वारी परंपरा, भक्ती संप्रदाय, ईश्वरी शक्ती यांचे उपरोधिक उल्लेख कवितेत येतात, याची कारणे वेगवेगळी आहेत. काही वैयक्तिक दुःखद प्रसंग आहेत तर बहुतेक सामाजिक दुःखे व समस्यांची मुळे आहेत, असे अनुराधा…
सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये काल ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी संमेलनाध्यक्षपदाची सूत्रे मावळत्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांच्याकडून औपचारिकरि
साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मनोगत व्यक्त करताना महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने प्रा. मिलिंद जोशी यांनी माय मराठीची अवहेलना होत असताना अन्य भाषांचे कोडकौतुक नको, भाषेला विरोध नाही परंतु सक्तीला विरोध…
साताऱ्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. फडणवीसांनी साहित्य रसिकांना संबोधित केले.
स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी साताऱ्यामध्ये ज्येष्ठ लेखिका मृदुला गर्ग यांच्या हस्ते ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पार पडले. मुख्यमंत्री फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
Marathi Sahitya Sammelan : साताऱ्यामध्ये 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत आहे. ग्रंथ पालखी संमेलन स्थळाच्या दिशेने निघण्यापूर्वी ग्रंथ दिंडीची सुरुवात मराठमोळ्या शाही पद्धतीने करण्यात आली.
राज्य पोलिस बँडच्या निनादात ध्वजारोहण होताच ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचा उत्साहात सुरुवात झाली. यावेळी प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
Satara News: साहित्यिकांचे स्वागत पारंपरिक सातारी पद्धतीने करण्यात येणार असून साताऱ्याच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे.
साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली १ ते ४ जानेवारी २०२६ होणाऱ्या या संमेलनात परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलने, पुस्तकचर्चा, कथाकथन व सांस्कृतिक कार्यक्रम अशी विविधरंगी साहित्यिक मेजवानी असणार आहे
साहित्य संमेलनाची देदीप्यमान परंपरा जपत असतानाच साताऱ्यातील या संमेलनातून भविष्यातील संमेलने वैविध्यपूर्ण आणि नावीन्यपूर्ण करण्याच्या नव्या वाटा आम्ही निर्माण करत आहोत, असे प्रा. मिलिंद जोशी म्हणाले.
Vishwas Patil News : विश्वास पाटील यांची ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पानिपतकार म्हणून ओळख असलेले विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
akhil bhartiya marathi sahitya sammelan : यंदाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यामध्ये घेण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
98th Akhil Bhartiya Marathi Sahitya Samelan: त्कार्याचे काम करत असताना लोकं त्याच्यावर शिंतोडे उडवत असतात. सर्व महापुरुषांनी हा सर्व छळ सहन केला म्हणून त्यांना अमरत्व प्राप्त झालं, असे प्रदीप पाटील…
राजधानी दिल्लीमध्ये अखिल मराठी साहित्य संमेलन सुरु आहे. मात्र यावरुन राज्यामध्ये राजकारण तापले आहे. संमेलनामध्ये राजकीय प्रभाव वाढत असून साहित्यिक मत मांडत नसल्याची टीका सामना मधून करण्यात आली आहे.