• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Thane »
  • Potholes Abound On Mumbai Ahmedabad Highway Accidents Increase Due To Poor Road Conditions

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातात वाढ

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 04, 2025 | 02:53 PM
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातात वाढ
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य
  • रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातात वाढ
  • प्रशासनाच्या हलगर्जीपणावर नागरिकांचा संताप
काशीमीरा ठाणे/ विजय काते :  मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दिवसेंदिवस वाढत जाणारी समस्या म्हणजे वाहतूक कोंडी. रस्त्यांची दुरावस्था आणि वाहतूक कोंडी यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे. या जीवघेण्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून, सोमवारी रात्री सुमारे 9 च्या सुमारास आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. काशीमीरा पोलिस ठाण्याच्या समोरून जात असलेल्या एका टेम्पोचे टायर खोल खड्ड्यात गेल्याने पडले. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले असून चालकाने आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

Solar energy project On ST Bus : ST च्या मोकळ्या जागेवर होणार ‘सौर ऊर्जा प्रकल्प’; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी दररोज छोटे-मोठे अपघात होत असून, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) या परिस्थितीकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. सध्या महामार्गावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असले, तरी काशीमीरा पोलिस ठाण्याच्या समोर सिमेंट रस्ता संपल्यानंतर लगेचच मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. याच खड्ड्यांमुळे टेम्पोचे टायर निघून पडले असल्याची माहिती मिळाली.स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटले की, “जर वेळेत हे खड्डे बुजवले असते किंवा या ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला असता, तर आज हा अपघात घडला नसता.” महामार्गावरील अपुऱ्या देखभालीमुळे नागरिकांच्या जीवाला सतत धोका निर्माण होत असून, तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Mumbai Airport News: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबरला ६ तास बंद; दोन्ही धावपट्ट्यांवर दुरुस्तीचे काम

याआधी देखील काही दिवसांपूर्वी वसईजवळ मुंबई अहमदाबाद मार्गावर दिवसरात्र होणाऱ्या वाहतूक कोंडीला जवळपासच्या गावातील गावकरी कंटाळले आणि त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. सततच्या वाहतूक कोंडीमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग (एनएच-48) ची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडली होती. गुजरातच्या दिशेने जाताना महाराष्ट्र राज्याच्या सीमाभागातील नायगाव-चिंचोटी-वसई परिसरातील 100 हून अधिक गावकऱ्यांनी वाहतूक कोडींना वैतागून पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी असं म्हटलं होतं की, सतत या वाहतूकीच्या समस्येंमुळे आम्हा गावकऱ्यांचे हाल होतायतं. आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी.रोजच्या त्रासाला नागरिक इतके मेटाकुटीला आले तरीही प्रशासन आमच्या समस्यांकडे लक्ष देत नाही. ही समस्या काही क्षुल्लक नाही तरी देखील प्रशासन मूग गिळून गप्प का असा सवाल देखील उपस्थित करण्यात आला.

पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात, ग्रामस्थांनी लिहिलं होतं की, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या प्रकल्प संचालक आणि इतर अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मुंबई अहमदाबादनजीक असलेल्या गावातील रहिवाशांचे जीवन कठीण झाले आहे. “आम्ही प्रत्येकवेळी तक्रार दाखल केली आहे, परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. “या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हायलाच हवी अशी आमची मागणी पत्राद्वारे करण्यात आली होती. परिरसरात इतक्या मोठ्या प्रमाणात समस्या वाढत असून देखीस स्थानिक प्रशासन यावर ठोस उपाययोजना करत नसल्याने नागरिकांनी चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

 

Web Title: Potholes abound on mumbai ahmedabad highway accidents increase due to poor road conditions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • mumbai traffic
  • Mumbai-Ahmedabad highway

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Astro Tips: शुक्र बुध राहू कुंभ राशीमध्ये येणार एकत्र, कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आशीर्वादाचा वर्षाव

Astro Tips: शुक्र बुध राहू कुंभ राशीमध्ये येणार एकत्र, कोणत्या राशीच्या लोकांवर होणार आशीर्वादाचा वर्षाव

Feb 06, 2026 | 07:05 AM
Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?

Hero HF Deluxe Vs Honda Shine 100: किंमत, इंजिन आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक तुमच्यासाठी फायदेशीर?

Feb 06, 2026 | 06:15 AM
‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत ‘आनंद पिंपळकर’! १३ हून अधिक चित्रपटात कामे

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’मध्ये खलनायकाच्या भूमिकेत ‘आनंद पिंपळकर’! १३ हून अधिक चित्रपटात कामे

Feb 06, 2026 | 04:15 AM
Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Maharashtra News: महाराष्ट्र शासनाचे चार वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

Feb 06, 2026 | 02:35 AM
बळीराजाचा राहिला का कोणी वाली? एका दिवसामध्ये फक्त 27 रुपयांमध्ये जगतोय जीवन

बळीराजाचा राहिला का कोणी वाली? एका दिवसामध्ये फक्त 27 रुपयांमध्ये जगतोय जीवन

Feb 06, 2026 | 01:15 AM
रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून अपडेट

रात्रीस खेळ चाले! महाबलशाली अमेरिका-रशियादरम्यान होणार अर्ध्या रात्री मोठी तडजोड, New START संधीवर सौदीतून अपडेट

Feb 05, 2026 | 11:24 PM
 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

 WPL 2026 Final : RCB ने लिहिला दुसरा विजयी अध्याय! DC चा 6 विकेट्सने हरवून जिंकले WPL 2026 चे जेतेपद; स्मृती-जॉर्जिया जोडी चमकली

Feb 05, 2026 | 11:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.