तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये उमेदवारांसमक्ष झालेल्या चाचणीदरम्यान वारंवार बिघाड आढळल्याने मोठी साशंकता निर्माण झाली आहे.
ईव्हीएम मशीन कोणताही डेटा इंटरनेटवर स्वयंचलितपणे पाठवत नाही. निवडणुकीपूर्वी सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना आयोगाच्या प्रशिक्षणादरम्यान एक विशेष मोबाइल अॅप वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
रत्नागिरीत बच्चू कडू यांनी निवडणुकीसंदर्भातील आपली ठाम भूमिका मांडली. त्यांनी EVM आणि व्हीव्हीपॅडवर विश्वासघाताचा आरोप करत, म्हटले की काँग्रेसने EVM मशीन आणली नसती तर “हे पाप आमच्या मातीवर लागत नसे”
Politics News: राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद घेत असून यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला. काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं.
Vote Chori: मतचोरीच्या आरोपांबाबत राहुल गांधी पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले. राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला. त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा…
Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.
बांगलादेशने निर्यात बंदी उठवली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा काही उपयोग नसल्याचे कडूंनी स्पष्ट केले. “कधी भाव वाढतो तेव्हा शेतकऱ्याच्या हातात माल नसतो, भाव कमी झाला की शेतमाल दारात सडतो
भारतात वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम या इंटरनेट किंवा कोणत्याही नेटवर्कशी जोडलेल्या नसतात. त्या पूर्णपणे स्वतंत्र प्रणालीवर कार्य करतात आणि त्यामुळे त्यांचे हॅकिंग करणे अशक्य आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.