राहुल गांधी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांचा जम्मू-काश्मीर निवडणुकीनंतर सर्व दहशतवाद्यांना सोडण्याचा आणि पाकिस्तानशी चर्चा करण्याचा अजेंडा असल्याचा आरोपही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
भारतीय लष्कर सध्या एक अंतर्गत सर्वेक्षण करत आहे. यात अग्निवीरशी संबंधित प्रश्न विचारले जात आहेत. या योजनेचा भरती प्रक्रियेवर होणारा परिणाम जाणून घेणे हा त्याचा उद्देश आहे. या महिन्याच्या अखेरीस…
'इंडियन आर्मी रिक्रूटमेंट 2024'साठी अग्निवीर भरती प्रक्रिया सुरू होणार असून, यात काही बदल करण्यात आले आहेत. अग्निवीर उमेदवारांना आता आणखी एक परीक्षा द्यावी लागणार आहे.
भारतीय सैन्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरतीसाठी येणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी लागणारा मोठा प्रशासकीय खर्च आणि लॉजिस्टिक व्यवस्थापनाचा विचार करण्यात आला. या कारणांमुळेच भरती पक्रियेत बदल करण्यात आला आहे.
आज गुगलशिवाय जीवनाची कल्पना करणे कठीण आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण किती गोष्टी शोधतो माहीत नाही. या शोधाच्या आधारे गुगल दरवर्षी यादी प्रसिद्ध करते. 2022 ची यादीही समोर आली आहे. त्यानुसार,…
राहुल गांधी यांनी संसदेत कधीही प्रश्न विचारला नाही. नेहमीच संसदीय कामकाजाचा त्यांनी अपमान केला. त्यांची संसदेत उपस्थिती ४० टक्के पेक्षा कमी आहे. या व्यक्तीला संसदेत कोणतीही चर्चा नको, त्यासाठी स्वत:ला…
एकीकडे देशात अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) विरोध होत आहे. दुसरीकडे मात्र अनेक तरुणांनी सैन्यदलात नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नोंदणी सुरू झाल्यानंतर फक्त सहा दिवसांमध्ये भारतीय हवाई दलाकडे…
केंद्र सरकारने युवकांसाठी आणलेल्या ‘अग्निपथ’ योजनेबाबत (Agnipath Scheme) समाजात अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. पण ही योजना देशातील वाढत्या बेरोजगारीवर तोडगा काढण्याचे महत्वाचे काम करणार असून, योजनेत सहभागी होणाऱ्या अग्निविरांना…
अग्निपथ ही योजना (Agnipath Scheme) देशाची संरक्षण व्यवस्था व गोपनीयतेला तिलांजली देऊन प्रचंड बेकारीची फौज निर्माण करणारी आहे. देशप्रेमाच्या नावाखाली तरुणांना दिशाभूल करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात देशात सर्वत्र हाहाकार माजत…
भारताच्या दुर्देवाने चांगल्या उद्देशासाठी केलेल्या काही गोष्टी राजकारणात अडकत आहेत, अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. दिल्ली-एनसीआरमधील केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या विकास कामाच्या अनुषंगाने त्यांनी भाषण केले.
केंद्र सरकारच्या 'अग्निपथ योजने'ला (Agnipath Scheme) देशभरात विरोध होत आहे. सलग तिसऱ्या दिवशी या योजनेच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू आहेत. शनिवारी (दि.१८) सकाळी छात्रभारती संघटनेच्या विद्यार्थ्यांनी संगमनेर बसस्थानकासमोर आंदोलन केले.
केंद्र सरकारने सशस्त्र दलात भरतीसाठी जाहीर केलेल्या 'अग्निपथ' योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये तिसऱ्या दिवशीही निदर्शने सुरू आहेत. अनेक राज्यात गाड्या जाळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले.
केंद्र सरकार(Central Ministry)च्या संरक्षण विषयक कॅबिनेट कमिटी(Cabinate Committee)ने आज ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यानुसार ‘अग्निपथ’ (Agnipath) नामक योजनेची घोषणा करण्यात आली असून याद्वारे तरुणांना भारतीय सैन्य दलांमध्ये (Indian Army) सामिल…