Nitish Kumar 10th time CM: निवडणूक तज्ञांच्या नकारात्मक भाकिते असूनही, नितीश कुमार अखेर १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले आणि बहुतेक मुख्यमंत्र्यांचा विक्रम प्रस्थापित केला.
बिहारच्या विधानसभा निवडणुकीनंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबामध्ये जोरदार वाद सुरु झाले आहेत. यादव कुटुंबातील वाद हे चव्हाट्यावर आले असून देशभर चर्चा सुरु आहे.
मोदी, अमित शाह, केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री—सर्वांनी जोरदार सभा घेतल्या. दुसरीकडे महागठबंधनचा प्रचार इतका सुयोजित आणि व्यापक नव्हता.
Bihar Elections Result 2025: बिहार विधानसभा निवडणूक 2025 साठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर निकाल लागणार असून अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.
Bihar Elections 2025: बिहारमध्ये मतदानावेळी अनेक मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचे दिसून आले आहे. बसवंचक गावातील मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये मारामारी झाल्याचे दिसून आले.
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. निवडणूक आयोगाच्या गोंधळामुळे दोन महिलांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Bihar Politics: बिहारमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याची घोषणा केली आहे. दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.
मुकेश साहनी यांनी २०१३ च्या सुमारास बिहारच्या राजकारणात प्रवेश केला आणि २०१८ मध्ये त्यांचा पक्ष स्थापन केला. ते स्वतःला "मल्लाहचा पुत्र" म्हणून ओळखतात. आज ते राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत…
या पाच लोकांनी त्यांचे संपूर्ण सुखी आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. या लोकांनी माझी प्रतिमा खराब केली आहे, ते जनतेत आणि तरुणांमध्ये माझी लोकप्रियता पचवू शकत नाहीत
बिहारच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी महाआघाडीत सामील होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे NDA चं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय जनता दल (RJD)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे. कुटुंबातून देखील बेदखल केल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी सोशल…
सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ कारवाई करत भागलपूर येथील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलिस उपअधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तपासासाठी विशेष पथक तयार केले.