सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन विविध योजनांची अंमलबजावणी करत आहे. महिलांना सुरक्षित आणि पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि तरतुदी निर्माण केल्या जात…
महाराष्ट्र सरकारने दक्षिण मुंबईतील २३ मजली 'एअर इंडिया भवन' अधिकृतपणे विकत घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हस्तांतरणाचा करार पूर्ण झाला असून, या इमारतीचा वापर मंत्रालयाच्या विस्तारासाठी केला जाईल.
Amit Thackeray News: पुण्याच्या नसरापूरमधील चिमुरडीच्या हत्येनंतर अमित ठाकरेंनी सरकारला संतप्त जाब विचारला आहे. "आता तरी सरकारचं डोकं ठिकाणावर येणार का?" असा सवाल करत त्यांनी प्रशासनावर प्रहार केला.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, परिवहन विभागाने खास करून मराठी न बोलणाऱ्या चालकांना "व्यावहारिक मराठी" शिकवण्यासाठी एक मार्गदर्शिका पुस्तक तयार केली आहे.
खासदार संजय दिना पाटील यांनी मुंबईतील ड्रग्स माफियांच्या विरोधात बुलडोझर कारवाईची मागणी केली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी पाणीटंचाई आणि बेस्ट अपघातांवरून सरकारवर टीका केली.
महापालिकेच्या वतीने रावेत, मामुर्डी, पुनावळे, वडमुखवाडी, ताथवडे आणि चोविसावाडी या सहा ठिकाणी नवीन प्रकल्प प्रस्तावित आहेत. याव्यतिरिक्त किवळे आणि डुडुळगाव येथील प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे.
नियमांनुसार, यापैकी २५ टक्के तरुणांना (अंदाजे २,७५०) विविध केंद्र सरकारच्या विभागांमध्ये कायमचे सामावून घेतले जाईल. तर उर्वरित ७५ टक्के लोकांचे भविष्य सुरक्षित करण्याची जबाबदारी आता राज्य सरकारने घेतली आहे.
न्यूरो, कॅन्सर आणि ऑर्थो (अस्थिरोग) यासारख्या गंभीर आजारांच्या उपचारांसाठी वाढीव पॅकेज देणे बाबत तसेच, PET-Scan सारख्या अत्याधुनिक सुविधांसाठी सामंजस्य करार (MoU) करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या आहे.
प्रशासकीय अडचणीमुळे पंचायत निवडणुका घेणे शक्य नसल्यास शासन राजपत्रातील अधिसूचनेद्वारे एखाद्या योग्य व्यक्तीची पंचायतीवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या १५० दिवसांच्या कामगिरी मूल्यांकन कार्यक्रमात SRA ने राज्यात दुसरे तर म्हाडाने सहावे स्थान पटकावले आहे. महेंद्र कल्याणकर आणि संजीव जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली ही प्रशासकीय कामगिरी साध्य झाली आहे.
Navi Mumbai News: नवी मुंबईत शासन निर्णय धाब्यावर? नाताळ व नववर्षासाठी क्लब पहाटे ५ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असतानाही पोलिसांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप.
Digital 7/12 in Sillod: राज्य सरकारने सिल्लोड तालुक्यातील ९२ हजार डिजिटल ७/१२ उताऱ्यांना पूर्ण कायदेशीर मान्यता दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा तलाठी कार्यालयातील फेरा थांबणार असून डिजिटल स्वाक्षरी असले.
महाराष्ट्र सरकार आणि टीआयई राजस्थान यांनी राजस्थान डिजीफेस्ट एक्स टीआयई ग्लोबल समिट २०२६ साठी धोरणात्मक भागीदारी केली आहे, जी भारताच्या नवोन्मेष आणि उद्योजकीय परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी संयुक्त वचनबद्धतेवर भर देते.
राज्यातील भूखंड विक्रीसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पावसाळी अधिवेशनात तुकडेबंदी कायदा शिथिल करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे अल्प भूखंडांचे व्यवहार सुलभ होणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी २०२५-२६ साठीचे सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केले असून, यंदा विद्यार्थ्यांना वर्षभरात एकूण १२८ दिवस सुट्या मिळणार आहेत.
शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे दाखवणारे महाराष्ट्र शासन प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा लाभयंदाच्या खरीप हंगामात देताना दिसत नाही. कारण गेल्या महिन्याभरापासून कृषी विभाग, महाडीबीटीचे संकेतस्थळ बंद आहे.
यावर्षी आणि पुढच्या वर्षी देखील शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम भरावीच लागेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे अशक्य असल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले.
कोल्हापूर जिल्ह्यात मुलींच्या जन्म दराच्या टक्केवारीत अल्प प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाची जनजागृती, शासनाचे कठोर धोरण यामुळे मुलींचा जन्म दराचा टक्का आता वाढत चालला आहे.