Jaishankar Diplomacy : भारतीय जहाजांवरील हल्ल्यानंतर, इराणने भारताला होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुरक्षित व्यापाराचे आश्वासन दिले आहे. जयशंकर आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्या भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण आश्वासने देण्यात आली.
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी ब्रिक्स देशांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि म्हणाले की, अमेरिकेच्या 'दडपशाही' आणि 'बळजबरी'च्या धोरणांना 'इतिहासाच्या कचरापेटीत' टाकण्याची वेळ आली आहे.
Pakistan Iran US Talks: इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची अधिकृत दौऱ्यावर पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे दाखल झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान अमेरिकेशी कोणतीही थेट चर्चा होणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे.
पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्याच्या उद्देशाने अमेरिकेसोबत होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची शुक्रवारी रात्री उशिरा इस्लामाबादमध्ये दाखल झाले.