या मालिकेत संकासूरला कूर आणि अंधश्रद्धा पसरवणारा म्हणून दाखवण्यात आल्याने कोकणातील लोकांच्या धार्मिक व सांस्कृतिक भावना दुखावल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दुःख व्यक्त करत अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Zilla Parishad election 2026: आमदार भास्करराव जाधव यांनी गुहागरमधील सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली त्यांना दिलेल्या पहिल्या उमेदवारीचा रंजक किस्सा सांगितला.
उमेदवारांनी पक्षाचे एबी फॉर्म आमदार भास्कर जाधव यांच्याकडूनच घ्यावेत असेही राऊत यांनी स्पष्ट केले आहे, तथापि, या बैठकीचे निमंत्रण आमदार भास्कर जाधव यांना देण्यात आले नसल्याने ते उपस्थित नव्हते.
कोकणातील आंब्यालाच हापूसचा दर्जा मिळाला पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात केली. बांबू लागवड, ॲग्रीस्टॅक योजनेतील अडचणी संदर्भात देखील निकम यांनी यावेळी भाष्य केले.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाचे नेत्यांची भेट घेतली आहे. यामुळे ते शिंदेंच्या ऑपरेशन टायगरचे शिकार ठरले असल्याची चर्चा आहे.
Maharashtra Politics: विरोधकांनी चहापानला जाण्यास नकार देत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. याबाबत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
राजाचा जीव जसा पोपटात असतो तसं भाजपचं झालय अख्या देशाची सत्ता मिळाली मात्र त्यांचा जीव हा महापालीकेत अडकलाय स्थानिक स्वराज्य संस्थेत महाविकास आघाडी म्हणून यापूर्वी निवडणुका कधीच लढवल्या गेल्या नाहीत
गुहागर मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर चिपळूण तालुक्यातील उमरोली गटात सक्रीय आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी करणार असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले.
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून ब्राह्मण संघ आणि भास्कर जाधव यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. जाधवांच्या विधानाने गुहागरच्या ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे.
माझी त्या दिवशीची सभा राजकीय होती. त्या व्यासपीठावर मी दोन-चार कार्यकर्त्यांबद्दल बोललो. ते विशिष्ट समाजाचे असतील, तर तो मुद्दा संपूर्ण समाजावर गेल्याचे चित्र उभे करण्यात आले.
शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सध्याच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटलं – "हे नाटकी सरकार आहे, आणि शेतकऱ्यांवर पुतना मावशीसारखं खोटं प्रेम दाखवतंय!"
कुणाला वाटतं, आमदार- खासदार फुटून जावेत, कुणालाही वाटत नाही. ते शरद पवार साहेबांचं उदाहरण देतात. ते बरोब आहे. पण तरीही अडीच वर्षांनी अजित पवार ४०-४२ आमदारांना घेऊन गेलेच ना,
Opposition Leader in maharashtra Assembly : विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवट दिवस आला आहे. मात्र अद्याप विरोधी पक्षनेता न ठरवण्यात आल्यामुळे राजकारण तापले आहे.
uday samant on bhaskar jadhav: मंत्री उदय सामंत यांनी दावोस दौऱ्यात ऑपरेशन टायगरची घोषणा केली होती. त्यानंतर एका मागून एक प्रवेश होतील. त्यामध्ये जुने सहकारी आपल्यासोबत येतील असा दावा त्यांनी…
उद्धव ठाकरे यांना त्रास द्यायचाच हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. जे जात आहेत त्यांना थांबविण्यासाठी पक्षप्रमुख प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे.