• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Nautapa 2025 Do Not Eat Brinjal This Health Problem 25 May To 2 June

Nautapa: नवतपामध्ये या गोष्टी खाऊ नका, नाहीतर बिघडू शकते तुमचे आरोग्य

नौतपाची सुरुवात आज 25 मेपासून होत आहे. आयुर्वदिक दृष्टिकोनानुसार, नौतपाचा काळ हा संयम आणि पवित्रतेचा काळ मानला जातो. या दिवसात काही गोष्टी खाऊ नये.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: May 25, 2025 | 09:49 AM
फोटो सौजन्य- .pinterest

फोटो सौजन्य- .pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

ग्रहांचा राजा सूर्य रविवार, 25 मे रोजी रोहिणी नक्षत्रात भ्रमण करेल आणि या दिवशी 2025 सालची सुरुवात होईल. नवतपा हा तो विशेष काळ आहे जेव्हा सूर्याची उष्णता त्याच्या शिखरावर असते आणि ती 9 दिवस टिकते. आयुर्वेदानुसार, नवतपाचा काळ शरीरात, पचनसंस्थेत आणि वातावरणात नैसर्गिक बदल घडवून आणतो. आयुर्वेद या काळात विशेष आहार आणि जीवनशैली पाळण्याची शिफारस करतो. नवतपा वेळी सूर्याच्या तीव्र किरणांमुळे शरीरात पित्त दोषाचे प्रमाण खूप वाढते त्यामुळे उष्णता, जळजळ, त्वचेचे आजार, आम्लपित्त, डोकेदुखी, थकवा, निर्जलीकरण, डोळ्यांची जळजळ इत्यादी होण्याची शक्यता असते. आयुर्वेदानुसार, नवतपा काळात वांगी न खाण्याचा सल्ला दिला जातो. नवतपादरम्यान वांगी खाणे चांगले मानले जात नाही आणि त्यामुळे अनेक समस्या वाढण्याचा धोका असतो. नवतपामध्ये कोणत्या गोष्टी खाऊ नये, जाणून घ्या

नवतपा दरम्यान असते उष्णता

नवतपा रविवार, 25 मेपासून सुरु होत आणि सोमवार, 2 जून रोजी संपेल. ज्योतिषशास्त्रानुसार, नौतपा जितका तीव्र असेल म्हणजेच जितकी जास्त उष्णता असेल तितका पाऊस चांगला होईल. जर नवतपादरम्यान चांगला पाऊस पडला नाही तर पावसाची शक्यता कमी होते. नवतपा या नऊ दिवसांत सूर्याची किरणे थेट पृथ्वीवर पडतात आणि तीव्र उष्णता सुरू होते. ज्येष्ठ महिन्यात सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा उन्हाळ्याचा प्रकोप सुरू होतो. रोहिणी नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे, म्हणून जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तेव्हा चंद्राची शीतलता कमी होऊ लागते म्हणून नौतपाच्या नऊ दिवसांत तीव्र उष्णता असते.

Numerology: या मूलांकांच्या लोकांसाठी आजचा दिवस कसा राहील, जाणून घ्या

नवतपा दरम्यान खाऊ नका वांगी

आयुर्वेदानुसार, नवतपा या 9 दिवसांत चुकूनही वांगी खाऊ नये कारण वांग्याचे स्वरूप उष्ण असते. उन्हाळ्यात वांगी खाल्ल्यास शरीरात जास्त उष्णता निर्माण होते, ज्यामुळे दगड आणि पोटाशी संबंधित अनेक आजार होण्याचा धोका असतो. वांग्यामध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पोटातील दगडांचा धोका वाढतो. तसेच, या 9 दिवसांत शरीरात पाण्याची कमतरता असते, त्यामुळे या काळात दगड तयार होण्याची शक्यता दुप्पट होते. पोटाशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यतादेखील असते.

नवतपामध्ये या गोष्टींचे खाणे टाळा

नवतपादरम्यान वांग्याव्यतिरिक्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळावेत. दह्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आयुर्वेदात, नवतपाच्या 9 दिवसांत दही खाण्यास खाऊ नये, असे म्हटले जाते. जर तुम्ही संपूर्ण उन्हाळ्यात दही सोडू शकत नसाल, तर किमान नवतपादरम्यान दही खाणे टाळा. याशिवाय, मांसाहारी पदार्थ, अंडी इत्यादी खाणे टाळा आणि चिप्स, नमकीन, लोणचे इत्यादी जास्त सोडियम असलेले पदार्थ देखील खाणे टाळा. या 9 दिवसांत बाहेरचे अन्न खाणे टाळा.

Today Horoscope: सूर्याच्या परिवर्तनामुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता

या गोष्टींचे करा सेवन

आयुर्वेदानुसार, नवतपादरम्यान हंगामी फळे खाणे खूप फायदेशीर आहे. या 9 दिवसांत शक्य तितके टरबूज, खरबूज, काकडी, नारळ पाणी, काकडी इत्यादी खा. तसेच वेळोवेळी पाणी पित राहा, यामुळे तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही. नौतपा दरम्यान सत्तू खाणे खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते, सत्तू खाल्ल्याने उन्हाळ्याच्या उष्णतेपासूनही बचाव होऊ शकतो.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तू, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/ बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करु शकत नाही)

Web Title: Nautapa 2025 do not eat brinjal this health problem 25 may to 2 june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • dharm
  • religions
  • राशिभविष्य

संबंधित बातम्या

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस
1

Gajkesari Rajyoga: धनत्रयोदशीपूर्वी तयार होत आहे गजकेसरी राजयोग, या राशीच्या लोकांना येतील सोनेरी दिवस

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ
2

Dhanteras 2025: धनत्रयोदशीला सोने-चांदीच नाही तर या वस्तूंची करा खरेदी, संपत्तीमध्ये होईल अपेक्षित वाढ

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश
3

Kendra Yog: 7 ऑक्टोबरला बुध आणि यम यांच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना मिळेल समृद्धी आणि यश

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा
4

Baba Vanga: बाबा वेंगाने पुढील 3 महिन्यासाठी केली मोठी भविष्यवाणी, या राशीच्या लोकांना होणार फायदाच फायदा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.