harshit rana fitness woes flagged overweight on england Tour: भारतीय क्रिकेट संघाचे फिजिओ आणि खेळाडूंवर बीसीसीआय संतप्त झाली असून, हर्षित राणाबद्दल एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
VVS laxman Will Replace Ajit Agarkar As Chief Selector: बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या कार्यकाळाबाबतचा एक मोठा निर्णय सप्टेंबरमध्ये घेतला जाऊ शकतो. वृत्तानुसार, त्यांची मुख्य निवडकर्ता पदावरुन हकालपट्टी केली…
भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या वर्तुळात गौतम गंभीरच्या कार्यशैलीवर आणि हेड कोच पदाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात…
कुलदीप यादवच्या फिरकीपुढे डरहम संघ पूर्णपणे अडखळला. कुलदीप यादवने दुसरा महत्वाचा फलंदाज असलेल्या कॉलिन एकरमनला 26 रन्सवर आउट केले. त्यामुळे डरहमच्या संघाला खिंडार पडले.
Who is Shubhdeep ghosh new Fielding Coach of Team india: श्रीलंका दौऱ्यापूर्वी भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल करण्यात आला आहे. क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्या जागी अशा प्रशिक्षकाची नियुक्ती…
गौतम गंभीरच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून एक फोटो व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये गौतम गंभीर नेव्ही ब्लू रंगाचा टी-शर्ट घातल्याचे दिसून येत आहे.
भारतीय संघाच्या प्लेइन 11 मध्ये काही बदल करण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संघाचा पराभव झाला असल्याचे म्हटले जात आहे. काल अनुभव आणि महत्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बूमराहला स्थान देण्यात आले…
Two Indian mens team coaches might resign after eng series loss: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी जुलै २०२४ साली हेड कोचटा पदभार सांभाळला. परंतु, आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका…
इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव झाला आहे. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने या पराभवावर स्पष्टीकरण दिले आहे. सामना सुरू होण्याआधी आम्ही योग्य रणनीती आखली होती.
भारतीय संघाचा आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पराभव झाला आहे. त्यामुळे संघाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान भारतीय संघाची खराब कामगिरी पाहता बीसीसीआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काही…
भारतीय संघाला आज विजय हवा असेल तर काही चुका टाळण्याची गरज असणार आहे. कर्णधार श्रेयस अय्यरवर मोठी जबाबदारी असणार आहे. भारतीय संघाने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याबाबत जाणून घेऊयात.
IND vs Eng 4th t20 Shreyas iyer unwanted captaincy record: श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. सलग पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यानंतर अय्यरच्या नावार लाजिरवाण्या विक्रमांची नोंद…
श्रेयस अय्यर भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व करत आहे. तर तिलक वर्माला भारतीय टी 20 संघाचे उपकर्णधार करण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यात तो संघर्ष करताना दिसत आहे.
Gautam Gambhir On Sanju Samson team india exit: संजू सॅमसनला टीम इंडियाच्या प्लेइंग ११ मधून वगळण्यानंतर वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली. यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संजूच्या कमबॅकबाबत…
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात १२५ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण संघात गोंधळ निर्माण झाला
आयर्लंडविरुद्ध संजू सॅमसन पहिल्या सामन्यात 1 , दुसऱ्या सामन्यात 5 रन्स करू शकला. तर इंग्लंडविरुद्ध देखील तो शून्यावर आउट झाला. तीन टी 20 सामन्यांमध्ये त्याने केवळ 5 रन्स केल्या आहेत.
भारत नुकताच आयर्लंडविरुद्ध 2 सामन्यांची मालिका खेळून आला आहे. त्यात भारताचा पराभव झाला आहे. या दोन्ही सामन्यात वैभव सूर्यवंशीला खेळवले जाईल अशी अपेक्षा होती.
आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे.
काल बेलफास्टमध्ये भारत अन् आयर्लंडमध्ये पहिला टी 20 सामना पार पडला. या सामन्यात सर्वांच्या नजरा वैभव सूर्यवंशीवर खिळल्या होत्या. मात्र श्रेयस अय्यर आणि गौतम गंभीर यांनी त्याला संधी दिली नसल्याचे पहायला…
Remove Gautam Gambhir bring MS dhoni s sreesanth Big Statement: टिम इंडियाला गौतम गंभीरची गरज नाही त्याऐवजी एस एस धोनी ला संघात आणा असं वक्तव्य माजी खेळाडू श्रीसंत याने केले…