Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs PAK : भारत-पाकिस्तान अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय? आशिया कपची ट्रॉफी कोणाच्या पारड्यात पडेल? वाचा सविस्तर 

आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, या सामान्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर सामना रद्द होऊ शकतो. परंतु त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 28, 2025 | 03:20 PM
IND vs PAK: What if the India-Pakistan final match is cancelled due to rain? Who will win the Asia Cup trophy? Read in detail

IND vs PAK: What if the India-Pakistan final match is cancelled due to rain? Who will win the Asia Cup trophy? Read in detail

Follow Us
Close
Follow Us:
  • आशिया कप स्पर्धेत अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार 
  • भारत-पाकिस्तान अंतिम सामना पावसामुळे रद्द झाल्यास राखीव दिवसाची तरतूद 
  • अंतिम सामना पावसामुळे व्यत्यय तर ट्रॉफी वाटून दिली जाईल 

India vs Pakistan, Asia Cup 2025 Final : आज आशिया कप २०२५ ( Asia Cup 2025 )चा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार आहे.  आज रविवार २८ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. या सामन्याची क्रिकेटप्रेमींना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. आशिया कपच्या ४१ वर्षाच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर असणार आहेत. आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत भारतीय संघ शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत पोहचला आहे. यास्पर्धेत भारताने पाकिस्तानचा दोन वेळा पराभव केला आहे.  तर पाकिस्तानने भारतवगळता श्रीलंका आणि बांगलादेशला पराभूत करत अनितं फेरी गाठली आहे. अंतिम सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. अशातच आता एक प्रश्न पुढे आला आहे तो म्हणजे सामन्यादरम्यान जर वरुण राजाने हजेरी लावली आणि सामना रद्द करावा लागला तर आशिया कप २०२५ ची ट्रॉफी कुणाला मिळणार? चल तर याबाबत आपण जाणून घेऊया.

हेही वाचा : IND vs PAK Final match : आता थोडीशी चूकही पडेल महागात..; भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

जर पावसामुळे अंतिम सामना रद्द झाला तर पुढे काय?

आशिया कप २०२५ स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही सामन्यात पावसाने व्यत्यय आलेला नाही. सर्व सामने व्यवस्थित पार पडले आहेत.  पण काही क्रिकेट प्रेमींना असा प्रश्न पडला आहे की, अंतिम सामन्यादरम्यान पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द झाला तर या स्पर्धेचे विजेतपद कुणाला मिळेल? या प्रश्नाचे उतर आहे की, आशियाई क्रिकेट परिषदेच्या नियमांनुसार, जर हवामान किंवा इतर अडथळ्यांमुळे सामना रद्द झाला, तर ट्रॉफी दोन्ही अंतिम स्पर्धकांमध्ये वाटण्यात येईल.

अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. याचा सरल अर्थ असा की जर सामन्यात  पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे व्यत्यय निर्माण झाला तर राखीव दिवस म्हणजे  दुसऱ्या दिवशी विजेता संघ निश्चित करण्यात येईल.

हेही वाचा : IND vs PAK Final : सूर्या आर्मीकडून दोनदा चितपट, अंतिम सामन्यात कमाल दाखवणार? जाणून घ्या पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन..

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी पाकिस्तानचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, हुसेन तलत, सलमान अली आगा (कर्णधार), मोहम्मद हरिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, अबरार अहमद.

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यासाठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

Web Title: Reserve day provision india pakistan final of asia cup 2025 canceled due to rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • Heavy Rain
  • PAK vs IND
  • Rain Alert
  • Salman Ali Agha
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

IND vs PAK Final match : आता थोडीशी चूकही पडेल महागात..; भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर
1

IND vs PAK Final match : आता थोडीशी चूकही पडेल महागात..; भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

ASIA CUP 2025 FINAL : हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला तर कोणता खेळाडू घेणार जागा?
2

ASIA CUP 2025 FINAL : हार्दिक पांड्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर झाला तर कोणता खेळाडू घेणार जागा?

IND vs  PAK Final : सूर्या आर्मीकडून दोनदा चितपट, अंतिम सामन्यात कमाल दाखवणार? जाणून घ्या पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन.. 
3

IND vs  PAK Final : सूर्या आर्मीकडून दोनदा चितपट, अंतिम सामन्यात कमाल दाखवणार? जाणून घ्या पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन.. 

India vs Pakistan Live Update : आशिया कप 2025 च्या महामुकाबल्याला काही तास शिल्लक! वाचा सामन्याच्या लाईव्ह अपडेट
4

India vs Pakistan Live Update : आशिया कप 2025 च्या महामुकाबल्याला काही तास शिल्लक! वाचा सामन्याच्या लाईव्ह अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.