मालिका झाल्यांनंतर टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांचा राग पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळाला आहे. एका प्रश्नाचे उत्तर देताना, भारतीय मुख्य प्रशिक्षक गंभीर थोडे चिडलेले दिसले.
विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील समोरासमोर आले. दोघांनी हॅन्डशेक केला पण एकमेकांकडे पाहिले देखील नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
रायपूरमधील पराभवामुळे संताप व्यक्त होत आहे. गोलंदाजांच्या लाजिरवाण्या कामगिरीमुळे चाहते संतापले आहेत. गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनाही त्यांच्या संघ निवडीवरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.
गौतम गंभीरच्या प्रशिक्षण पद्धतींबद्दल भारतात टीका होताना दिसतस आहे, परंतु अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज रहमानउल्लाह गुरबाज म्हणाला की, माजी केकेआर मार्गदर्शक सर्वोत्तम प्रशिक्षक म्हटले आहे.
माजी महान फिरकी गोलंदाज आर. अश्विन यांनी निवड प्रक्रियेवर तीव्र टीका केली आहे. ते म्हणाले की अभिमन्यू ईश्वरनने टी-२० मध्ये शतक झळकावले आहे, त्यामुळे आता तो निश्चितपणे कसोटी सामने खेळेल.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा २-० असा पराभव झाल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका झाली आहे. फलंदाजीतील अपयश आणि गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यापूर्वी BCCI ने प्रशिक्षक गौतम गंभीर, निवडकर्ता अजित आगरकर आणि अधिकाऱ्यांसोबत संघाच्या कामगिरी आणि निवड सातत्य यावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाची बैठक बोलावल्याचे वृत्त आहे.
टीम इंडियाच्या पराभवानंतर चाहते आता गौतम गंभीरवर राग व्यक्त करत आहेत. रांची वनडे सामन्यापूर्वी, एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक चाहता भारतीय मुख्य प्रशिक्षकाची सार्वजनिकपणे खिल्ली उडवत आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी कोलकात्याच्या खेळपट्टीबाबत गौतम गंभीरच्या विधानावर बोर्ड नाराज आहे. त्यांच्याविरुद्ध तात्काळ कोणतीही कारवाई न करण्याचे कारण "पर्यायांचा अभाव" आहे.
गुवाहाटी येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात दासखीन आफ्रिकेने भारतीय संघाला ४०८ धावांनी लोळवले. या पराभवानंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर भारतीय चाहत्यांनी चांगलाच संताप व्यक्त तेव्हा मोहम्मद सिराज धावून आला.
भारताच्याच दिग्गजांनीच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या देखील कोचने भारताला खराब पद्धतीने ट्रोल केले. या संदर्भात, माजी भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारतीय खेळाडूंवर टीका करताना एक कठोर सत्य उघड केले आहे.
सामन्यानंतर भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज संतापाच्या भरात निघाला. तथापि, विमानाला उशीर होत राहिला आणि चार तास उलटूनही कोणतीही अपडेट मिळाली नाही. यामुळे सिराज संतप्त झाला त्याने सोशल मीडियावर आपला…
गंभीरचा १६ महिन्यांचा कार्यकाळ हा एक चढउताराचा प्रवास होता. या काळात घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३, ऑस्ट्रेलियाकडून १-३ आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित…
माजी भारतीय महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या घसरणीचे कारण थेट भारतीय संघाची खराब तयारी आणि खराब वेळापत्रकाला दिले. त्याचबरोबर त्यांनी गौतम गंभीर याची देखील बाजू मांडली आहे.
शुभमन गिलला मानेच्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळता आले नाही. त्या सामन्यात टीम इंडियाला दारुण पराभव पत्करावा लागला. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटीतही भारताचा पराभव झाला, यावर त्याची प्रतिक्रिया समोर आली…
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुवाहाटी कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा ४०८ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली.
स्वतःला क्रिकेटची जननी म्हणवणाऱ्या देशाच्या संघटनेने क्रिकेट जगतातील सध्याच्या महासत्ता असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या कसोटी सामन्यांमध्ये खराब कामगिरीबद्दल प्रशिक्षक गौतम गंभीरला ट्रोल केले आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर कसोटी संघाच्या कामगिरीबाबत आता मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. कारण संघाच्या फलंदाजी क्रमात सातत्याने बदल करण्यात येत आहे.
पहिला सामना गमावलेल्या भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय आवश्यक आहे. यावेळी अजिंक्य रहाणेने कोच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर होणाऱ्या टीकेला कंटाळून, भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी आता मौन सोडले आहे.