• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Sadbhavana Diwas Why Sadbhavana Diwas Is Celebrated Read The Connection With Rajiv Gandhi Nrss

जाणून घ्या सद्भावना दिवस का साजरा केला जातो?; माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी काय संबंध

सद्भावना दिवस 2024: भारतात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिन साजरा केला जातो. आपल्या देशाचे सातवे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिन साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय सद्भावना आणि सांप्रदायिक मैत्री वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. चला जाणून घेऊया त्याचा इतिहास आणि महत्त्व. 

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 20, 2024 | 03:02 PM
देशाचे सातवे माजी पंतप्रधान राजीव गांधी

फोटो सौजन्य: सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सद्भावना दिवस 2024: भारतात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिन साजरा केला जातो. आपल्या देशाचे सातवे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी सद्भावना दिन साजरा करण्यात येतो. देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतर 1992 मध्ये काँग्रेसने राजीव गांधी सद्भावना पुरस्काराची स्थापना केली होती. हा दिवस राष्ट्रीय सद्भावना आणि सांप्रदायिक मैत्री वाढवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. चला तर मग जाणून घेऊया त्याचा इतिहास आणि महत्त्व.

आपण सद्भावना दिवस का साजरा करतो?

इंग्रजीत ‘सद्भावना’ या शब्दाचा अर्थ ‘सुसंवाद’ असा होतो. राजीव गांधी हे देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान होते. विकसित राष्ट्राचे त्यांचे स्वप्न होते. ज्याचे नेतृत्व त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतून केले. विविध धर्म आणि भाषांच्या लोकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि सांप्रदायिक संबंध वाढवणे असे त्यांचे ध्येय होते. हा दिवस भारतातील सर्व जाती, पंथ आणि धर्माच्या लोकांमध्ये दीर्घकालीन शांतता आणि सांप्रदायिक संबंधाला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. यंदाच्या वर्षी सद्भावना दिनानिमित्त विविधतेचा स्वीकार करणे, मतभेदांचा आदर करणे आणि राष्ट्र उभारणीच्या समान उद्दिष्टासाठी एकत्र काम करणे याच्या महत्त्वाच्या गोष्टींवर भर दिला जात आहे.

सद्भावना दिनाचा इतिहास

राजीव गांधी 1984 ते 1989 पर्यंत भारताचे पंतप्रधान झाले. देशाच्या आधुनिकीकरणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ते ओळखले जातात. राजीव गांधींच्या कारकिर्दीत शिक्षण, शांतता आणि तंत्रज्ञान सुधारण्याचे उपक्रम राबविण्यात आले. अनेक अडथळ्यांवर मात करून त्यांनी जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता वाढवण्यावर भर दिला. त्यांच्या समर्पणाचा प्रभाव बराच काळ टिकला. सद्भावना दिवसाची स्थापना राजीव गांधींच्या मूल्यांना जपण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी करण्यात आली.

या दिवशी देशभरातील नागरिक शपथ घेतात

“मी शपथ घेतो की, मी जात, धर्म, प्रदेश किंवा भाषा यांचा विचार न करता भारतातील सर्व लोकांच्या भावनिक ऐक्यासाठी आणि एकोप्यासाठी काम करीन. तसेच मी हिंसाचाराचा अवलंब न करता संवाद आणि घटनात्मक मार्गाने इतरांशी असलेले सर्व मतभेद दूर करीन.”

राजीव गांधी राष्ट्रीय ‘सद्भावना’ पुरस्कार

हा पुरस्कार दरवर्षी अशा व्यक्तींना दिला जातो ज्यांनी शांतीची भावना समजून घेण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले आहे. आतापर्यंत लता मंगेशकर, शुभा मुदगल, सुनील दत्त, अमजद अली खान, मोहम्मद अझरुद्दीन, गोपालकृष्ण गांधी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. या पुरस्काराची स्थापना पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सन्माणार्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अखिल भारतीय संसदीय आयोगाने 1992 मध्ये केली होती.

Web Title: Sadbhavana diwas why sadbhavana diwas is celebrated read the connection with rajiv gandhi nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • indian politics
  • Rajiv Gandhi

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Indonesia मध्ये महापूराचे थैमान! निसर्गाच्या प्रकोपात 16 लोकांचा मृत्यू तर…; पहा Viral Video

Indonesia मध्ये महापूराचे थैमान! निसर्गाच्या प्रकोपात 16 लोकांचा मृत्यू तर…; पहा Viral Video

Jan 06, 2026 | 09:40 PM
मुलांच्या आरोग्यासाठी ‘या’ देशाचा ऐतिहासिक निर्णय! जंक फूडच्या जाहिरातींवर घातली कायमची बंदी

मुलांच्या आरोग्यासाठी ‘या’ देशाचा ऐतिहासिक निर्णय! जंक फूडच्या जाहिरातींवर घातली कायमची बंदी

Jan 06, 2026 | 09:23 PM
श्रीलंकेच्या संघाची घोषणा! पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी; मलिंगावर मोठी जबाबदारी

श्रीलंकेच्या संघाची घोषणा! पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी; मलिंगावर मोठी जबाबदारी

Jan 06, 2026 | 09:23 PM
T20 World Cup 2026: बांगलादेश टीम वर्ल्डकप खेळायला भारतात येणार? ICC समोर मांडला नवा प्लॅन; नेमकं काय घडलं

T20 World Cup 2026: बांगलादेश टीम वर्ल्डकप खेळायला भारतात येणार? ICC समोर मांडला नवा प्लॅन; नेमकं काय घडलं

Jan 06, 2026 | 09:01 PM
Washim News: गावठाण हद्दीत अतिक्रमित विहिरीचा मुद्दा ऐरणीवर; ‘पोकरा’ योजनेतील गैरप्रकाराबाबत अहवाल मागविला

Washim News: गावठाण हद्दीत अतिक्रमित विहिरीचा मुद्दा ऐरणीवर; ‘पोकरा’ योजनेतील गैरप्रकाराबाबत अहवाल मागविला

Jan 06, 2026 | 08:54 PM
Washim News: जिल्ह्यात MIDC चे फक्त फलक! उदासीनतेमुळे एमआयडीसी केवळ नावापुरतीच

Washim News: जिल्ह्यात MIDC चे फक्त फलक! उदासीनतेमुळे एमआयडीसी केवळ नावापुरतीच

Jan 06, 2026 | 08:42 PM
Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Maharashtra Politics: “…स्वत:ची उंची कमी करून घेऊ नये”; बावनकुळेंचा उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

Jan 06, 2026 | 08:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM
Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Ravindra Chavan : हिंदू मताचे विभाजन होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर लढतोय

Jan 06, 2026 | 06:58 PM
Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

Jan 06, 2026 | 03:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.