• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Why Mahabharata Has Happened

नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण

महाभारत कशामुळे घडलं? असा प्रश्न केला तर कुणी म्हणेल कौरवांनी पांडवांना राज्य दिले नाही म्हणून तर कुणी म्हणेल द्रौपदीचा भरसभेत अपमान केल्यामुळे. प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असेल पण महाभारत घडल्यानांतर व्यासांनी स्वतः धृतराष्ट्रांना दिलेले उत्तर लक्षात घेण्यायोग्य आहे. कारण त्यांनी दिलेल्या उत्तरात पांडव आणि कौरवांचा संबंधच नाही.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 06, 2025 | 06:41 PM
महाभारत का घडलं? (फोटो सौजन्य - Social Media)

महाभारत का घडलं? (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 महाभारत का घडलं? याचे उत्तर धृतराष्ट्रांना हवे होते तेव्हा व्यास त्यांना एक कथा समजावून सांगतात. व्यास म्हणतात की एकदा देवसभा रंगलेली.

महाभारत का घडलं? याचे उत्तर धृतराष्ट्रांना हवे होते तेव्हा व्यास त्यांना एक कथा समजावून सांगतात. व्यास म्हणतात की एकदा देवसभा रंगलेली.

2 / 5 विविध लोकांतून देव उपस्थित होते त्यात पृथ्वीही उपस्थित होती. पृथ्वीला एक समस्या होती लोकसंख्येची! तो देवतांकडे तिच्यावर वाढलेला मानवी भार कमी करण्याचे प्रार्थना करते.

विविध लोकांतून देव उपस्थित होते त्यात पृथ्वीही उपस्थित होती. पृथ्वीला एक समस्या होती लोकसंख्येची! तो देवतांकडे तिच्यावर वाढलेला मानवी भार कमी करण्याचे प्रार्थना करते.

3 / 5 त्यावेळी भगवंत विष्णूही तिथे उपस्थित असतात. ते पृथ्वीला वर देतात की ते हे कार्य पूर्ण करण्यासाठी स्वतः अवतार घेतील आणि कौरव दुर्योधनाच्या हस्ते हे कार्य पूर्ण होईल.

त्यावेळी भगवंत विष्णूही तिथे उपस्थित असतात. ते पृथ्वीला वर देतात की ते हे कार्य पूर्ण करण्यासाठी स्वतः अवतार घेतील आणि कौरव दुर्योधनाच्या हस्ते हे कार्य पूर्ण होईल.

4 / 5 मग पांडव आणि कौरव यांच्यात युद्ध झाले. त्यादरम्यान भगवंत विष्णू अवतार श्रीकृष्णही तेथे उपस्थित होते आणि या लढ्यात अब्जांच्या संख्येत लोकं मारली गेली आणि पृथ्वीचा मानवभार कमी झालं.

मग पांडव आणि कौरव यांच्यात युद्ध झाले. त्यादरम्यान भगवंत विष्णू अवतार श्रीकृष्णही तेथे उपस्थित होते आणि या लढ्यात अब्जांच्या संख्येत लोकं मारली गेली आणि पृथ्वीचा मानवभार कमी झालं.

5 / 5 मुळात, पांडव आणि कौरव फक्त प्यादे होते मुख्य हेतू पृथ्वीवरून मानव जातीचा भार कमी करणे होता. श्रीकृष्णाने या कार्यात स्वतःचे कुळही संपवून टाकले.

मुळात, पांडव आणि कौरव फक्त प्यादे होते मुख्य हेतू पृथ्वीवरून मानव जातीचा भार कमी करणे होता. श्रीकृष्णाने या कार्यात स्वतःचे कुळही संपवून टाकले.

