पाकिस्तानच्या हवामान विभागाने PMD दिलेल्या ताज्या साप्ताहिक वेदर आउटलुकनुसार, इराणमधून येणारा विषारी धूर आणि प्रदूषणामुळे पाकिस्तानच्या पश्चिम भागातील हवेची गुणवत्ता AQI मोठ्या प्रमाणात खालावण्याची शक्यता वर्तवण्यात आली
मुंबईतील तापमानात वाढ होत असली तरी प्रदूषण कमी होण्यास तयार नाही. मंगळवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 185 वर गेला असून फेब्रुवारीच्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये (94) एक्यूआय हा शंभरच्या आत आला.
तुमचे स्वयंपाकघरातील पाणी खरंच सुरक्षित आहे का? केवळ पारदर्शक दिसणारे पाणी शुद्ध नसते. जड धातू आणि कीटकनाशकांचे आरोग्यावर होणारे परिणाम आणि योग्य वॉटर प्युरिफायर कसा निवडावा, याबद्दल तज्ज्ञ सांगतात...
एका दिवसाच्या पावसामुळे आणि पर्वतांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे राजधानी दिल्ली, NCR आणि त्याच्या आसपासच्या भागातील विषारी हवेपासून मोठी सुटका झाली आहे.
माणसांनाच नाही तर घरातील पाळीव प्राण्यांनाही प्रदूषित हवेचा त्रास होताना दिसून येत आहे. तज्ज्ञांनी घरातील पाळीव कुत्र्यांबाबत महत्त्वाची माहिती दिली आणि कसा त्रास होतोय हेदेखली सांगितले आहे
वाढत्या AQI मुळे दिल्ली-NCR मध्ये GRAP-4 निर्बंध लागू करण्यात आले आहेत. इयत्ता 10 आणि 12 वगळता सर्व भौतिक वर्ग बंद आहेत आणि बांधकामांवर बंदी लागू करण्यात आली.
सध्या राजधानी दिल्लीसह उत्तर भारतात हवा प्रदूषणाने गंभीर रुप धारण केलं आहे. म्हणजेच हवेतील शुद्धतेची पातळी खालावत चालली आहे. एनसीआर आणि दिल्लीतील हवा अधिक विषारी होऊ शकते, असे मानले जात…