• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Why Is Mango Called The King Of Fruits Know The Main Reasons

केळी आणि संत्र्याला मागे टाकत आंबा कसा बनला फळांचा राजा? ही आहेत प्रमुख कारणे

देशात केळी, संत्री, जांभूळ अशा अनेक फळांचे सेवन केले जाते मात्र तरीही आंब्याला फळांचा राजा म्हटले जाते. असे का आणि आंब्यालाच फळांचा राजा का म्हटले जाते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? आम्ही तुम्हाला सांगतो की यामागे अनेक कारणे आहेत. देशात सर्वाधिक प्रमाणात आंब्याची लागवड केली जाते आणि भारतीय आंब्यांना जगभरात भरपूर मागणी आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 12, 2025 | 02:16 PM
केळी आणि संत्र्याला मागे टाकत आंबा कसा बनला फळांचा राजा? ही आहेत प्रमुख कारणे

केळी आणि संत्र्याला मागे टाकत आंबा कसा बनला फळांचा राजा? ही आहेत प्रमुख कारणे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 आंबा हा फक्त त्याच्या चवीसाठी ओळखला जात नाही तर त्यात आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक जीवनसत्वे आणि संयुगे देखील असतात. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, के, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते

आंबा हा फक्त त्याच्या चवीसाठी ओळखला जात नाही तर त्यात आरोग्यासाठी आवश्यक असलेले अनेक जीवनसत्वे आणि संयुगे देखील असतात. त्यात व्हिटॅमिन ए, बी, सी, ई, के, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते

2 / 5 आंब्यामध्ये इतर फळांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याच्या फायद्यांमुळे त्याला फळांचा राजा म्हटल्याचे सांगितले जाते

आंब्यामध्ये इतर फळांपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स असतात. त्याच्या फायद्यांमुळे त्याला फळांचा राजा म्हटल्याचे सांगितले जाते

3 / 5 भारत देश आंबा उत्पादनात जगात आघाडीवर आहे. २६.३ मेट्रीक आंब्याच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंडोनिशिया आहे. जगभरात भारतीय आंबा फार लोकप्रिय आहे

भारत देश आंबा उत्पादनात जगात आघाडीवर आहे. २६.३ मेट्रीक आंब्याच्या उत्पादनात भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर इंडोनिशिया आहे. जगभरात भारतीय आंबा फार लोकप्रिय आहे

4 / 5 आंब्यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढण्यास मदत करतात. हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. हे कोलेस्ट्राॅल कमी करण्यासही मदत करते

आंब्यामध्ये असलेले पोषक घटक आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढण्यास मदत करतात. हे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते. हे कोलेस्ट्राॅल कमी करण्यासही मदत करते

5 / 5 भारतीय आंब्याची निर्यात फार मोठ्या प्रमाणात होत असून अनेक दशकांपासून यात वाढ होत आहे. याचा थेट परीणाम देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो. आपल्या  याच गुणांमुळे त्याला फळांचा राजा म्हटले जाते

भारतीय आंब्याची निर्यात फार मोठ्या प्रमाणात होत असून अनेक दशकांपासून यात वाढ होत आहे. याचा थेट परीणाम देशाच्या अर्थव्यवस्थेला होतो. आपल्या याच गुणांमुळे त्याला फळांचा राजा म्हटले जाते

Web Title: Why is mango called the king of fruits know the main reasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 02:16 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • healthy fruits
  • new information

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

PoJK Protest : पीओकेमध्ये तिसऱ्या दिवशीही लष्कराविरोधी संतापाचे वातावरण; पाक रेंजरच्या गोळीबार ८ हून अधिक ठार

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.