मुंब्र्यातील गणेशघाट खाडीपरिसरात मोठ्या संख्येने मतदान कार्ड फेकलेले आढळून आले आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना एका पिशवीत जास्तीच्या संख्येने मतदान कार्ड फेकल्याचं आढळून आलं.
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतायेत. तेजस्वी यादव यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत असून या दौऱ्यांदरम्यान त्यांनी अनेकवेळा माध्यमांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
केंद्रीय मंत्री आणि LJP (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवान यांनीछपरा येथील राजेंद्र स्टेडियममध्ये रविवारी पार पडलेल्या नव-संकल्प महासभेत त्यांनी अधिकृतपणे बिहार विधानसभेच्या सर्वच्या सर्व २४३ जागा लढवण्याची घोषणा केली आहे.
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी बिहारच्या आऱामधील एका सभेत विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. खुल्या प्रवर्गातील मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
बिहारचं राजाकरण आतापासूनच तापू लागलं आहे. लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) नेते आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
"आता युद्धबंदी केलीच आहे, तर लोकांना मूर्ख का बनवलं जात आहे. आता कुंकवाच्या करंड्या वाटून काहीही होणार नाही, असा टोला प्रशात किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.
बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसचा कार्यक्रम देखील याच दिशेने उचललेलं एक पाऊल होतं.
माजी केंद्रीय मंत्री आरसीपी सिंह यांनी त्यांच्या ‘आप सबकी आवाज़’ पक्ष प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीत विलिन केला आहे. त्यामुळे NDA आणि इंडिया आघाडीचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने एक जागा जिंकली आहे. केरळमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हापासून, भाजप राज्यात आपले अस्तित्व वाढवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीला अजूनही बराच अवधी असला तरी राजकीय वातावरण आतापासूनच तापू लागलं आहे. सर्व प्रमुख पक्ष सक्रिय झाले असून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.
२०११ मध्ये, ममता बॅनर्जी ३४ वर्षांचे डावे सरकार काढून सत्तेवर आल्या. आता, भाजप असा दावा करण्याचा प्रयत्न करत आहे की ममता सरकारनेही त्याच मार्गावर पाऊल ठेवले आहे. भाजपची काय असणार…
मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाची छाप पाडणाऱ्या अभिनेत्री गिरीजा ओकने मतदान केलं आहे.. अभिनेत्रीने न्यूझीलंडहून मुंबईपर्यंत ३२ ते ३६ तासांचा प्रवास करून गिरीजाने पुण्यात मतदान केलं आहे.
आज संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी ७ वाजल्यापासून २८८ मतदारसंघातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्सफुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मतदानाचा हक्क जनसामान्यांपासून अगदी सेलिब्रिटी, राजकारणी आणि बिझनेसमन्सपर्यंत…
मतदान बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी होणार असल्याने, प्रचाराचा शेवट सोमवारी सायंकाळी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मिडीया, इलेक्ट्रॉनिक मीडियारूनही जाहिराती, प्रचार करता येणार नाही.
आपल्याला विकासाची कामे मार्गी लावायचे आहे. राहुरी सहकारी साखर कारखाना सुरू करायचा आहे, असं वक्तव्य भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी मतदारांशी संवाद साधताना केलं आहे. गावांत कर्डिलेंचं जल्लोषात स्वागत करण्यात…