• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Aamir Khan Last Film Mahabharat Says After This I Do Not Need To Do Anything

मिस्टर परफेक्शनिस्टचा इंडस्ट्रीला अलविदा? काही शब्दातच दिली चाहत्यांना हिंट

आमिर खानने एका मुलाखतीत म्हटले आहे की 'महाभारत' नंतर मला असे वाटेल की मला दुसरे काही करण्याची गरज नाही. या वाक्याने चाहते आता चिंता व्यक्त करत आहेत. आमिर खान लवकरच इंडस्ट्रीचा निरोप घेईल असे त्यांना वाटत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 01, 2025 | 04:48 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटानंतर चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आमिर खानने एका मुलाखतीत असे काही म्हटले आहे, ज्यामुळे असे दिसते की तो लवकरच इंडस्ट्रीला अलविदा म्हणणार आहे. अभिनेत्याच्या संवादाने चाहत्यांना चिंतेत टाकले आहे.

आमिर खानने त्याच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल संकेत दिले आहेत. आमिर खान बऱ्याच काळापासून ‘महाभारत’ बनवण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल बोलत आहे. आता त्याने म्हटले आहे की हे महाकाव्य चित्रपट त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो. चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘मला आशा आहे की मी माझे बूट घालूनच मरेन…’

सुरज चव्हाणने उरकला गुपचूप साखरपुडा, Video शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी…

महाभारतानंतर दुसरे काही करण्याची गरज नाही
राज शमानी यांच्याशी झालेल्या संभाषणात आमिर खानने ‘महाभारत’ पडद्यावर आणण्याबद्दल सांगितले की, ‘त्यात अनेक थर आहेत, त्यात भावना आहेत, त्यात एक स्केल आहे की जगात जे काही तुम्हाला मिळेल ते तुम्हाला महाभारतात मिळेल. मला आशा आहे की मी माझे बूट घालून मरेन, हीच एकमेव गोष्ट आहे जी मी विचार करू शकतो. कदाचित यानंतर मला असे वाटेल की मला दुसरे काहीही करण्याची गरज नाही.’ असे अभिनेता म्हणाला आहे.

‘आई कुठे काय करतेय’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न; Video शेअर करत दिली माहिती!

महाभारताचे अनेक भाग असू शकतात
यापूर्वी हॉलिवूड रिपोर्टरशी झालेल्या संभाषणात, आमिर खानने ‘महाभारत’बद्दलच्या त्याच्या दृष्टिकोनाबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘ही माझी सर्वात मोठी महत्त्वाकांक्षा आहे. कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे ते आपण पाहू. मला वाटत नाही की तुम्ही एकाच चित्रपटात ‘महाभारत’ सांगू शकता, म्हणून त्याचे अनेक भाग येण्याची शकता आहे.’ असे आमिर खान यांनी म्हटले आहे. तसेच आमिर खान आता लवकरच ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. जी २० जूनला संपूर्ण चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Aamir khan last film mahabharat says after this i do not need to do anything

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक
1

जुबिन गर्गच्या मृत्यूनंतर १२ दिवसांनी मोठी कारवाई; गायकाच्या मॅनेजरला केली अटक

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त
2

‘My Angel पुन्हा भेटू…’, प्रियाच्या आठवणीत शंतनु भावुक, महिनाभर दु:ख मनात साठवून आता केलं व्यक्त

भांगात कुंकू अन् डोक्यावर पदर, दुर्गा पंडालमध्ये प्रियांकाचे दिसले संस्कार; पाहा VIDEO
3

भांगात कुंकू अन् डोक्यावर पदर, दुर्गा पंडालमध्ये प्रियांकाचे दिसले संस्कार; पाहा VIDEO

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल
4

गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला दिली मोठी धडक; पुण्यामधून अपघाताचे PHOTOS व्हायरल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Surya Gochar 2025: 10 ऑक्टोबरपर्यंत सूर्यासारखे चमकेल तुमचे नशीब, आर्थिक आणि कामामध्ये मिळेल यश

Heavy Rainfall News: अतिवृष्टीने मुलीच्या Feesचे पैसे गिळले; संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, तर…

Heavy Rainfall News: अतिवृष्टीने मुलीच्या Feesचे पैसे गिळले; संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, तर…

समोरचा व्यक्ती आहे तद्दन ‘खोटारडा’, सोप्या पद्धतीने ओळखा खोटं बोलणाऱ्या व्यक्ती

समोरचा व्यक्ती आहे तद्दन ‘खोटारडा’, सोप्या पद्धतीने ओळखा खोटं बोलणाऱ्या व्यक्ती

Good News ! देशभरात टोल टॅक्समध्ये कपात केली जाणार; पुढील आठवड्यात होणार नवीन दर लागू

Good News ! देशभरात टोल टॅक्समध्ये कपात केली जाणार; पुढील आठवड्यात होणार नवीन दर लागू

Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली

Maharashtra Rain Alert: यंदा आणा वॉटरप्रूफ पणत्या! कारण पाऊस ऑक्टोबरमध्ये …; चिंता वाढली

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?

Thane News : दिवा सर्कल रोड दुचाकी चालकांसाठी ठरतोय मृत्यूचा सापळा, अपघातांना जबाबदार कोण?

Navi Mumbai : क्लिनरअपहरणात मनोरमा खेडकर कोर्टात आली,अटकपूर्व जामीन मिळवला; नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही

Navi Mumbai : क्लिनरअपहरणात मनोरमा खेडकर कोर्टात आली,अटकपूर्व जामीन मिळवला; नवी मुंबई पोलिसांना पत्ताच नाही

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.