Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी गाव नागरी समस्यांच्या विळख्यात , समस्या सोडविण्याचे मनसे आमदार राजू पाटील यांचे आश्वासन

कल्याण ग्रामीणमधील पिंपरी हे गाव आहे. कोयना धरण ग्रस्तांचे या गावात पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र या गावात सोयी सुविधांची वाणवा आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 02, 2023 | 05:46 PM
पिंपरी गाव नागरी समस्यांच्या विळख्यात , समस्या सोडविण्याचे मनसे आमदार राजू पाटील यांचे आश्वासन
Follow Us
Close
Follow Us:

कल्याण ग्रामीण : गावात वीज पुरवठा सुरळीत नाही. पाण्याची समस्या आहे. समाज कंटकांना हातीशी घेऊन भंगाराची गोदामे सुरु आहेत. त्यामुळे प्रदूषणाच्या समस्येने ग्रामस्थ हैराण आहेत. पिंपरी गावात नागरीकांची समस्या ऐकण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी पिंपरी गावातील गावकऱ्यांची भेट घेतली. लवकरात लवकर ही समस्या कशी सुटणार यासाठी प्रयत्न केला जाईल असे मनसे आमदार राजू पाटील यांनी गावकऱ्यांना आश्वासीत केले आहे.

कल्याण ग्रामीणमधील पिंपरी हे गाव आहे. कोयना धरण ग्रस्तांचे या गावात पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र या गावात सोयी सुविधांची वाणवा आहे. गावातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. पाण्याची समस्या आहे. पाण्यासाठी पाणी शिखर समिती होती. त्या समितीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या परिसरात भंडार्ली डंपिंग ग्राऊंड लादण्यात आले आहे. तसेच भंगारची गाेदामे आहे. एकतर डंपिंगमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसचे भंगार गोदामुळे प्रदूषणाच्या समस्येन ग्रामस्थ बेजार झाले आहे. या गावात मनसे आमदार राजू पाटील यांनी जाऊन प्रत्यक्ष भेट दिली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील महिला आणि पुरुष मंडळीकडून गावातील समस्या काय आहेत. हे जाणून घेतली.

या बाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले की, पिंपरी गावात कोयना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले होते. या गावात स्वत: मुख्यमंत्री देखील सहा महिने राहिले आहेत. मात्र गावातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होतो. तसेच पाण्याची समस्या भेडसावत आहे. पाणी पुरवठ्यासाठी पाणी शिखर समिती आहे. या समितीमध्ये भ्रष्टचार असल्याने ही समितीच बरखास्त करण्यात यावी. पाणी पुरवठ्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जावे. नागरीकंना सुरळित पाणी आणि वीज पुरवठा व्हावा याकरीता प्रयत्न करणार आहे. तसेच प्रदूषणाला कारणीभूत असलेली गोदामे हटविण्याची मागणी करणार आहे असे आश्वासन आमदार पाटील यांनी गावकऱ्यांना दिले आहे.

Web Title: Kalyan rural electricity supply pollution pimpri mns mla raju patil koyna dam maharashtra government maharashtra navnirman sena government of maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2023 | 05:46 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Government of Maharashtra
  • Koyna Dam
  • Maharashtra Government
  • Maharashtra Navnirman Sena
  • MLA Raju Patil
  • Pimpri
  • shivsena
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर
1

Shrikant Shinde : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेना सज्ज; राज्यभर 288 मतदारसंघांत BLA नियुक्तीवर भर

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात
2

Usha Chavan : V. Shantaram मानाचा पुरस्कार शासनाला केला परत! दिग्गज अभिनेत्रीचा संताप, न्यायासाठी पोहचल्या ठाण्याच्या आनंदाश्रमात

मुळा-मुठा नदीकाठची गावे दूषित पाण्याच्या विळख्यात; 70 ते 80 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
3

मुळा-मुठा नदीकाठची गावे दूषित पाण्याच्या विळख्यात; 70 ते 80 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका
4

“EV गाड्या घेऊन बेसुमार वीज वापराल, माझ्या शेतकऱ्याला आठ-आठ तास लोडशेडींगचा त्रास,” रोहिणी खडसे यांची मंत्र्यांवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.