• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Sanjay Rauts Sharp Reply To Devendra Fadnavis Criticism Nras

महाराष्ट्रात हरयाणाची पुनरावृत्ती कधीच शक्य नाही…; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले

हरयाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. हरयाणात इंडिया आघाडी झाली असती, समाजवादी पार्टी, आप, शिवसेना, एनसीपीला जागा मिळाली असती, तर याचा सगळ्याचा परिणाम आपल्या आघाडीला झाला असता. पण काँग्रेसला असं वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू असं वाटलं. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 09, 2024 | 12:21 PM
महाराष्ट्रात हरयाणाची पुनरावृत्ती कधीच शक्य नाही…; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले

Photo Credit- Social Media (देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचे चोख प्रत्युत्तर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: हरयाणा विधानसभा निवडणुकीत  भाजपने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातही हरयाणाची पुनरावृत्ती होईल, असे संकेत देत विरोधकांवर निशाणा साधला. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी. हे कधीच शक्य होणार नाही, असे सांगत फडणवीसांना सुनावलं आहे.आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि हरयाणातील राजकीय  परिस्थितीकडे लक्ष वेधलं आहे.

हरयाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, ‘हे कधीही शक्य नाही. हरयाणातला विजय हा काही दैदीप्यमान विजय नाही. हरयाणातला पराभव हा दुर्दैवी आहे. पण यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील. देशातल्या  निवडणुका आम्हाला एकत्रच लढाव्या लागणार आहेत.  लोकसभेतलं यश हे इंडिया आघाडीचं यश आहे. आता महाराष्ट्रात काय असं तुम्हाला वाटत असेल तर, हरयाणाच्या निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही.  महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे आणि इथे काँग्रेस एकटी नाही, इथे काँग्रेससोबत  उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासारखे जागरूक नेतृत्त्वही आहे.” अशा शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले आहे.

हेही वाचा: इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांना केले लक्ष्य; लेबनॉनमध्ये जोरदार क्षेपणास्त्रांचे हल्ले

तसेच,  ठिकठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केल्यामुळे हरयाणात काँग्रेसची मते विभाजित झाली. आमच्या मतांमध्ये विभाजन झाले. हिंदीत, ‘जो जिता वही सिकंदर’ अशी म्हण आहे.  त्यासाठी तुमचं नक्कीच अभिनंदन करतो. पण काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी केल्या आहेत. त्याचाही विचार व्हायला हवा. हरयाणा हे 90 जागांच्या विधानसभेचं राज्य आहे. तिथे जाती-पातीचीही काही गणिते आहेत. तरीही काँग्रेसला 36 जागा मिळाल्या. फक्त 9 जागा कमी पडल्या. पण यातून आम्ही निराश झालेलो नाही. पण यातून काँग्रेलाही धडा घ्यावा लागेल. काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर त्यांनी तशी भूमिका घेतली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सूचित केलं.

संजय राऊत म्हणाले, ” भाजपने हरयाणाची निवडणूक अत्यंत प्रभावीपणे लढली हे मी  मान्य करतो. काँग्रेस जिंकत होती पण भाजपने हारलेली बाजी जिंकली. जम्मू-कश्मीर हे अत्यंत महत्त्वाचं राज्य होंतं. 370 कलम हटवल्यावर क्रांती होईल.  370 कलम हटवलं हा त्यांच्या प्रचाराचा भाग होता. राममंदीर उभारणे  आणि 370 कलम हटवून, आणि त्याचा प्रचार करून सुद्धा जम्मू-कश्मीरमध्ये मोदीं आणि त्यांचा  पराभव झाला. हरयाणा आणि जम्मू-कश्मीरम या दोन्ही राज्यांत 90 जागांचीच विधानसभा आहे. त्यामुळे आम्ही 50-50 जे म्हणतो, ते हरयाणा तुमच्याकडे आणि जम्मू-कश्मीर आमच्याकडे आली.

हेही वाचा:  इसरोमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज

हरयाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. हरयाणात इंडिया आघाडी झाली असती, समाजवादी पार्टी, आप, शिवसेना, एनसीपीला जागा मिळाली असती, तर याचा सगळ्याचा परिणाम आपल्या आघाडीला झाला असता. पण काँग्रेसला असं वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू असं वाटलं.  पण जिथे काँग्रेस कमजोर असते तिथे ती प्रादेशिक पक्षांची मदत घेते.  पण काही ठिकाणी ती स्थानिक पक्षांना महत्त्व देत नाही. या सगळ्याचा परिणाम हरयाणाच्या निकालावर झाला. नाहीतर हरयाणात भाजपचा विजय होईल, असे सांगणारा मला एकही व्यक्ती किंवा पत्रकारही भेटला नाही.असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

Web Title: Sanjay rauts sharp reply to devendra fadnavis criticism nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 12:21 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Maharashtra Assembly election 2024
  • sanjay raut

संबंधित बातम्या

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
1

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार
2

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल
3

Naresh Mhaske on Sanjay Raut: संजय राऊत बकवास माणूस, सकाळी गांजा लावून बोलतो; नरेश म्हस्केंचा हल्लाबोल

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार
4

‘संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते त्यांना पाकिस्तान जिंकल्यावर जास्त आनंद’…; भाजपच्या नेत्यांचा धारदार वार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.