आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, या सामान्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर सामना रद्द होऊ शकतो. परंतु त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात…
शिरपूर येथील संपूर्ण रस्ते पाण्याखाली आले. नद्या-नालेदेखील तुडुंब वाहत होते. विजांचा कडकडाट देखील भय निर्माण करणारा होता. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. एक ते दीड तासात 75 मिमी पावसाची…
देशभरात आज भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशभरात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक राज्यात तर पावसाने कहर केला आहे.
भारतीय हवामान विभागाने उत्तर-पश्चिम भारत आणि इतर राज्यांसाठी पुढील 7 दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्लीतील यमुना नदीची पाणी पातळी वाढली असून, पंजाब, हिमाचल, उत्तराखंडमध्येही पूर आणि भूस्खलनाचा धोका…
दिल्ली-उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर भारतात पुढील २४ ते ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, मान्सून विजांच्या कडकडाटासह सक्रिय राहील
गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत असून, नद्या, नाल्यांना पूर आल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यातच आनंदाचीही बाब म्हणजे, राज्यातील बहुतांश धरणांमधील जलसाठ्यात वाढ झाली आहे.
देशभरात दक्षिण-पश्चिम मान्सूनने अपेक्षेपेक्षा 9 दिवस आधीच जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अधिकृतरित्या संपूर्ण देशभरात मान्सून सक्रीय झाल्याची घोषणा केली आहे.
यंदा मान्सून नियोजित वेळेपूर्वी दाखल झाला असला तरी आजपासून हवामानाची दिशा बदलेल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. मुंबईसह संपूर्ण राज्यात हा टप्पा 2 जूनपर्यंत सुरू राहील,
यंदा जून महिन्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागने वर्तवला आहे. सरासरीच्या 108 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यंदा मान्सून मे महिन्यातच दाखल झाला असून १६ वर्षांनंतर अशी परिस्थिती उद्भवली…
मान्सून मुंबईत दाखल झाला असून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात पाणी साचलं आहे. त्यातच आज म्हणजेच सोमवारी रात्री ११ वाजता मुंबईत समुद्रात ४.१ मीटर उंचीची भरती येण्याची शक्यता आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील 3 मोठे, 7 मध्यम, 37 लघु प्रकल्प व 4 कोल्हापुरी बंधारे मिळून पाण्याची 15 जून 2025 रोजीची टक्केवारी 22.13 तर मागील वर्षीं याच तारखेपर्यंत 15.328 इतकी टक्केवारी होती,…
मान्सूनने केवळ केरळच नव्हे तर कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्रापर्यंत मोठा भाग व्यापला. २६ मे रोजी मान्सून निम्म्या भारतात दाखलं होणं ही एक दुर्मिळ घटना मानली जात आहे.
सिन्नर तालुक्यालाही पावसाने थैमान घातलं असून पावसाने सिन्नरच्या बस स्थानकाचं छत कोसळलं. कृषी मंत्री आणि स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आमदार निधीतून हे बस स्थानक उभारण्यात आलं होतं.
शनिवारी रात्री उशिरा दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला. दरम्यान गाझियाबादमध्ये एक दु:खद घटना घडली. अंकुर विहार एसीपी कार्यालयाचं छत कोसळून उपनिरीक्षक वीरेंद्र कुमार मिश्रा यांचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात मान्सून पूर्व पावसाने थैमान घातलं असून नदी नाल्यांना मे महिन्यातच वाहू लागले आहेत. दरम्यान अरबी समुद्रात रेंगाळलेल्या मान्सूच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार झालं असून येत्या २ दिवसात केरळात दाखल…
हवामान विभागाने पुढचे ६ ते ७ दिवस मुसळधार पाऊस पडण्याच्या शक्यता वर्तवली आहे. पश्चिम किनारपट्टीवरील महाराष्ट्रात कोकण, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि केरळमध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील बहुतेक राज्यांमधील हवामानाचा मूड बदललेला दिसत आहे. अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट आहे, तर काही ठिकाणी वादळ आणि पाऊस सुरू आहे.
यावर्षी पाऊस चांगला कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. पहिल्या दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा 96 ते 100 टक्के पाऊस अपेक्षित आहे. नेमका हाच अंदाज कावळ्यांच्या घरटे बांधण्याच्या सवयींवरूनही लावला जात आहे.