• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Beed »
  • Crops Do Not Have Water Due To Lack Of Electricity Nrps

आधीच अतिवृष्टीने बेजार, आता विजेच्या लपंडावाने शेतकरी संकटात; पिकं करपू लागली

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कधी निर्सगाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो तर कधी पीकांना पाणी नसल्याने पीकं हाताशी आलेलं पीकं निघून जातं. अशातच आधी खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 01, 2022 | 12:32 PM
Give crop insurance otherwise intense agitation, warning of farmers
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बीड : बीड जिल्ह्यात खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची मदार रब्बी हंगामावर अवलंबून होती. मात्र रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी पीक करपून जात आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नामलगाव शिवारात विद्युत रोहित्राने अचानक पेट घेतल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे पीक सुकून जात आहे.

[read_also content=”https://www.navarashtra.com/latest-news/european-air-strikes-on-russia-ban-on-flights-across-28-countries-nrvk-247190.html युरोपियन देशांचा रशियावर एअर स्ट्राईक; 28 देशांच्या हद्दीतून विमानांना बंदी”]

बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांना कधी निर्सगाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो तर कधी पीकांना पाणी नसल्याने पीकं हाताशी आलेलं पीकं निघून जातं. अशातच आधी खरीप हंगामात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत आता शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी विद्युत रोहित्र बंद असल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी पीक करपून जात आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. नामलगाव शिवारात विद्युत रोहित्राने अचानक पेट घेतल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद आहे. त्यामुळे पीक सुकून जात आहे.

[read_also content=”केंद्र सरकारकडून कारवाईची कोणतीही अपेक्षा नाही, केंद्रातील काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरू, संजय राऊतांची भाजपावर घणाघाती टिका https://www.navarashtra.com/india/there-is-no-expectation-of-action-from-the-central-government-sanjay-rauts-scathing-remarks-on-bjp-247144.html”]

Web Title: Crops do not have water due to lack of electricity nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2022 | 12:32 PM

Topics:  

  • बीड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; 5000 किलोमीटरपर्यंत करू शकते अचूकपणे लक्ष्य

अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; 5000 किलोमीटरपर्यंत करू शकते अचूकपणे लक्ष्य

Shukra Gochar: शुक्र करणार कर्क राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

Shukra Gochar: शुक्र करणार कर्क राशीमध्ये प्रवेश, या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळाची संधी

२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

२ लाखांचं डाउन पेमेंट आणि हातात असेल Mahindra Bolero Neo ची चावी, किती असेल EMI?

Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, लिव्हरसह आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Fatty liver चा धोका टाळण्यासाठी करून पहा ‘हे’ सोपे उपाय, लिव्हरसह आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Bhoot Chaturdashi 2025: पोरांनो, श्श्श्श…! ‘या’ दिवशी मेलेले पूर्वज भेटायला येतात

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

Konkan Ganesh Festival: चाकरमान्यांसाठी दिलासदायक! गणेशोत्सवादरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

गायनाची कला दाखवल्याने सस्पेंड तहसीलदार; सरकारी कार्यपद्धतीने केला प्रहार

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.