Bihar Exit Poll: जर एक्झिट पोलवर विश्वास ठेवला तर २०२५ च्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानात बिहार एक नवा विक्रम प्रस्थापित करू शकतो. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाचा आकडा ६० टक्क्यांहून अधिक झाला आहे. खरं तर, २००० च्या विधानसभा निवडणुकीत ६२.५७ टक्के मतदान झाले…
पक्षनिहाय सर्वेक्षणानुसार, भाजपला एनडीएमध्ये ७० ते ८१, जेडीयूला ४२ ते ४८ आणि एलजेपी (रामविलास) ५ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. एचएएम आणि आरएलएमला प्रत्येकी दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.
Bihar elections 2025: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी बिहार दौरा केला आहे. प्रचारसभेमध्ये त्यांनी लालू प्रसाद यांच्या कुटुंबावर हल्लाबोल केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता कर्पूरी ग्रामला भेट देतील आणि भारतरत्न दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना पुष्पांजली अर्पण करतील. त्यानंतर, ते त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात करतील.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना जातीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. बिहारमध्ये नेहमी जातीय समीकरणे पाहिली जातात. यावेळी देखील मुख्यमंत्री पदासाठी याचा विचार केला जाणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे राजकारण शिगेला पोहोचले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिहारचे मुख्यमंत्री होण्याची त्यांची मनातील इच्छा अखेर उघडपणे व्यक्त केली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे जवळचे विश्वासू आणि JDU चे वरिष्ठ नेते केसी त्यागी यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, सर्व भाजप नेत्यांनी एकमताने घोषणा केली आहे की...
बिहारमध्ये एनडीएची सत्ता आल्यास कोण मुख्यमंत्री होणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घालणार का हे पहावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी तिकिट वाटपाची चर्चा सुरू असतानाच जेडीयूचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल सोमवारी अचानक मुख्यमंत्री नितीश कुमार यांना भेटण्यासाठी आले होते आणि सकाळी साडेआठ वाजल्यापासून तिथे वाट…
पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू सुमारे १०३ जागांवर निवडणूक लढवणार आहे, परंतु याची औपचारिक घोषणा एनडीएचे शीर्ष नेते योग्य वेळी करतील.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 14 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
बिहार नेहमीच आपल्या राष्ट्रीय राजकारणाची प्रयोगशाळा राहिली आहे. या निवडणुकीत भाजप-जेडीयू एनडीएचा सामना काँग्रेस-राजद युतीशी होईल. यावेळी पीके यांचा पक्षही निवडणुकीच्या रिंगणात असेल.
केंद्रीय निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. बिहार विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यांमध्ये होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे.
कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के करण्यात आला आणि विद्यार्थ्यांसाठी तीन अब्ज रुपयांच्या शिष्यवृत्तींना मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुक्रवारी 'मुख्यमंत्री महिला रोजगार योजने' अंतर्गत एकूण ₹२,५०० कोटींचे वाटप केले. मुख्यमंत्र्यांनी २५ लाख महिला लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी १०,००० रुपये वर्ग केले.
बिहारमध्ये महिला रोजगार योजनेअंतर्गत प्रति महिला १०,००० रुपये देणे हा गेम चेंजर ठरेल आणि काँग्रेसच्या मत चोरीच्या आरोपाला पराभूत करण्यास मदत करेल असे भाजपला वाटते.
Bihar Opinion Poll: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काही महिने शिल्लक असताना, सर्व पक्षांनी प्रचारात पूर्ण ताकद लावली आहे. विविध सर्वेक्षण संस्थांनी आपले आकडे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.