• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Beed »
  • Crops Do Not Have Water Due To Lack Of Electricity Nrps

आधीच अतिवृष्टीने बेजार, आता विजेच्या लपंडावाने शेतकरी संकटात; पिकं करपू लागली

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कधी निर्सगाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो तर कधी पीकांना पाणी नसल्याने पीकं हाताशी आलेलं पीकं निघून जातं. अशातच आधी खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 01, 2022 | 12:32 PM
Give crop insurance otherwise intense agitation, warning of farmers
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बीड : बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर अवलंबून होती. मात्र रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी पीक करपून जात आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नामलगाव शिवारात विद्युत रोहित्राने अचानक पेट घेतल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे पीक सुकून जात आहे.

[read_also content=”https://www.navarashtra.com/latest-news/european-air-strikes-on-russia-ban-on-flights-across-28-countries-nrvk-247190.html युरोपियन देशांचा रशियावर एअर स्ट्राईक; 28 देशांच्या हद्दीतून विमानांना बंदी”]

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कधी निर्सगाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो तर कधी पीकांना पाणी नसल्याने पीकं हाताशी आलेलं पीकं निघून जातं. अशातच आधी खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी पीक करपून जात आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नामलगाव शिवारात विद्युत रोहित्राने अचानक पेट घेतल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे पीक सुकून जात आहे.

[read_also content=”केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही, केंद्रातील काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू, संजय राऊतांची भाजपावर घणाघाती टिका https://www.navarashtra.com/india/there-is-no-expectation-of-action-from-the-central-government-sanjay-rauts-scathing-remarks-on-bjp-247144.html”]

Web Title: Crops do not have water due to lack of electricity nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 12:32 PM

Topics:  

  • बीड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…

मुलीपासून दूर राहण्यासाठी तरुणाला वारंवार बजावले; नंतर संतापलेल्या बापाने चाकूने…

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

जगात सर्वात जास्त सोनं कोणत्या देशात आहे? भारताचा कितवा क्रमांक?

Defence Ministery: आता दारुगोळा, आता खासगी कंपन्यांही दारूगोळा अन् क्षेपणास्त्रे बनवणार! संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

Defence Ministery: आता दारुगोळा, आता खासगी कंपन्यांही दारूगोळा अन् क्षेपणास्त्रे बनवणार! संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय

पाकिस्तान माझे जन्मस्थान आहे, पण भारत माझी मातृभूमी आहे… दानिश कनेरियाने का दिले स्पष्टीकरण?

पाकिस्तान माझे जन्मस्थान आहे, पण भारत माझी मातृभूमी आहे… दानिश कनेरियाने का दिले स्पष्टीकरण?

Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ दरम्यान कोण जाणार घरा बाहेर? स्पर्धकांनी घेतले ‘या’ सदस्याचे नाव

Bigg Boss 19: ‘वीकेंड का वार’ दरम्यान कोण जाणार घरा बाहेर? स्पर्धकांनी घेतले ‘या’ सदस्याचे नाव

Sankashti Chaturthi: ऑक्टोबर महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Sankashti Chaturthi: ऑक्टोबर महिन्यात कधी आहे संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.