• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Akshay Told The Reason For Rejecting Hera Pheri 3

अक्षय कुमार हेराफेरी 3 मधून बाहेर, स्वत: सांगितल चित्रपट सोडण्याचं कारण

सध्या ट्विटरवर नो अक्षय, नो हेरा फेरी ट्रेंडिंग होत आहे. अक्षयशिवाय हेरा फेरी 3 फ्लॉप होईल, असा दावा लोक करत आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Nov 13, 2022 | 02:21 PM
akshay kumar
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

2000 साली प्रदर्शित झालेला हेराफेरी  चित्रपट अजूनही लोकांच्या आवडत्या चित्रपटांच्या लिस्टमध्ये आहे. या चित्रपटाच्या शेवटच्या दोन भागात अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता चाहते तिसर्‍या भागाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. नुकतेच परेश रावल यांनी सोशल मीडियावर ट्विट करून हेरा फेरीच्या तिसऱ्या भागात कार्तिक आर्यनला फायनल केल्याची माहिती दिली. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर अक्षयचे चाहते खूप निराश झाले आहेत. तेव्हापासून अक्षयला हेरा फेरी ३ मध्ये पुन्हा घेण्याची मागणी होत आहे. तर या सगळ्यांवर अक्षयनेही प्रतिक्रिया दिलीये. पटकथा आवडली नसल्यामुळे चित्रपट नाकारल्याचं त्यानी सांगीतलं आहे.

[read_also content=”मिस्टर नटवरलाल चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश कुमार यांचं कर्करोगान निधन https://www.navarashtra.com/movies/mr-natwarlal-chitrapatache-director-rakesh-kumar-yanchan-karkarogan-passes-away-nrps-344242.html”]

हेराफेरी चित्रपटाची लोकप्रियता चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून ते आतापर्यंत तशीच आहे. सध्या ट्विटरवर नो अक्षय, नो हेरा फेरी ट्रेंडिंग होत आहे. अक्षयशिवाय हेरा फेरी 3 फ्लॉप होईल, असा दावा लोक करत आहेत. सोशल मीडियाचा ट्रेंड पाहून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, लोकांना चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कार्तिकला बघायचे नाही. अशातच अक्षयची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. या मुलाखतीत त्याने ‘हेरा फेरी’शी संबंधित प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अक्षय म्हणाला – मी ‘हेरा फेरी’चा एक भाग आहे. लोकांच्या मनात त्याच्या गोड आठवणी आहेत आणि माझ्याही त्या आठवणी आहेत. पण इतकी वर्षे आम्ही तिसरा भाग बनवला नाही याचे मला दुःख आहे, मला चित्रपटाची ऑफर आली पण पटकथा आणि पटकथेवर मी समाधानी नव्हतो. त्यामुळेच मी चित्रपटातून बाहेर पडलो.

परेश रावल यांनी कार्तिकच्या नावाचा खुलासा केला

खरं तर, शुक्रवारी परेश रावलच्या एका चाहत्याने त्यांना कार्तिक हेरा फेरीमध्ये दिसणार का, असा प्रश्न विचारला होता. यावर परेश रावल यांनी लिहिले – होय, हे खरे आहे. मात्र, या दिग्गज अभिनेत्याने चित्रपटातील उर्वरित कलाकारांबद्दल सांगितलेले नाही. या बातमीने चाहत्यांची निराशा झाली आहे, सोशल मीडियावर लोक अक्षयला हेरा फेरी 3 मध्ये परत आणण्याची मागणी करत आहेत.

Web Title: Akshay told the reason for rejecting hera pheri 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2022 | 02:20 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • hera pheri 3

संबंधित बातम्या

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचे समन्स; दिले हजर राहण्याचे आदेश
1

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीला पुणे न्यायालयाचे समन्स; दिले हजर राहण्याचे आदेश

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”
2

‘हे’ काय म्हणाला अक्षर कोठारी! आदेश बांदेकर म्हणाले होते की,”डबक्याच्या बाहेर…”

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज
3

Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या केमिस्ट्रीने केला धमाका! चित्रपटाच्या टीझरने मिळवले मिलियन व्ह्यूज

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप
4

कोटींचं बजेट आणि मोठा गाजावाजा, तरी देखील Raksha Bandhan च्या दिवशी रिलीज झालेले ‘हे’ 2 चित्रपट ठरले सुपर फ्लॉप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

मतचोरीवर संपूर्ण देशामध्ये जोरदार चर्चा; राहुल गांधींचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Murder Case : कात्रज घाटातील ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा उलगडा; आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्र २०४७ चे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी…”; काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

Asia Cup 2025: अशिया कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा, तीन वर्षांनी ‘या’ खेळाडूचं कमबॅक; शांतो संघाबाहेर

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु

कोरोना काळातील कर्मचाऱ्यांना बाप्पा पावणार! ठाणे पालिकेच्या सेवेत कायम करण्याबाबत हालचाली सुरु

South Africa T20 League चे ठिकाण ठरले! कुठे आणि कधी खेळवला जाणार फायनल सामना? जाणून घ्या

South Africa T20 League चे ठिकाण ठरले! कुठे आणि कधी खेळवला जाणार फायनल सामना? जाणून घ्या

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.