नदी परिसरात मानव जीवन आणि संस्कृतीचा विकास झाला. आजही त्याचे ठसे नदी घाटात दिसून येतात. पेंच नदी घाटीतील राणी घाट परिसरातील प्राचीन गुहा आणि त्याचा इतिहास अत्यंत जूना आहे.
जगप्रसिद्ध भारतीय चित्रकार मकबूल फिदा हुसेन (MF Hussain) यांच्या ‘अनटाइटल्ड (ग्राम यात्रा)’ या अप्रतिम चित्रकृतीने आधुनिक भारतीय कलेचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
दरवर्षी 14 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो, परंतु भारतात काही वर्षांपासून या दिवशी पालक उपासना दिवस, अर्थात मातृ-पितृ पूजन दिवस साजरा करण्याची परंपरा रुजली…
लग्न झाल्यानंतर महिला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात. हिरव्या बांगड्या घातल्यानंतर महिलांच्या हातांची शोभा वाढते आणि हात सुंदर दिसतात. मात्र यामागे नेमके काय कारण आहे, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार…
भारतीय संस्कृतीमध्ये बांगड्याना विशेष महत्व आहे. पूर्वीच्या काळापासून महिला दोन्ही हातांमध्ये बांगड्या परिधान करत होत्या. हीच परंपरा अजूनही चालू आहे. वेगवेगळ्या रंगाच्या किंवा कडे घातल्यानंतर हात खूप सुंदर आणि उठावदार…
येत्या काही वर्षात भारत पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत आहे. याच दरम्यान भारत आता सांस्कृतिक 'सॉफ्ट पॉवर'ने जगाला आकर्षित करणार आहे.
आपल्या देशात मंदिर हे एक धार्मिक स्थान आहे जिथे अनेक जण देवाला भेटण्यासाठी, त्याच्याबरोबर बोलण्यासाठी, व शांतीसाठी येत असतात. भारतामध्ये अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक मंदिर आहेत जे आपल्या अनोख्या…
भारत हा विविध संस्कृती आणि परंपरांनी नटलेला देश आहे. भारताची खाद्य संस्कती, परंपरा, पाककला, कला खूप विभिन्न आहे. आपली भारतीय संस्कृती इतर देशातही लोकप्रिय आहे. संपूर्ण जग भारतीय संस्कृती आत्मसात…
भारतातील आपली संस्कृती, परंपरा नेहमीच खूप वेगळी आणि खास राहिली आहे. अन्नापासून ते कपड्यांपर्यंत आपली शैली प्राचीन काळापासून वेगळी आहे. पण आपली भारतीय परंपरा हळूहळू परदेशी लोकांमध्येही लोकप्रिय होत आहे.…
महा शिवरात्रीचा उत्सव फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला आणि 8 मार्च 2024 रोजी साजरा केला जाईल. निशिता काल शुभ मानला जात नाही म्हणून लोकांना त्या कालावधीत पूजा न करण्याचा…
संगीतात निर्माण होणाऱ्या तरंग लहरींमुळे सभोवतालचे वातावरण नादमय होऊन जाते. त्यामुळेच मानसिक व शारीरिक आजारांवर संगीत हे उपचार ठरू शकते. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत उपचार म्हणून ‘म्युझिक थेरपी’द्वारा माणसाला वेदनामुक्त करू…
भारत देशात प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत आता मराठमोळ्या वेशात नऊवारी साडी नेसून तरुणी रमिला लटपटे मोटरसायकल वरून जगभ्रमंतीचा प्रवास करून एक नवीन इतिहास रचणार आहे.
मुलांना गणित आणि विज्ञान शिकवणाऱ्या चारुदत्त बोरोले (३५) या शिक्षकाने नोव्हेंबर २०१५ ते मार्च २०१६ च्या दरम्यान पाचवीत आणि सहावीत शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलींवर शाळेच्या आवारात लैंगिक अत्याचार केले होते.…
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या कर्तृत्वाचा आणि भारत-रशिया संबंधांच्या दृढीकरणाचा हेतू आहे. त्या अनुषंगाने अण्णा भाऊंनी केलेल्या महान कार्याला सलामी म्हणून मॉस्को येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी…
ऑस्ट्रेलियातील साउथ वेल्स आणि व्हिक्टोरिया या दोन राज्यांमध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्यात आली आहे. येथे स्वस्तिक चिन्ह कोणत्याही प्रकारे दाखवणे हा गुन्हा मानला जाणार आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड आणि तस्मानियानेही स्वस्तिकावर…
भारतातल्या महिला खूप भाग्यवान आहेत. त्याचे कारण म्हणजे आपल्या धर्मग्रंथांनी महिलांना मानाचे स्थान दिले आहे. मनुस्मृतीमध्ये म्हटले आहे की, जर तुम्ही महिलांचा आदर सन्मान केला नाही, तर तुम्ही कितीही पूजापाठ…
पर्यावरण जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला असून, विकासकामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे, अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देतो, असे मुख्यमंत्री…