• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Aamir Khan Last Film Mahabharat Says After This I Do Not Need To Do Anything

मिस्टर परफेक्शनिस्टचा इंडस्ट्रीला अलविदा? काही शब्दातच दिली चाहत्यांना हिंट

आमिर खानने एका मुलाखतीत म्हटले आहे की 'महाभारत' नंतर मला असे वाटेल की मला दुसरे काही करण्याची गरज नाही. या वाक्याने चाहते आता चिंता व्यक्त करत आहेत. आमिर खान लवकरच इंडस्ट्रीचा निरोप घेईल असे त्यांना वाटत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 01, 2025 | 04:48 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटानंतर चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आमिर खानने एका मुलाखतीत असे काही म्हटले आहे, ज्यामुळे असे दिसते की तो लवकरच इंडस्ट्रीला अलविदा म्हणणार आहे. अभिनेत्याच्या संवादाने चाहत्यांना चिंतेत टाकले आहे.

आमिर खानने त्याच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल संकेत दिले आहेत. आमिर खान बऱ्याच काळापासून ‘महाभारत’ बनवण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल बोलत आहे. आता त्याने म्हटले आहे की हे महाकाव्य चित्रपट त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो. चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘मला आशा आहे की मी माझे बूट घालूनच मरेन…’

सुरज चव्हाणने उरकला गुपचूप साखरपुडा, Video शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी…

महाभारतानंतर दुसरे काही करण्याची गरज नाही
राज शमानी यांच्याशी झालेल्या संभाषणात आमिर खानने ‘महाभारत’ पडद्यावर आणण्याबद्दल सांगितले की, ‘त्यात अनेक थर आहेत, त्यात भावना आहेत, त्यात एक स्केल आहे की जगात जे काही तुम्हाला मिळेल ते तुम्हाला महाभारतात मिळेल. मला आशा आहे की मी माझे बूट घालून मरेन, हीच एकमेव गोष्ट आहे जी मी विचार करू शकतो. कदाचित यानंतर मला असे वाटेल की मला दुसरे काहीही करण्याची गरज नाही.’ असे अभिनेता म्हणाला आहे.

‘आई कुठे काय करतेय’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न; Video शेअर करत दिली माहिती!

महाभारताचे अनेक भाग असू शकतात
यापूर्वी हॉलिवूड रिपोर्टरशी झालेल्या संभाषणात, आमिर खानने ‘महाभारत’बद्दलच्या त्याच्या दृष्टिकोनाबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘ही माझी सर्वात मोठी महत्त्वाकांक्षा आहे. कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे ते आपण पाहू. मला वाटत नाही की तुम्ही एकाच चित्रपटात ‘महाभारत’ सांगू शकता, म्हणून त्याचे अनेक भाग येण्याची शकता आहे.’ असे आमिर खान यांनी म्हटले आहे. तसेच आमिर खान आता लवकरच ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. जी २० जूनला संपूर्ण चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Aamir khan last film mahabharat says after this i do not need to do anything

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
1

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

मेलबर्नमध्ये फडकला भारतीय तिरंगा! अमीर खानने स्वातंत्र्य दिन आणखीनच केला खास
2

मेलबर्नमध्ये फडकला भारतीय तिरंगा! अमीर खानने स्वातंत्र्य दिन आणखीनच केला खास

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित
3

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!
4

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

Rahul Gandhi News: १६ दिवस आणि २३ जिल्हे, १३०० किमी; राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये ‘मतदार हक्क यात्रा’ सुरू

चेहऱ्यावरील तेज कमी झाल आहे? मग झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, चेहरा दिसेल कायमच फ्रेश

चेहऱ्यावरील तेज कमी झाल आहे? मग झोपण्याआधी पाण्यात मिक्स करून प्या ‘हा’ पदार्थ, चेहरा दिसेल कायमच फ्रेश

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…

Ahilyanagar News : अहिल्यानगर हादरलं! बापाने चार मुलांना विहिरीत ढकलले, नंतर स्वतःही आत्महत्या केली; बायोकचा राग…

Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले

Earthquake : इंडोनेशियातील ‘रिंग ऑफ फायर’ पुन्हा सक्रिय; आठवड्यात दुसरा भूकंप; सुलावेसी हादरले

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला

SA vs AUS : डेवॉल्ड ब्रेव्हिसने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला कहर, विराट कोहलीचा T20 विक्रम मोडला

Rahu Gochar: राहूची या राशीच्या लोकांवर राहील कृपा, पाद नक्षत्रात करणार संक्रमण

Rahu Gochar: राहूची या राशीच्या लोकांवर राहील कृपा, पाद नक्षत्रात करणार संक्रमण

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.