आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. यामुळे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने संताप व्यक्त केला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. सामन्यायाधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे, या सामान्या दरम्यान पावसाने हजेरी लावली तर सामना रद्द होऊ शकतो. परंतु त्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करण्यात…
आशिया कप २०२५ चा अंतिम सामना बहरत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्या दरम्यान प्रेक्षकांसाठी दुबई पोलिसांकडून कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहे. या सामन्यात पाकिस्तान संघ त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल करण्याची शक्यता कमी आहे.
भारतीय क्रिकेट चाहते फायनलचा सामना होण्याआधी अनेक राज्यामध्ये विजयासाठी प्रार्शना, हवन सुरु आहेत. या प्रार्थनाचे आणि हवनचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
भारत आणि पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर जेतेपदासाठी भिडतील. दोन्ही संघ विजयाचे लक्ष्य ठेवतील. अंतिम सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने फोटोशूट करण्यास नकार दिल्याने पाकिस्तानी कर्णधार सलमान आघा संतापला.
दोन्ही संघ आता तिसऱ्यांदा फायनलच्या सामन्यामध्ये आमनेसामने येणार आहेत. मोठ्या सामन्यापूर्वी, पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा याने या हंगामात अपयशी ठरलेल्या सलामीवीर सईम अय्यूबबद्दल एक मोठे विधान केले आहे.
भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्धचे शेवटचे सात सामने जिंकले आहेत आणि आता प्रत्येक भारतीय सूर्याच्या संघाकडून ८-० असा विजय मिळण्याची अपेक्षा करत आहे. भारताच्या संघाला आणखी एकदा पाकला पराभूत करण्याची संधी आहे.
आशिया कप २०२५ च्या स्पर्धेत अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. भारताची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी पाहिली तर अंतिम सामन्यात भारत पाकिस्तानचा सहज पराभव करेल असे दिसत आहे.
बांग्लादेश विरुद्द पाकिस्तान या सामन्यादरम्यान एक घटना घडली, ज्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणावर हास्याचा विषय बनला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्पर्धेच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आशिया कपच्या अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ असेल. विजयाच्या आनंदात पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघा यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले.
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ सामन्यात दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर बांगलादेश आणि पाकिस्तान आमनेसामने आहेत. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर १३६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
आशिया कपच्या सुपर ४ सामन्यात आज बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यायाधी बांगलादेश नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आशिया कप २०२५ च्या तिसऱ्या सुपर ४ सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानसमोर धावांचे १३४ लक्ष्य ठेवले आहे. श्रीलंकेकडून कामिंडु मेंडिसने सर्वाधिक ५० धावा काढल्या तर पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने ३ विकेट्स घेतल्या आहेत.
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ फेरीतील दूसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली. या सामन्यात टीव्ही पंच रुचिरा पलियागुरुगे यांनी फखर झमानला चुकीच्या पध्दतीने बाद केल्याची तक्रार पाकिस्तानकडून करण्यात आली…
आशिया कपच्या सुपर ४ फेरीच्या सामन्यात भारताकडून पाकिस्तानला ६ विकेट्सने पराभव केला. या पराभवानंतर पाकिस्तान संघाचा कर्णधार सलमान अली आगाने मोठी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, आम्ही कमी पडलो आहोत.
आशिया कप २०२५ मध्ये सुपर ४ मधील दूसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारताने संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणार आहे. तर पाकिस्तान प्रथम फलंदाजी…
आशिया कप २०२५ मधील सुपर ४ मधील सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज महामुकाबला होणार आहे. या सामान्या संबंधित सर्व क्रिकेट लाईव्ह अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह ब्लॉग वाचत रहा.
आशिया कप २०२५ च्या सुपर ४ मध्ये आज भारत आणि पाकिस्तान पुन्हा आमनेसामने असणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यावेळी दोन्ही संघातील खेळाडू हस्तांदोलन करणार का?…