वैभव सूर्यवंशी या युवा खेळाडू आपल्या षटकार मारण्याच्या शैलीने चांगलाच प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या आतापर्यंतच्या १९ वर्षांखालील क्रिकेट कारकिर्दीमध्ये विदेशी भूमीवर ५० षटकार ठोकले आहेत.
रोहित मुंबईतील शिवाजी पार्क येथे सराव करताना दिसला. 'हिटमॅन'ने नेटमध्ये भरपूर घाम गाळला आणि बचावात्मक शॉट्ससह अनेक चौकार आणि षटकार मारून आक्रमक फलंदाजीचा सराव केला.
रोहित शर्माऐवजी शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यावरून आता भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने भाष्य केले आहे.
बीसीसीआयकडून अजीत आगरकर यांचा कार्यकाळ वाढवला असून आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून देखील देखील कार्यरत असणार…
टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर करण्यात आला आहे. माजी कर्णधार रोहित शर्मा आणि महान विराट कोहलीसह स्टार खेळाडूंनीही या मालिकेची तयारी सुरू केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा दीर्घ विश्रांतीनंतर आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करणार आहे. तो आगामी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेत अनेक विक्रम काबिज करणार आहे.
वैभव सूर्यवंशी त्याच्या फलंदाजीने जगभरात खळबळ माजवत आहे. परंतु, दुसऱ्या युवा कसोटीत पंचांनी त्याला चुकीच्या पद्धतीने बाद दिले, ज्यामुळे वैभव संतापला. बॅटला बॉल न लागताच वैभवला पंचानी बाद ठरवले
ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठी १४ जणांचा संघ जाहीर केला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या टी-२० मालिकेत खेळू न शकलेल्या नॅथन एलिस आणि जोश इंगलिस यांचा समावेश आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी रोहितच्या जागी गिलची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.त्यानंतर सोशल मिडियावर यावर सध्या हा विषय चर्चेचा आहे. गिल कर्णधार होताच, रोहित शर्माचे एक जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल…
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका काही दिवसांमध्ये सुरु होणार आहे. यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केलेली आहे यामध्ये भारताचे कर्णधारपद हे रोहित शर्मा सांभाळताना दिसणार नाही. तर शुभमन गिल…
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेमध्ये पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. शुभमन गिल आता भारतीय संघाची कमान सांभाळताना दिसणार आहे.
३ ऑक्टोबर रोजी त्याची मोठी बहीण कोमल शर्मा लग्नबंधनात अडकली, परंतु त्याचा धाकटा भाऊ अभिषेक या खास दिवशी तिच्यासोबत उपस्थित नव्हता. अभिषेकची निवड खेळल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या भारत अ…
कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यांचे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेत पुनरागमन जवळजवळ निश्चित झाले आहे.
भारताच्या युवा संघाने दमदार फलंदाजी करत भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात विजय मिळवला आहे. वैभव सूर्यवंशी आणि वेदांत त्रिवेदी यांच्या शतकांच्या जोरावर भारताने ४२८ धावांचा मोठा आकडा उभारला.
ऑस्ट्रेलिया आता ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड आणि टीम इंडियाविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही मालिका महत्त्वाच्या असतील. या मालिकेपूर्वी संघाला मोठा धक्का बसला आहे.
वैभव सूर्यवंशीने युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये षटकार मारण्याचा विक्रम केला आहे, हा विक्रम कोणत्याही भारतीय खेळाडूसाठी स्वप्नवत ठरला आहे. वैभव सूर्यवंशी हा युवा एकदिवसीय इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज आहे.
श्रेयस अय्यरच्या रेड बॉल क्रिकेटमधून ब्रेकबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होईल, ज्याचा पहिला सामना कानपूरमध्ये खेळला जाईल.
भारतीय अंडर-१९ संघाने दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५१ धावांनी पराभूत केले. वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा आणि अभिज्ञान कुंडू यांच्या अर्धशतकांमुळे भारताने ३०० धावा केल्या.
भारताच्या १९ वर्षांखालील आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघांमधील दुसरा युवा एकदिवसीय सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने धमाकेदार खेळी केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर-रेट राखल्याबद्दल मंगळवारी भारतीय महिला क्रिकेट संघाला त्यांच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला.