घालतात. त्यात हातात घालतंय जाणाऱ्या हिरव्या बांगड्याना विशेष महत्व आहे. हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे पतीचे वय वाढते, अशी मान्यता आहे. हातामध्ये बांगड्या घालण्याची परंपरा वैदिक काळापासून चालत आली आहे. याचा पुरावा म्हणून हिंदू देवतांच्या हातामध्ये बांगड्या आहेत. हातामध्ये बांगड्या घालण्यामागे श्रृंगारासोबतच धार्मिक आणि वैज्ञानिक करणे सुद्धा आहेत. चला तर जाणून घेऊया लग्न झाल्यानंतर महिला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालतात? जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-pinterest)

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

लग्न झाल्यानंतर महिला हातांमध्ये हिरव्या बांगड्या का घालतात?

मराठी संस्कृतीमध्ये हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो. लग्नाच्या दिवशी नवीन नवरीच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा चुडा भरला जातो. कारण विवाहित जीवनाची सुरुवात सर्जनशील, सकारात्मक, गोड, प्रेमळ आणि समृद्धीने होण्यासाठी हिरव्या रंगाचा चुडा भरला जातो. शिवाय नवीन घरातील नातेसंबंध प्रेमाने फुलतील आणि भरभराट होते.

बांगड्या घालण्याचे धार्मिक महत्त्व:

लग्न झाल्यानंतर किंवा इतर वेळी महिला दोन्ही हातांमध्ये बांगड्या घालतात. मात्र यामागे धार्मिक दृष्टिकोन सुद्धा आहे. विवाहित महिलेने दोन्ही हातामध्ये बांगड्या घातल्यामुळे पतीला दीर्घायुष्य लाभते. 16 श्रृंगारामधील हिरव्या बांगड्या हा एक शृंगार आहे. त्यामुळे दुर्गादेवीला दिल्या जाणाऱ्या नैवेद्यात बांगड्या आवर्जून दिल्या जातात. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार हिरव्या बांगड्या दान केल्यामुळे बुध ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि विवाहित महिलांना पुण्य मिळते. तर वास्तुशास्त्रानुसार हातामध्ये असलेल्या हिरव्या बांगड्यांच्या आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जे वाढते.

लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा

बांगड्या घालण्याचे वैज्ञानिक महत्व:

ज्या महिला हातामध्ये बांगड्या घालतात, त्यांचे शारीरिक आरोग्य चांगले राहते. शिवाय नियमित बांगड्या घातल्यामुळे श्वासांचे आणि हृद्यासंबंधित आजार बरे होतात. मानसिक संतुलन सुधारण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालाव्यात. यामुळे महिलांना कमी थकवा जाणवतो. शिवाय मानसिक संतुलन सुधारते. विज्ञानानुसार, मनगटाच्या खालपासून ते ६ इंचापर्यंत एक्यूप्रेशर पॉइंट असतात, त्यांच्यावर आलेल्या दबावामुळे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमित महिलांनी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्यात.

Web Title: Why do married women wear green bangles on their hands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2024 | 03:50 PM

Topics:  

  • Indian culture

संबंधित बातम्या

पेंच नदीच्या कुशीत दडलीय संस्कृती, प्राचीन शिलाश्रयांची कहाणी, राणी घाटची रहस्यमयी गुहा प्राचीन इतिहासाची साक्ष
1

पेंच नदीच्या कुशीत दडलीय संस्कृती, प्राचीन शिलाश्रयांची कहाणी, राणी घाटची रहस्यमयी गुहा प्राचीन इतिहासाची साक्ष

रामायण आणि महाभारतातदेखील मॉक ड्रिलचा संदर्भ; अशा प्रकारे होत असे पूर्वतयारी
2

रामायण आणि महाभारतातदेखील मॉक ड्रिलचा संदर्भ; अशा प्रकारे होत असे पूर्वतयारी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

Aadhaar Update: आता आधार अपडेट करणे झाले महाग, नवीन शुल्क जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.