राज्यात विरोधकांनी महायुती बाबत फेक नेरेटिव्ह सेट केल्याने लोकसभा निवडणुकीत वेगळ चित्र होत मात्र विधानसभेला तशी परिस्थिती नाही असे मत भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केले आहे.
राजकारणात कधी काय होईल याचा काही नेम नसतो. सध्या नेांदेडच्या राजकारणात असचं काहीसा प्रत्यय पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांचे अत्यंत जवळचे विश्वासू असलेले माजी पालकमंत्री डी. पी सावंत यांनी…
सगेसोयऱ्यांच्या विषयाबाबत प्रक्रिया सुरू आहे. पण हा विषय जितका लोकांपर्यंत पोहचालया हवा होता, तो पोहचवण्यात आम्ही कमी पडलो,” अशी प्रतिक्रीया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत…
नाना पाटोले यांनी अशोक चव्हाणांवर टीकेची झोड उठवली आहे. चव्हाणांनी काँग्रेसबद्दल बोलू नये त्यांचे अंडे पिल्ले काढण्याचे औषध माझ्याकडे आहे, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.
मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्य सरकारच्या जाहिरातीवर हल्लाबोल…
नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यानंतर आज पुन्हा सात जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या मृतांमध्ये ४ बालकांचा समावेश आहे, अशी माहिती काँग्रेसचे नेते अशोक…
जनतेचा भारत जोडो पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असून, भारत जोडो यात्रा आता ‘जनयात्रा’ झाली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि सावरकर स्मारक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून मुंबई भाजपा अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी पुतळा स्वच्छता अभियानाची…
आमदारांचं मतदान सुरू असताना राष्ट्रवादी - काँग्रेसचे जवळपास १० ते १२ आमदार गैरहजर होते. यात अशोक चव्हाण यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश होता. यानंतर हे आमदार नाराज होते का? असा…
अशोक चव्हाण (Ashok Chavan Reaction On Uddhav Thckeray Resignation) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. सरकार कोसळल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित दोन दिवसीय नवसंकल्प कार्यशाळा शिर्डीत आजपासून सुरु होत आहे. १ व २ जून रोजी होत असलेल्या या कार्यशाळेत उदयपूर येथे झालेल्या नवसंकल्प शिबिराच्या घोषणापत्राची अंमलबजावणी…
नागपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागातर्फे नागपूर येथे 28 व 29 मे रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय व राष्ट्रीय “नवसंकल्प सोशल मीडिया शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी…
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के शंकरनारायणन यांचे आज रविवारी केरळमधील पलक्कड येथील राहत्या घरी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो म्हणाले, तीन महिन्यात संमेलनाचे आव्हान पेलणे, कौतुकास्पद आहे. मी गोव्यातून आलोय. उदगीरबद्दल माहीत नव्हते. काहींनी येथे उन्हाळा कडक असल्याचे सांगितले.
रस्ते विकास आणि वाहतूक क्षेत्रातील गडकरी यांच्या कामाचे कौतुक करताना म्हणाले की, त्यांचे अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जातात. त्यांची कोंडी केली जात असल्याचेही यावेळी बोलत होते. केंद्र…
नितीन गडकरी आणि माझ्या परिचयाला २९ वर्षे झाली आहेत. जवळ-जवळ तीन दशकांपासून मी त्यांना आणि त्यांच्या कार्यशैलीला पाहतो आहे. १९९३ मध्ये मी सार्वजनिक बांधकाम खात्याचा राज्यमंत्री झालो. गडकरी त्यावेळी विधान…
सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के आरक्षण मर्यादा अधोरेखित केल्याने त्याहून अधिक आरक्षण द्यायचे कसे? हा प्रश्न कायम राहणार आहे. त्यामुळे १०२ व्या घटनादुरुस्ती सोबतच केंद्राने आरक्षण मर्यादेबाबतही ठाम भूमिका घेऊन एक…
“सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार? अशोक चव्हाणांनी कायदा समजून आणि सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका कोण करू शकतं यासंदर्भात विचार…