Web Title: Why mahabharata has happened

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • Mahabharata facts

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण

नेमकं कशामुळे घडलं महाभारत? कौरव आणि पांडव फक्त प्यादे, ‘हे’ होते खरं कारण

Nov 06, 2025 | 06:39 PM
Best Protest: मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून ‘लाल परी’ थांबणार; बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Best Protest: मुंबईकरांनो लक्ष द्या! १० नोव्हेंबरपासून ‘लाल परी’ थांबणार; बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिला आंदोलनाचा इशारा

Nov 06, 2025 | 06:31 PM
Mumbai : अनधिकृत काम कोणाचंही असलं तरी कारवाई होणारच- प्रताप सरनाईक

Mumbai : अनधिकृत काम कोणाचंही असलं तरी कारवाई होणारच- प्रताप सरनाईक

Nov 06, 2025 | 06:13 PM
मोहोळमध्ये ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार; कार्यकर्ता मेळाव्यात बड्या नेत्याचा निर्धार

मोहोळमध्ये ठाकरेंची शिवसेना स्वतंत्र लढणार; कार्यकर्ता मेळाव्यात बड्या नेत्याचा निर्धार

Nov 06, 2025 | 06:12 PM
ICC Player of the Month साठी नामांकन जाहीर! गार्डनर आणि वोल्वार्डसोबत ‘या’ भारतीय महिला खेळाडूची असणार स्पर्धा 

ICC Player of the Month साठी नामांकन जाहीर! गार्डनर आणि वोल्वार्डसोबत ‘या’ भारतीय महिला खेळाडूची असणार स्पर्धा 

Nov 06, 2025 | 06:11 PM
सारथी किती महत्वाचा? एक म्हणाला ‘तुला पराभूत करणे अशक्य’ तर दुसरा ‘तू मेलास तर मी मारेन!’

सारथी किती महत्वाचा? एक म्हणाला ‘तुला पराभूत करणे अशक्य’ तर दुसरा ‘तू मेलास तर मी मारेन!’

Nov 06, 2025 | 06:11 PM
Ahilyanagr News: जमीन विकलेलीच नाही! जैन मंदिराची जागा हडपल्याच्या आरोपावर अध्यक्ष मुठा यांचे स्पष्टीकरण

Ahilyanagr News: जमीन विकलेलीच नाही! जैन मंदिराची जागा हडपल्याच्या आरोपावर अध्यक्ष मुठा यांचे स्पष्टीकरण

Nov 06, 2025 | 06:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश

Pune News : परिसर बिबट्या मुक्त करण्यासाठी लागेल ती यंत्रणा लावा,Eknath Shinde नी दिले प्रशासनाला आदेश

Nov 06, 2025 | 06:00 PM
Thane : लाडक्या बहिणींसाठी ठाण्याचा आदर्श उपक्रम; भाईंदरमध्ये वसतिगृहाचे भूमिपूजन

Thane : लाडक्या बहिणींसाठी ठाण्याचा आदर्श उपक्रम; भाईंदरमध्ये वसतिगृहाचे भूमिपूजन

Nov 06, 2025 | 05:53 PM
Sindhudurg : श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा

Sindhudurg : श्री देवी माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांच्या सकाळपासून लांबच लांब रांगा

Nov 06, 2025 | 02:32 PM
Ratnagiri : भाजपात प्रवेश करताच वैभव खेडेकरांची राज ठाकरेंवर थेट टीका

Ratnagiri : भाजपात प्रवेश करताच वैभव खेडेकरांची राज ठाकरेंवर थेट टीका

Nov 06, 2025 | 02:28 PM
RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

RAHUL KAMAT : मतदारयाद्यांमध्ये झालेली लक्षणीय वाढ संशयास्पद

Nov 05, 2025 | 03:22 PM
Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Kalyan : केडीएमसी क्षेत्रात मोबाईल टॉवर वाद! रस्त्याच्या दुभाजकातील टॉवरला नागरिकांचा तीव्र विरोध

Nov 05, 2025 | 03:19 PM
बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

बोगस मतदान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ -प्राजक्त तनपुरे

Nov 05, 2025 | 03:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.