Two Indian mens team coaches might resign after eng series loss: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी जुलै २०२४ साली हेड कोचटा पदभार सांभाळला. परंतु, आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका…
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने या पराभवावर स्पष्टीकरण दिले आहे. सामना सुरू होण्याआधी आम्ही योग्य रणनीती आखली होती.
भारतीय संघाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पराभव झाला आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय संघाची खराब कामगिरी पाहता बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही…
भारतीय संघाला आज विजय हवा असेल तर काही चुका टाळण्याची गरज असणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतीय संघाने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत जाणून घेऊयात.
IND vs Eng 4th t20 Shreyas iyer unwanted captaincy record: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सलग पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर अय्यरच्या नावार लाजिरवाण्या विक्रमांची नोंद…
श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करत आहे. तर तिलक वर्माला भारतीय टी 20 संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यात तो संघर्ष करताना दिसत आहे.
Gautam Gambhir On Sanju Samson team india exit: संजू सॅमसनला टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मधून वगळण्यानंतर वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली. यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजूच्या कमबॅकबाबत…
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १२५ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण संघात गोंधळ निर्माण झाला
आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत.
भारत नुकताच आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची मालिका खेळून आला आहे. त्यात भारताचा पराभव झाला आहे. या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले जाईल अशी अपेक्षा होती.
आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.
काल बेलफास्टमध्ये भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांनी त्याला संधी दिली नसल्याचे पहायला…
Remove Gautam Gambhir bring MS dhoni s sreesanth Big Statement: टिम इंडियाला गौतम गंभीरची गरज नाही त्याऐवजी एस एस धोनी ला संघात आणा असं वक्तव्य माजी खेळाडू श्रीसंत याने केले…
Gautam Gambhir breaks silence on Rishabh Pant' captaincy Removal: भारत-अफगाणिस्तान कसोटीपूर्वी गौतम गंभीर यांनी ऋषभ पंतच्या उपकर्णधारपद बदलावर भाष्य केले आहे. त्यांनी पंतला परिस्थितीनुसार खेळण्याचा सल्ला देत संघासाठी योगदान आणि…
Sai Sudharsan Will Bat at NO 3 Gautam Gambhir Statement: अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी युवा फलंदाज साई सुदर्शनला मोठी संधी मिळाली आहे. साई सुदर्शन कसोटी संघात नंबर-3 वर फलंदाजी करणार…
भारतीय संघ जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. संघाला सर्वोत्तम बनवण्यासाठी त्यामध्ये गोलंदाजी, फिल्डिंग, फलंदाजी प्रशिक्षक असणे आवश्यक असते. भारताचा गोलंदाजीचा प्रमुख भाग एक स्पिन गोलंदाजी आहे.
एकीकडे सर्व खेळाडू आता IPL च्या तयारीला लागले असताना यादरम्यान Gautam Gambhir यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले होतं. गंभीर यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याचप्रकरणी दिल्ली हायकोर्टचा निकाल…
भारतीय कोच गौतम गंभीर यांनी एआय डीपफेक आणि ओळखीच्या चोरीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात खटला भरला आहे. यात मेटा, गुगल, ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टलाही पक्षकार केले आहे.
रविचंद्रन अश्विनची निवृत्ती भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. डिसेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटीनंतर त्याने अचानक निवृत्ती जाहीर केली आणि सगळ्यांना आश्चर्यचकित केले.
टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदापर्यंत पोहोचण्यात आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाची भूमिका अत्यंत कळीची ठरली, असे विधान गंभीरने केले आहे.