आशिया कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रंजक झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. या सामन्यानंतर भारताचा खेळाडू अर्शदीप सिंगकडून पाकिस्तानला अनोख्या पद्धतीने ट्रोल करण्यात आले आहे.
प्रथम फलंदाजी करताना भारताने २०२ धावा केल्या, तर श्रीलंकेनेही २०२ धावा केल्या. त्यानंतर पंचांनी निकाल निश्चित करण्यासाठी सुपर ओव्हर बोलावण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान, चौथा चेंडू चर्चेचा विषय बनला.
अशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंहने पाकिस्तानच्या हारिस रौफला त्याच्या 'फायटर जेट' इशाऱ्यावर जबरदस्त प्रत्युत्तर दिले. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला संधी मिळाली नाही. ओमानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली आणि त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०० बळींचा टप्पा ओलांडला आणि केवळ ६४…
डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महत्त्वाचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी १०० बळी घेणारा पहिला गोलंदाज.
आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध भारताच्या अंतिम ११ मध्ये अर्शदीप सिंगला संधी देण्यात आली नाही. यावरून भारताचा माजी दिग्गज फ्रिकी गोलंदाज आर आश्विनने गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे.
आयसीसीकडून रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. या आयसीसीच्या ताज्या टी२० रँकिंगमध्ये भारतीय फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांनी मोठी मजल मारली आहे.
आशिया कप २०२५ पूर्वी पंजाबचे गोलंदाजी प्रशिक्षक गगनदीप सिंग यांनी अर्शदीप सिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, इंग्लंड दौऱ्यात मध्ये अर्शदीप सिंगला संधि न मिळाल्याने तो अस्वस्थ…
इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत अर्शदीप सिंग भारतीय संघाचा भाग होता. तथापि, त्याला प्लेइंग ११ मध्ये संधी मिळू शकली नाही. भारतासाठी कसोटी स्वरूपात पदार्पण करण्यासाठी त्याला थोडी वाट…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचे चार सामने खेळले गेले आहेत. शेवटचा सामना आज म्हणजेच गुरुवार ३१ जुलै रोजी लंडनमधील ओव्हल येथे खेळला…
टीम इंडीयाला या मालिकेमध्ये बरोबरी करायची असल्यास पाचव्या सामन्यामध्ये विजय मिळवणे गरजेचे आहे. अर्शदिप याला झालेल्या इंग्लंड दौऱ्यावरील चारही सामन्यांमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
आता भारतीय संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह हा जखमी झाला आहे त्यामुळे त्याला चालू मालिका सोडावी लागली आहे. ५ कसोटी मालिकेतील चौथा सामना २३…
३ जून रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आयपीएल २०२५ च्या विजेतेपदाचा सामना खेळावण्यात येणार आहे. या सामन्यात फॉर्ममध्ये असणाऱ्या विराट कोहलीला अर्शदीप सिंगपासून सावध राहण्याची गरज आहे.
आता भारताचा नवा कर्णधार कोण असणार यावर अजुनही प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर भारताच्या संघाची अजुनपर्यत कोणत्या खेळाडुंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.
काल आयपीएलमधील ३४ व्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात पंजाबने आरसीबीचा पराभव केला. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने इतिहास रचला आहे.
पंजाब किंग्जने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत, त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. या सामन्यात पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगकडे एक खास विक्रम रचण्याची उत्तम संधी आहे.
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शामीचा जोडीदार कोण असणार यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. प्रशिक्षक गंभीर या दोघांपैकी कोणाला प्लेइंग ११ साठी निवडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारतीय संघाचे पहिले सराव सत्र १६ फेब्रुवारी रोजी दुबईतील ICC अकादमीमध्ये झाले. यादरम्यान, भारतीय संघाच्या खेळाडूच्या इंग्रजीची खिल्ली उडवण्यात आली, ज्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.