अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर मंदिरात मुस्लिम कर्मचारी काम करत असल्याच्या मुद्द्यावरून वाद पेटला आहे. १६७ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं, त्यात ११४ मुस्लिम कर्मचारी असल्याचं समोर आलं.
प्रशासनाने वारंवार स्मरणपत्र देऊनही कारवाई न केल्यामुळे त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. तसेच गोवंशीय मांस आढळलेल्या पोलिस स्टेशनमधील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेतेही या युतीच्या घोषणेची वाट पाहत आहेत. या युतीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर सकात्मक परिणाम होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे, 'वारं केव्हाही फिरू शकतं,' असं विधान करत सत्ताधाऱ्यांच्या गोटातही…