कर्जत तालुक्यात विविध सामाजिक प्रश्नांवर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा आज 22वा दिवस असून, प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपोषणकर्ते रमेश कदम यांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू…
Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 5 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. पात्रता निकषांनुसार छाननी केल्यानंतर या लाभार्थ्यांचा दरमहा मिळणारा 1500…
मृग नक्षत्राच्या सुरुवातीला झालेल्या अल्प पावसानंतर शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली. मात्र गेल्या 15 दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने कपाशीची कोवळी पिके सुकू लागली असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यानिमित्त उत्तर कोरेगाव तालुका पत्रकार संघाने तरडगाव येथे वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचे वाटप करत सेवाभावी परंपरा जपली. पत्रकार संघाच्या या समाजाभिमुख उपक्रमात पदाधिकारी, सदस्य तसेच स्थानिक मान्यवरांनी…
महाराष्ट्र सरकारने नवीन ॲग्रीगेटर धोरण लागू केले असून ओला, उबर, रॅपिडोसह सर्व ॲप-आधारित वाहतूक कंपन्यांना परवाना, प्रवासी सुरक्षा, चालकांचे हक्क, भाडे नियंत्रण आणि तक्रार निवारणासंबंधी नव्या नियमांचे पालन करणे बंधनकारक…
मुंबईतील जोगेश्वरी येथील जे. के. सोप बाजारवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई करत सुमारे ₹10.94 लाख किमतीचा बिनलेबल टॉयलेट साबण जप्त केला आहे. उत्पादनावरील आवश्यक माहिती नसतानाही विक्रीसाठी…
विभागीय आयुक्त पुणे तथा व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री वारकरी महामंडळ यांच्या थेट देखरेखीखाली निधीचे वारकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वाटप सुरू करण्यात आले आहे.
आषाढी वारीचे यंदा ४२७ वे वर्ष असून त्यानिमित्त पैठण येथून संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. हजारो वारकरी मोठ्या भक्तीभावाने या वारीत सामील झाले असून नेहमीप्रमाणे टाळ-मृदूंगाच्या गजरातच…
लातूर येथील एम जे हॉस्पिटल चे तरुण व ख्यातनाम हृदयरोगतज्ञ डॉ. मेहुल ईश्वर राठोड (वय ४२) यांनी भुलीची इंजेक्शन्स घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी लातूरमध्ये घडली आहे.
वाढत्या डिझेल दरांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) 10 टक्के हंगामी भाडेवाढ 31 जुलै 2026 पर्यंत लागू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधन खर्चात झालेल्या वाढीमुळे हा निर्णय घेण्यात आला…
महाराष्ट्रात मुसळधार पावसाने काही दिवसांसाठी विश्रांती घेतल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. हवामान विभागाने पुढील 4 ते 5 दिवस तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून पुणे, रायगड, पालघर,…
Marathwada : यंदा पावसाने काही भागात जोरदार हजेरी लावली. मात्र काही भागात पावसाने पाठ फिरवल्याचा प्रकार समोर आला, गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत.
महाराष्ट्रातील रेशनकार्डधारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाने आता पारंपरिक कागदी रेशन कार्ड ऐवजी 'स्मार्ट रेशन कार्ड' देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) खेड तालुक्यातील मोई येथे बेकायदेशीर बांधकामांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि थरारक कारवाई केली आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी (दि. १३) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त सूर्यवंशी यांना एक सविस्तर पत्र सादर केले. मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी…
धाराशिव जिल्ह्यातील खरीप 2025 सोयाबीन पीकविमा प्रकरणात केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने (TAC) विमा कंपनीचे अपील फेटाळून राज्य तांत्रिक सल्लागार समितीचा (STAC) निर्णय कायम ठेवला आहे. पात्र शेतकऱ्यांना सात दिवसांत पीकविमा…
पचखेडी परिसरातील अनेक शेतकरी मोटार पंपाच्या मदतीने शेताला पाणी देतात. मात्र, दिवसा वीज उपलब्ध असली तरी ती वारंवार खंडित होत असल्याने सिंचनाचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) महिला ई-रिक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसेच ई-रिक्षांच्या बॅटरी तंत्रज्ञानात सुधारणा करण्यासाठी संबंधित कंपन्यांसोबत चर्चा…
महाराष्ट्र एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील ३८ ब्लड बँकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ३४ ब्लड बँकांचे परवाने निलंबित तर ४ चे रद्द करण्यात आले…
महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या निकषात मोठा बदल, दापचरी येथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार, Urban Challenge Fund, ST बसस्थानकांचा PPP विकास, बीड क्रीडा संकुलासाठी निधी आणि अन्य महत्त्वाचे निर्णय मंजूर.