Buldhana Rain News: बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ४९५ गावे बाधित झाली असून मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अहवालानुसार १ लाख १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या…
पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडीशा, मेघालय, केरळ आणि अन्य काही राज्यांना अटी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जोरदार वारे आणि वीजांचा कडकडाटासह पावसाचा इशारा दिला…
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ७ जुलै रोजी रत्नागिरीतील सर्व शाळा-कॉलेज बंद ठेवण्यात आले आहेत. तर नाशिकमध्ये ३०० मिमी पावसाच्या इशाऱ्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर, सप्तशृंगी गड आणि हरिहर गड बंद करण्यात आला आहे.
अहिल्यानगर शहरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आनंदनगर भागात विजेच्या खांबात करंट उतरून एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रीती किरण गांगुर्डे असे मृत मुलीचे नाव असून, खेळताना खांबाला हात…
Collector Declares Rain Alert: हवामान विभागाने (IMD) ६ जुलै रोजी दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. लोणावळ्यातही शाळा बंद ठेवण्याचे…
कर्जत तालुक्यात २४ तासांत २९१ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली असून उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. दहिवली पूल पाण्याखाली गेल्याने ३० गावांचा संपर्क तुटला असून नेरळ-कळंब रस्ता बंद करण्यात…
CM Devendra Fadnavis Weather Warning: मुंबई, ठाणे, पालघरसह महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाने शनिवार आणि रविवारी रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Rain Alert Update: रायगड जिल्ह्यात हवामान विभागाचा (IMD) अतिवृष्टीचा इशारा! विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी २ जुलै रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर. अलिबाग, पनवेल, उरणसह कोणत्या भागातील शाळा बंद राहतील? सविस्तर वाचा.
Cyclone alert 15 states: भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील अनेक भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
परभणी, हिंगोली, सातारा, धारशिव, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
आमदार संतोष दानवे यांनी अधिकाऱ्यांना सोबत जाऊन तांदूळवाडी व जैनपूर कठोरा या भागात रविवारी पाहणी दौरा करून त्यांनी तातडीने पंचानामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, या सामान्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर सामना रद्द होऊ शकतो. परंतु त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात…
शिरपूर येथील संपूर्ण रस्ते पाण्याखाली आले. नद्या-नालेदेखील तुडुंब वाहत होते. विजांचा कडकडाट देखील भय निर्माण करणारा होता. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. एक ते दीड तासात 75 मिमी पावसाची…
देशभरात आज भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात तर पावसाने कहर केला आहे.
भारतीय हवामान विभागाने उत्तर-पश्चिम भारत आणि इतर राज्यांसाठी पुढील 7 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्लीतील यमुना नदीची पाणी पातळी वाढली असून, पंजाब, हिमाचल, उत्तराखंडमध्येही पूर आणि भूस्खलनाचा धोका…
दिल्ली-उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, मान्सून विजांच्या कडकडाटासह सक्रिय राहील
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून, नद्या, नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातच आनंदाचीही बाब म्हणजे, राज्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
देशभरात दक्षिण-पश्चिम मान्सूनने अपेक्षेपेक्षा 9 दिवस आधीच जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतरित्या संपूर्ण देशभरात मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा केली आहे.
यंदा मान्सून नियोजित वेळेपूर्वी दाखल झाला असला तरी आजपासून हवामानाची दिशा बदलेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात हा टप्पा 2 जूनपर्यंत सुरू राहील,