• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Yashomati Thakur On Bjp Yet They Are Taking Out A Tiranga Rally

Yashomati Thakur: “कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, ते तिरंगा यात्रा काढत आहेत”; यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल

Yashomati Thakur News : काँग्रेस नेतृत्वाने या देशासाठी रक्त वाहिले आहे, प्रसंगी प्राणांचे बलिदान देखील दिले आहे... पण ज्यांनी कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, अशी टीका करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 23, 2025 | 02:33 PM
"कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, ते तिरंगा यात्रा काढत आहेत"; यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल (फोटो सौजन्य-X)

"कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, ते तिरंगा यात्रा काढत आहेत"; यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अमरावती : काँग्रेस नेतृत्वाने या देशासाठी रक्त वाहिले आहे, प्रसंगी प्राणांचे बलिदान देखील दिले आहे… पण ज्यांनी कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, ते आज तिरंगा यात्रा काढत आहेत, अशी घणाघाती टीका माजी महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केली. ओपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवांनांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बुधवार ( २१ मे) रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त तसेच राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिनानिमित्त काँग्रेसने अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते.

पहलगाम हल्यानंतर ज्या प्रमाणे सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली तशी बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात युद्धबंदी करताना का घेतली नाही ? दहशतवादी पहलगाममध्ये आलेच तरी कसे ? हल्ल्यानंतर हे दहशतवादी कुठे पळून गेलेत ? त्यांना पकडण्याची जबाबदारी कोणाची होती. यांनी कधी स्वतच्या संस्थांवर तिरंगा फडवला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे लोक आता तिरंगा यात्रा काढत सुटले आहेत. यासह अनेक प्रश्नांचा घणाघात माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी मोर्च्यादरम्यान सरकारवर केला.

संभाजी भिडे पुन्हा बोलले! 6 जून रोजीचा शिवराज्याभिषेक सोहळा नामशेष करण्याची मागणी

यासरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे, कर्झमाफी करून सातबारे कोरे करणार असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काहीच केले नाही, सर्व खोटे आहे. शेतपिकांचे अतोनाच नुकसान झाले आहे, शेतीपिकांचे पंचनामे नाहीत, शेतकऱ्यांना सरकारकडून मदत नाही. याचे सरकारला काहीच देणे घेणे नाही. सरकार फक्त निवडणुकीत रमले आहे, अशी टीका देखील यावेळी यशोमती ठाकूर यांनी केली.

युद्धबंदी करण्याचा निर्णय…: हर्षवर्धन सपकाळ

भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या आपरेशन सिंदूरचे आम्ही स्वागत करतो. भारततीय सैन्यने दाखविलेल्या शोर्याचे आम्ही कौतुक करतो. मात्र युद्धबंदी करण्याचा निर्णय सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कसे काय करू शकतात, पंतप्रधान नरेंद्र याचे कारण देशाला का सांगत नाहीत, लपवा छपवी का करित आहेत ? असा सवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. तिकडे जवान सिमेवर लढत आहेत तर इकडे शेतकरी आपल्या शेताच्या धुऱ्यावर राबत आहेत, मात्र शेतकऱ्यांची काळजी वाहणारे सरकारच येथे नाही, असा प्रत्यय येत आहे. खरीपाचे कुठलेही नियोजन नाही, कर्जमाफीचा पत्ता नाही, अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधीत सरकारकडे केलेल्या मागण्या

हजारो शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडले आहे. संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला आधारभूत हमीभाव., नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचा सवलतीच्या दराने नियमित वीज पुरवठा, शेतमाल खरेदीसाठी सरकारी खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत आदी मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत.

जय जवान, जय किसान गर्जनेने परिसर दुमदुमला

आजच्या ट्रॅक्टर मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक व कॅाग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्च्यात अ्ग्रभागी असलेल्या यशोमती ठाकूर यांनी सुरुवातीपासून समारोपापर्यंत माईक हाती घेवून सातत्याने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. ट्रॅक्टर मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवीला आहे.

वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार ; उड्डाणपूल उभारणीसाठी नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी

Web Title: Yashomati thakur on bjp yet they are taking out a tiranga rally

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 02:33 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • maharashtra
  • Yashomati Thakur

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
3

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
4

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.