टी-२० विश्वचषक २०२६ या स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाच्या सहभागाबद्दल अजून देखील अनिश्चितता दिसून येत असून पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी एक विधान केले आहे.
काल, शुक्रवारी रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने २०९ धावांचे लक्ष्य गाठत न्यूझीलंडचा पराभव केला. यासह भारताने इतिहास रचला आहे.
बांगलादेश क्रिकेट संघानेआयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून अधिकृतपणे माघार घेतली आहे.. बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाने पाकिस्तान काय भूमिका घेतो हे बघणे महत्वाचे आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेकडून महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. महिला आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा १३ ते २२ फेब्रुवारी दरम्यान बँकॉकमध्ये खेळली जाणार आहे.
अंडर-19 आशिया कप 2025 च्या पहिल्या सेमीफायनलमध्ये भारताने श्रीलंकेचा 8 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली. या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताने ४०८ धावांच्या या सर्वात मोठ्या फरकाने पराभव पत्करला आहे.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा ६ धावांनी पराभव करून मालिकेत १-० ने आघाडी घेतली.
हाँगकाँग सिक्स २०२५ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले होते. या सामन्यात भारताने मोंग कोकमध्ये पावसामुळे डकवर्थ-लुईस पद्धतीने पाकिस्तानवर २ धावांनी विजय मिळवला.
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला असून बीसीसीआयला या स्पर्धेतून १०० कोटी रुपये मिळाले आहेत.
आशिया कपमध्ये भारताकडून पाकिस्तानला पराभूत व्हावे लागले. हा पराभव जिव्हारी लागल्याने पाकिस्तानी माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने सोशल मीडियावर आपले दुःख व्यक्त केले आहे.
आशिया कप २०२५ चा अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. विजयानंतर भारताने यांच्यात खेळला गेला.मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. त्यावर आता मोहसिन नक्वीने विधान केले.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तान संघाला ५ विकेट्सने पराभूत केले. या विजयानंतर सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत पाकिस्तानी पत्रकाराला त्याची पात्रता दाखवून दिली आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, या सामान्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर सामना रद्द होऊ शकतो. परंतु त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात…
आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. या सामन्यात पाकिस्तान संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता कमी आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत ४१ वर्षानंतर भारत आणि पाकिस्तान अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात भारताला विजय मिळवायचा असेल तर संघातील ५ महत्वाच्या खेळाडूंना जबरदस्त कामगिरी करावी लागणार आहे.
आशिया कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ अंतिम सामन्यात आमनेसामने असणार आहेत. या सामन्याआधी एका पाकिस्तानी चाहत्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो भारत विरोधी टिप्पणी करत…
आशिया कप स्पर्धेत सुपर ४ सामन्यात पाकिस्तानचा फलंदाज साहिबजादा फरहानने शुक्रवारी आयसीसीच्या सुनावणी दरम्यान स्पष्टीकरण दिले की सेलिब्रेशन कोणत्याही प्रकारे राजकीय नव्हते.
आशिया कप स्पर्धेत आता सुपर ४ सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेत आतापर्यंत १६ सामने खेळून झाले आहेत. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ चांगली कामगिरी करत असला तरी क्षेत्ररक्षणात मात्र…
आशिया कपमधील सुपर ४ सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारताच्या अभिषेक शर्माने शानदार अर्धशतक पूर्ण केले. आनंद महिंद्रा यांनी त्याच्या खेळीचे खास कौतुक केले.
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ फेरीतील दूसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. या सामन्यात टीव्ही पंच रुचिरा पलियागुरुगे यांनी फखर झमानला चुकीच्या पध्दतीने बाद केल्याची तक्रार पाकिस्तानकडून करण्यात आली…