मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ अंधेरी पूर्व’ या मतदारसंघाची पोटनिवडणूक येत्या ३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या पोटनिवडणूकीदरम्यान कोणत्याही यंत्रामध्ये काही तांत्रिक समस्या उद्भवल्यास पर्यायी यंत्रांची व्यवस्था सहजपणे करण्यासाठी सुमारे २०…
आता महाविकास आघाडीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन प्रतिक्रिया येत आहेत. समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला आहे. भाजपाला पराभवाची भीती म्हणून अर्ज मागे घेतला, असा टोला एकनाथ खडसे…
काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांना पत्र लिहून अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. अर्ज मागे घेतल्यास रमेश लटके यांनी खरी श्रद्धांजली असेल,…
ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके ह्या माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्वांचे तसेच भाजपाचे आभार मानले आहेत. दरम्यान, लटके पुढे बोलताना म्हणाल्या की, मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष…
काल राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपाला निवडणूक बिनविरोध करण्याचे तसेच अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असं पत्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहलं आहे. यावर उद्धव ठाकरे गटाकडून टिका होत आहे. खासदार अरविंद (arvind sawant) सावंत यांनी…
आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अंधरी पोटनिवडणुकीवर भाष्य केलं. योग्य संदेश जपण्यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता, याची आठवण सुद्धा…
मुंबईत अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरुन (Andheri East Bypoll) राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अंधेरीतील राजकीय परिस्थिती क्षणाक्षणाला रंगतदार व बदलत आहे. तसेच अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान, या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष…
या निवडणुकीबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती करणारे पत्र (Letter) लिहलं आहे. आता या पत्राला भाजपाने देखील उत्तर दिलं आहे.
प्रिय मित्र देवेंद्र, भाजपने अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) लढवू नये. स्व. आमदार रमेश लटके यांना तीच खरी श्रद्धांजली असेल, अशा आशयाचं पत्र राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis)…
सहानुभूती मिळवण्यासाठी राजीनामा नाट्य केलं. असा आरोप मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar) ठाकरे गटावर केला आहे. पुढे बोलताना केसरकर म्हणाले की, ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना अशी आहे.…
ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून संदीप नाईक यांचाही अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी ठाकरे गट सावध पावलं टाकताना दिसत आहेत. संदीप नाईक…
मला विजयाची शंभर टक्के खात्री असून, माझा विजय पक्का आहे, विजयाचा मला आत्मविश्वास आहे. असं भाजप-महायुतीचा उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर टिका केली. सर्व गोष्टीसाठी न्यायालयाची पायरी चढावी लागते. तसेच या निवडणुकीत मविआतील…
ऋतुजा लटके यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, तसेच लटकेंविरोधात एक केस प्रलंबित सुद्धा आहे. असं पालिकेचे वकील अनिल साखरे यांनी न्यायालयात दावा केला आहे. पण अखेर लटकेंना दिलासा मिळाला आहे, व…
ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे, यावर सुनावणी पार पडताना दोन्ही बाजूनी अनेक युक्तीवाद करण्यात आले. पालिकेच्या वकीलांनी (bmc lawyer) राजीनामा नियमांना धरुन नसल्याचं म्हटलं आहे. पण अखेर लटकेंना न्यायालयाने…
अद्याप त्यांच्या राजीनामा (Resign) मंजूर झालेला नाही. त्यामुळं शिवसेनेनं याविरोधात न्यायालयाचे (court) दार ठोठावले आहे. ठाकरे गटानं याचिका दाखल केली आहे, यावर सुनावणी सुरु असून, पालिकेचे वकील (bmc lawyer) तसेच…
शिवसेनेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीमुळे शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे पुन्हा एकदा आमनेसामने आलेत. दरम्यान, ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा…
आमची निष्ठा फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत. शिवसेनेनं आम्हाला मोठं केलं आहे. नाव दिलं, पद, प्रतिष्ठा दिलं आहे, त्यामुळं आम्ही शिवसेना व माननीय उद्धव साहेबांशी कधीही गद्दारी करणार…
राजीमाना मंजूर न करण्यासाठी पालिका आयुक्त यांच्यावर कोणाचा तरी दबाव असल्याचं महाडेश्वर यांनी आरोप केला आहे. याला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत की, नियमानुसार राजीनामा घेतला जाईल, राजीमाना घेण्यासाठी कोणावरही…