इयत्ता 10 व इयत्ता 12 वी च्या जुन – जुलै 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांचे प्रवेशपत्र ऑनलाईन पद्धतीने 8 जून 2026 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक…
SSC Result 2026: विद्यार्थ्यांची धाकधूक आता अखेर संपणार आहे. अवघ्या काही मिनिटांत दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
Maharashtra SSC Result 2026: महाराष्ट्र दहावी निकाल २०२६ कधी लागणार? बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे.
यंदाच्या दहावी-बारावी बोर्ड परीक्षेनंतर आता राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तारीख जाहीर केली आहे.
देशभरात १० वीचे निकाल जाहीर होत असताना विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो की कोणती स्ट्रीम निवडावी? हा निर्णय केवळ गुणांवर नव्हे, तर आवड, क्षमता आणि भविष्यातील करिअरच्या उद्दिष्टांवर आधारित असतो.
Exam News: सांगोला येथे दहावी भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरी गेलेल्या घटनेवरती बोर्डाचे त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, अजून त्या ठिकाणी तपास चालू आहे.
सीबीएसई बोर्डाने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. 2026-27 पासून APAAR ID अनिवार्य केला जाईल, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्व शैक्षणिक डेटा एकाच ठिकाणी डिजिटल स्वरूपात राहील.
राज्य मंडळाचे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकणमध्ये २० फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान दहावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळांनी कडक बंदोबस्त केला आहे. यंदा ५ हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य मंडळाकडून दहावी-बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार असून बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे.
महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावीच्या २०२६ च्या परीक्षा तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते ११ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे.
तसेच आवेदनपत्रे भरण्यापूर्वी शाळांनी स्कूल प्रोफाईलमधील शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय व शिक्षकांची अद्ययावत माहिती भरून मंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातर्फे घेण्यात आलेली दहावीची परीक्षा यंदा 10 दिवस आधीच नियोजित करण्यात आली होती. यामुळे निकालही लवकर जाहीर होणार असल्याचे संकेत राज्य मंडळातर्फे देण्यात आले होते.
दहावी-बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार व मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावीच्या बोर्ड परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याची पद्धत २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे.
पहिल्या दिवसापासूनच भरारी पथक सक्रिय राहणार आहे. ग्रामीण भागात, केंद्रप्रमुखांना बोर्डाने कडक सूचना जारी केल्या आहेत. जर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळले तर कठोर कारवाई होणार आहे.