लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळाला असून, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सलग तीन दिवस टोल माफी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा निर्णय…
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर, विशेषतः खंडाळा घाट विभागात, बऱ्याच काळापासून प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या आहे, ज्यामुळे विलंब होतो आणि प्रवासाचा वेळ वाढतो. या सततच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, एक मिसिंग लिंक बांधण्यात..
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष एसएफबीएल) ची टी-२० २०२६ च्या लीगसाठी 'मुंबई इंडियन्स' चे अधिकृत बँकिंग भागीदार म्हणून निवड झाली असून बँकेने या महत्वपुर्ण भागीदारीची घोषणा आज केली.
प्रभादेवीतील सिद्धीविनायक मंदिरात दानपेटीतून चोरीचा प्रकार उघड झाला. मंदिरातील कर्मचाऱ्यानेच पैसे चोरल्याचे CCTVमधून समोर आले. पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून इतरांच्या सहभागाचाही तपास सुरू आहे.
मुंबईतील वडाळ्यात दारूच्या वादातून पतीने पत्नी कविता वाड (29) हिला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली.
Mumbai Local News Marathi: लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत असून आता दरवाज्यातील जीवघेण्या प्रवासाला आळा बसणार आहे. लवकरच स्वयंचलित दरवाजांची लोकल दिसणार आहे.
वांद्रे रेल्वे स्थानकातील कचरा आणि अतिक्रमणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने 65 झोपड्या हटवल्या. विदेशी पर्यटकांनी मुंबईतील स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
'शिक्षक मारहाण' प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने महापौर रितू तावडे यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे महापौरांच्या विरोधातील फौजदारी खटला आता नियमितपणे सुरूच राहणार आहे.
Amravati News : अमरावती जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. उष्माघाताच्या संभाव्य धोक्याचा विचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात (इर्विन) विशेष तीन वॉर्ड सुरू करण्यात आले आहेत.
आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा मुंबईतील महिला उद्योजिकांना मोठा फटका बसला आहे. दादरमधील प्रसिद्ध चपाती केंद्रांचे काम ठप्प झाले असून महिलांवर बेरोजगारीची वेळ आली आहे.
मुंबईतील भायखळा येथील कारागृहात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे प्रशासनासमोर सुमारे ८०० कैद्यांच्या जेवणाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या संकटामुळे लाकडांची व्यवस्था केली जात असल्याचे सांगण्यात आले.
मुंबईत प्रशिक्षण घेत असलेल्या 32 वर्षीय पोलीस शिपायाने प्रेयसीच्या कुटुंबीयांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये धमक्यांचा उल्लेख असून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने अत्यंत गुंतागुंतीची आणि जोखमीपूर्ण सर्व्हायकल स्पाइन सर्जरी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.या शस्त्रक्रियेमुळे राजीव वरवडे यांना पुन्हा उभे राहणे आणि चालणे शक्य झाले आहे.
या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने कडक नियमावली तयार केली आहे. वाहतूक प्राधिकरणांना (PTAs) योजनेतून मिळालेली रक्कम ९० दिवसांच्या आत परत करणे बंधनकारक आहे.
बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांना सोमवारी (16 मार्च 2026) रात्री साधारण 2.30 वाजता सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली.
मुंबईतील बांगूर नगरमध्ये किरकोळ अपघातातून सुरू झालेला वाद हत्येत बदलला. 27 वर्षीय शरीफ अन्सारी यांचा धारदार शस्त्राने हल्ल्यात मृत्यू झाला. पोलिसांनी ओला कॅब चालकासह दोन आरोपींना काही तासांत अटक केली.
प्रगत शस्त्रक्रिया तंत्रज्ञान, सुधारित संसर्ग नियंत्रण प्रणाली आणि अत्याधुनिक हायब्रिड क्षमतांमुळे अचूकता, सुरक्षितता आणि रुग्णसेवेचे जागतिक मानक स्थापित करण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून पावसासाठी परिस्थिती अनुकूल आहे. यामुळे विशेषतः मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागात उष्णतेचा कडाका लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. यामुळे लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विरारमध्ये म्हाडाच्या कोकण बोर्डाच्या घरांची मागणी वाढली आहे. ग्राहक रिकाम्या घरांसाठी रांगा लावत आहेत. कोकण बोर्ड दररोज सरासरी २५ घरे विकत आहे. गेल्या १५२ दिवसांत, विरारमध्ये ३,७५० पूर्ण झालेली घरे…
केंद्रीय प्रदुषण बोडॉच्या आकडेवारीनुसार, मुंबईच्या अनेक भागांत सतत हवेची खराब असल्याचे नोंदवले गेले आहे.तर मालाडमध्येही ५३ दिवस खराब हवेची गुणवत्ता होती. कुलाबामध्ये ५० दिवस तर बीकेसीमायें ४५ दिवस खराब नोंदवली…