'आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०' या महत्त्वाकांक्षी उपक्रमामुळे धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी या मॉडेलची राज्यभर अंमलबजावणी करण्याची ग्वाही दिली...
धाराशिव जिल्हा परिषदेत अनेक वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या वर्ग-४ संवर्गातील ५६ कर्मचाऱ्यांना अखेर पदोन्नती देण्यात आली आहे. पारदर्शक समुपदेशन प्रक्रियेद्वारे ३७ जणांची आरोग्य सेवक, १६ जणांची कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) आणि…
16th Finance Commission: मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतींनी २०२५-२६ या आर्थिक वर्षातील स्वतःच्या उत्पन्नाच्या तुलनेत किमान २.५ टक्के वाढ किंवा मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत किमान १.०२५ पट वाढ (यापैकी जी अट कमी…
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत ७ वर्षे गैरहजर असलेल्या शिक्षकाला पाठीशी घातल्याप्रकरणी सीईओ मिन्नू पी.एम. यांनी केंद्रप्रमुखाचे वेतन कापण्याचे व बीईओ यांना नोटीस देण्याचे आदेश दिले आहेत.
रत्नागिरी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यात चिपळूण तालुक्यातील कुशिवडे शिगवणवाडी शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत…
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी पदभाराच्या १०० दिवसांत विकासकामांना गती दिली आहे. ६६ कोटींच्या निधीसह ग्रामीण भागातील शाळांच्या दुरुस्तीसाठी सीएसआर फंडाचा वापर केला जाणार आहे.
या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि गटविकास अधिकारी, पंचायत समिती सातारा…
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागात बालके आणि गरोदर मातांसाठीच्या योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रसिका राजा केणी यांनी केला आहे.
परराज्यातील नामांकित रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत मंजूर निधी संबंधित रुग्णालयांच्या बँक खात्यात थेट वर्ग (डायरेक्ट फंड ट्रान्सफर) करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची आर्थिक तसेच…
Raigad Zilla Parishad : शाळा प्रवेशाच्या हंगामात रायगड जिल्ह्यात जन्म दाखले वेळेत न मिळाल्याने अनेक बालकांचे शाळा प्रवेश रखडल्याचा आरोप होत आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कथित अनास्थेमुळे आणि शासनाच्या…
Gram Panchayat Corruption : जावली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीने ग्रामनिधीत सुमारे १६ लाख २७ हजार १४३ रुपयांचा आर्थिक अपहार आणि सुमारे ५० हजार…
सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील इशान्येश्वर मंदिराला बेकायदेशीर तिर्थक्षेत्राचा दर्जा देवून राज्याच्या पर्यटन मंत्रालयाने कोट्यवधी रूपये खर्च केल्याने खरातच्या राजकीय कनेक्शनची चर्चा होत आहे.
तब्बल ६ वर्षांनी मिनी मंत्रालयाच्या बहुप्रतीक्षित निवडणुका पार पडल्या. यात महायुतीतीळ भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढण्यावर काथ्याकूट झाले. अखेरीस काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी स्वबळावर लढत झाली.
लातूर जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती पदावरून महायुतीत हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाल्याचे दिसत आहे. तसेच, ४ विषय समिती सभापतींची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा उपजिल्हाधिकारी रोहिणी नन्हे-विरोळे यांनी केली.
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी महायुती (भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस - अजित पवार गट) एकत्र आली असून, सत्तेचे समतोल वाटप करण्यात आले आहे.
Zilla Parishad Satara कडून ‘गुढीपाडवा पट वाढवा’ उपक्रमाची उत्साहात सुरुवात करण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी Yashni Nagarajan यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
महाविकास आघाडीकडे उबाठाचे ७ आणि काँग्रेसचे ३ अशी एकूण १० मते असतानाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी एक सदस्य गैरहजर राहिल्याने संगवे यांना अपेक्षित पाठबळ मिळू शकले नाही. त्यामुळे त्यांना १० पैकी ९…
धाराशिव जिल्ह्यात महायुतीचे दोन मातब्बर नेते आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार तानाजी सावंत यांनी एकमेकांविरुद्ध मोर्चेबांधणी करत आपलाच अध्यक्ष व्हावा या दृष्टीने फिल्डिंग लावल्याचे चित्र दिसत आहे.