बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय 'अ' संघात सरफराज खानला भारतीय 'अ' संघात स्थान देण्यात आले नाही. या निर्णयानंतर दोन भारतीय मुस्लिम नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
सरफराज खानच्या (Sarfaraz Khan) निवडीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले आहे. सरफराज खानची दक्षिण आफ्रिका 'अ' विरुद्धच्या मालिकेसाठी भारत 'अ' संघातही निवड न झाल्यामुळे.....
यजमान संघाने २१.१ षटकांत ३ विकेट्सच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक स्पष्टपणे नाराज होते, त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत…
भारतीय संघाचा आगामी दौरा ऑस्ट्रेलियाचा असणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली भाग आहेत. या जोडीच्या भविष्याबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ७ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची कसोटी मलिका २-० अशी जिंकून विक्रम रचला आहे.
दिल्लीत वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात दूसरा कसोटी सामना खेळवण्यात आला आहे. या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने विजय मिळवला आहे. या विजयानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने गिलचे कौतुक…
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी जेव्हा टीम इंडियाची घोषणा करण्यात आली तेव्हा हर्षित राणाला टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही संघात स्थान देण्यात आले. यामुळे गौतम गंभीर आणि राणा दोघांबद्दलही गंभीर प्रश्न उपस्थित झाले.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी दिल्लीतील त्यांच्या घरी संपूर्ण संघासाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. ८ ऑक्टोबरच्या रात्री, संपूर्ण भारतीय संघ प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी डिनर पार्टीसाठी…
भारतीय सैन्याने पाकिस्तानचे ११ एअरबेस उद्ध्वस्त केले, येथे सूर्य कुमार यादवच्या संघाने पाकिस्तानी क्रिकेट संघाच्या ११ खेळाडूंना चांगलच धूतलं. पंड्या आणि बुमराह यांनी दोन षटकात पाकिस्तानचे कंबरडे मोडले.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींच्या कुटुंबियांसोबत एकता व्यक्त केली. गंभीरने प्रसारकांशी बोलताना ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे आभार मानले.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या टॉप ७ कर्णधारांच्या यादीत एमएस धोनी, विराट कोहली आणि गौतम गंभीर यांचा समावेश आहे. यादीतील पाच कर्णधारांनी १०० हून अधिक सामने जिंकले असले तरी, कोहली…
९ सप्टेंबरपासून खेळवण्यात येणाऱ्या आशिया कप स्पर्धेत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष्य असणार आहे. त्याने खेळाडू म्हणून तीन आशिया कप खेळले आहेत.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या अडचणी वाढल्या आहेत. कोविड-१९ दरम्यान औषधांच्या बेकायदेशीर वितरण आणि साठवणुकीशी संबंधित प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीरला झापले आहे.
आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. यावरुन माजी खेळाडू मनोज तिवारीने भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीका केली आहे.
भारतीय माजी फिरकी गोलंदाज आरअश्विनच्या युट्यूब चॅनलवर द्रविडने मुलाखत दिली आहे. तेव्हा भारताच्या माजी मुख्य प्रशिक्षकाने भारतीय एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल कौतुकाचे शब्द काढले.
आशिया कप 2025 च्या स्पर्धेसाठी भारतीय संघातून श्रेयस अय्यरला वगळण्यात आले आहे. यावरून भारताचा माजी सलामीवीर सदागोपन रमेशने संघाच्या हेड कोच गौतम गंभीरवर आरोप लावले आहे.
इंग्लंड आणि भारत यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी खेळवली गेली आहे. या मालिकेत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने विधान केले आहे.
बीसीसीआयने आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार बनवण्यात आले आहे. यावरून बीसीसीआयने एक इशारा दिला आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्या कुटुंबासह मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात भगवान महाकालचे आशीर्वाद घेतला. स्वातंत्र्यदिनी गंभीरने भगवान भोलेनाथाचे आशीर्वाद घेतला.
खास प्रसंगी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करून देशवासीयांना उत्साहात भरले. गौतम गंभीरची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.