भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात महापौर आणि उपमहापौरपदांचे वाटप प्रत्येकी सव्वा वर्ष असे ठरले आहे. मंत्री विखे पाटील यांनी तसे सांगितले, त्यामुळे पाच वर्षांत चार महापौर नगरकरांना पहायला मिळतील.
नेवासा तालुक्यात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचे कारण म्हणजे माजी मंत्री शंकरराव गडाख ‘क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढवण्याचा घेतलेला निर्णय.
अहिल्यानगर महानगरपालिकेत भाजप-राष्ट्रवादी युतीला मतदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटलांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.
मनपा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर अहिल्यानगरमध्ये अनेक राजकीय नेते आपापली सभा आयोजित करत आहे. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस–भाजपा युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सावेडी उपनगरात सभा आयोजित करण्यात आली होती.
निवडणुकीच्या तोंडावर अहिल्यानगरमधील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला. यामुळे निवडणुकीला कलाटणी मिळणार का? असे प्रश्न विचारले जात आहे.
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी संग्राम जगताप आणि सुजय विखे पाटील सज्ज झाले आहेत. तर दुसरीकडे खासदार लंके देखील सक्रिय झाल्याने निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मतदानानंतर निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्व ईव्हीएम मशीन सीलबंद करण्यात आले आणि रात्रीच स्ट्रॉग रूममध्ये हलवून ठेवण्यात आले.
कोपरगाव पालिका निवडणुकीत रोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशातच आता एका निष्ठावंत शिवसैनिकाने गावाच्या निवडणुकीसाठी थेट उद्धव ठाकरेंना राजीनामा पाठवला आहे.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जोर्वे गटात जरी माजी आमदार थोरात यांचे वर्चस्व कायम राहिलेले असले, तरी आता तशी परिस्थिती नाही. आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची मोठी फळी तालुक्यात उभी…
नेवासे नगरपंचायत निवडणूक पूर्वीच्याच म्हणजे क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्याच झेंड्याखाली लढवणार असे वक्तव्य केल्याने उबाठा नेते शंकरराव गडाख हे चांगलेच चर्चेत आले आहे.