धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (DRP) ‘प्रलंबित’ आणि ‘अनिर्णित’ पात्रतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी धारावीतील नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. १४ ते २६ मे पर्यंत कागदपत्र पडताळणी शिबिरांचे आयोजन...
Mumbai University : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार संशोधनपूरक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य देत University of Mumbai च्या इतिहास विभागात विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ली डिटेक्शन क्षेत्रातील अग्रगण्य हेल्थकेअर कंपनी ‘सेंट’ने मुंबईतील गोरेगाव येथे भारतातील आपल्या दुसऱ्या केंद्राची सुरुवात केली आहे.शहरी लोकसंख्या असलेल्या मुंबईत आजारपणाचे लवकर निदान करणारे आरोग्य मॉडेल उपलब्ध आहेत.
Maharashtra Weather: महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत असून यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह काही भागांत वाढत्या उष्णतेमुळे येलो अलर्ट देण्यात…
Mumbai Bomb Threat: एका अज्ञात व्यक्तीने मुंबईतील दोन अत्यंत प्रतिष्ठित आणि आलिशान हॉटेल्सना 'ताज हॉटेल' आणि 'ट्रायडंट हॉटेल'ला फोन करून ती उडवून देण्याची धमकी दिली आहे.
वाडिया समूहाची रिअल इस्टेट शाखा बॉम्बे रिअल्टीने दादर येथील आयलंड सिटी सेंटरमध्ये ‘THREE ICC’ या अल्ट्रा-लक्झरी निवासी टॉवरच्या लाँचची घोषणा केली आहे. मुंबईतील प्रीमियम गेटेड डेव्हलपमेंटमध्ये नवा अध्याय ठरणार आहे.
Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पात वरच्या मजल्यावरील रहिवाशांना ३०० चौ. फुटांचे घर मिळणार आहे. जाणून घ्या पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि 'हायर-परचेस' योजनेचे फायदे.
Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट कायम असून तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मुंबईत प्रचंड उकाडा आणि आर्द्रतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी…
Watermelon Death Case Mumbai: एकाच कुटुंबातील चार जणांच्या संशयास्पद मृत्यूमागचं गूढ अखेर उलगडलं आहे. सुरुवातीला बिर्याणी किंवा कलिंगडामुळे विषबाधा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मोठी कारवाई करत ३४९ किलो कोकेन जप्त केले असून सुमारे १७४५ कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबईतील ड्रग्स माफियांच्या विरोधात बुलडोझर कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी पाणीटंचाई आणि बेस्ट अपघातांवरून सरकारवर टीका केली.
मुंबई विद्यापीठ च्या रसायनशास्त्र विभागाने २०२६-२७ साठी प्रवेश नोंदणी सुरू केली आहे. दोन वर्षांचा एमएस्सी अभ्यासक्रम फिजिकल, ऑर्गेनिक, इनऑर्गेनिक आणि एनॅलिटिकल केमिस्ट्रीसह उपलब्ध आहे.
मुंबईत १५ मेपासून पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात लागू होणार असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही आठवड्यांत पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता आहे.
सायन-पनवेल हायवेवरील वाशी ब्रिजजवळ बीएमसीच्या कामादरम्यान पायलिंग रिग मशीन उलटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पोलीस कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांचा मृत्यू झाला असून सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मुंबईच्या पायधुनी भागात कलिंगड खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आमदार अबु आझमी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबईतील गिरगावमधील जगन्नाथ चाळ (झाऊबा वाडी) पुनर्विकास प्रकल्प गेल्या 14 वर्षांपासून रखडल्याने रहिवाशांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. विकासकाकडून झालेल्या विलंबामुळे रहिवाशांनी कायदेतज्ज्ञांची मदत घेतली आहे.
मुंबईतील केईएम रुग्णालयाचे नाव बदलून 'कौशल्यश्रेष्ठ एकलव्य स्मारक' रुग्णालय होणार आहे. आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात रिक्षाचालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर नालासोपाऱ्यातील वातावरण तापले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला रिक्षाचालकांचा पाठिंबा मिळत असून अनेक...