शनिवारी (दि.20) सकाळी अखेर कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यानंतर धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून विसर्ग सुरु झाला.
महाराष्ट्रातील मुंबई, कोकण यासह पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. पाटण, (वा.) कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा हाहा:कार सुरू आहे. यामुळे कोयना धरण हे 100 टक्के भरले आहे. कोयना…
पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सुरू असलेला २ हजार १०० असा एकूण १८ हजार ६६५ क्युसेक विसर्ग पूर्वेकडील नदीपात्रात सुरू झाला आहे. कोयना धरण व्यवस्थापनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्व विभागात मुसळधार पाऊस सुरू झाला असून, भात लागण व पेरणीची कामे वेगात सुरू झाली आहेत. पावसाने यात व्यत्यय येत असला तरीही शेतकरी पेरणीची घाई करत आहेत.
Koyna Dam: कोयना धरण हे राज्याच्या दृष्टीने महत्वाचे धरण समजले जाते. कोयना धारण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तसेच नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात…
कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी अंदाजे 21 टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी 115 टीएमसी पाण्याच्या फेरजल नियोजनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या धरणाच्या उजव्या पायथ्याशी असलेल्या वीजगृहातून एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १ हजार ५० क्युसेक पाणी पूर्वेकडे नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे वीर धरणातून नीरा नदीत २००० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदीपात्रात न जाण्याचे प्रशासनाने आवाहन केले आहे.
कोयना प्रकल्प केवळ वीजनिर्मितीपुरता मर्यादित नाही. हा प्रकल्प म्हणजे, सिंचन, पिण्याचे पाणी, पर्यावरण संतुलन, रोजगार निर्मिती आणि जलपर्यटन अशा अनेक पातळ्यांवर महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक विकासाचा प्रमुख स्तंभ ठरला आहे.
पाणी पातळी घटल्याने बामणोली, तापोळा भागातील मुख्य दळणवळणाचे साधन असलेल्या बोटी चालवणे अवघड बनत आहे. पात्र उघडे पडू लागल्याने उन्हातान्हात पात्रातून लोकांना पायपीट करावी लागत आहे.
धरणाचे दरवाजे उचलण्यात आल्याने त्यातून २० हजार व पायथा वीजगृहातील २० मेगावॅट क्षमतेच्या एका जनित्राद्वारे वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद १,०५० असे एकूण २१,०५० क्युसेक पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आले होते.…
पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३८ हजारावरून रविवारी ६ तासात ६४ हजार क्युसेक झाली होती. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात तब्बल ५ टीएमसीने वाढ झाली. धरणात…
चालु वर्षी अल्प पर्जन्यमानामुळे धरणामध्ये कमी प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध झाल्याने सिंचन आणि वीज निर्मितीच्या नियोजित पाणी वापरामध्ये कपात प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर (Rain in Satara) कायम असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या 24 तासात नवजा येथे सर्वाधिक 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने कोयना…
कोयना धरणातून आतापर्यंत केवळ पायथा वीजगृहातून नदीपात्रात 2 हजार 100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. मध्यंतरीच्या पावसाने पुन्हा धरणात पाण्याची आवक ही वाढली. त्यामुळे आता धरणाचे 6 दरवाजे हे 3…
तालुक्यातील विविध विभागांसह कोयना धरणाच्या (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या शिवाजी सागर जलाशयात ३० हजार ६५ क्युसेक प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू झाली असून, सध्या धरणात १९.०४…
दुष्काळाची झळ जशी दुष्काळग्रस्त भागात जाणवते. तशीच ज्या भागात धरण आहे. त्याठिकाणी आता जाणवू लागली आहे. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पाऊस जावळी तालुक्यातील व महाबळेश्वर तालुक्यातील कांदाटी विभागांमध्ये पडतो.