मुंबई उच्च न्यायालयाने एका व्यावसायिकाच्या बेकायदेशीर अटकेबद्दल मुंबई पोलिसांना फटकारले आहे. याप्रकरणी न्यायालयाने म्हटले आहे की, पोलिसांनी जामीन मिळू नये म्हणून त्या व्यक्तीविरुद्ध जाणूनबुजून कलम ४०९ लागू केले.
१७ जानेवारी २०१३ रोजी झारखंड उच्च न्यायालय (रांची खंडपीठ) येथे अतिरिक्त न्यायाधीश झाले. २७ जून २०१४ रोजी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हिंदू विवाह कायद्याअंतर्गत, जेव्हा पत्नी मानसिक छळ किंवा दुर्लक्ष सिद्ध करू इच्छिते, तेव्हा नपुंसकतेसारखे आरोप प्रासंगिक आणि आवश्यक मानले जातात, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने एका महत्त्वपूर्ण निर्णयात म्हटलं आहे.
तपासातील तफावतींमुळे, २००६ मध्ये मुंबईतील ७ लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. पोलिस आणि अभियोजन पक्षाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रसिद्ध पॉडकास्टर आणि युट्यूबर रणवीर अलाहाबादियाला सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आसाम आणि महाराष्ट्र सरकारने तपास पूर्ण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या कॉमेडियनला अटकेपासून स्थगित करण्यात आले असून, तपास सुरूच राहणार आहे.
सालियनच्या वकिलांनी तिची हत्या केल्याचा दावा केला होता. वकिलांनी पुन्हा चौकशी करण्यात यांवी, अशी मागणी याचिकेतून केली होती. मात्र आता मुंबई हायकोर्टाने वकील निलेश ओझा यांना फटकारले आहे.
Disha Salian Death Case: ॲड. निलेश ओझा हे दिशा सालियनची बाजू कोर्टात मांडत असतात. मात्र आता मुंबई हायकोर्टाने ॲड. निलेश ओझा यांना फटकारलं आहे. निलेश ओझा यांनी केलेली वक्तव्य चुकीची…
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कुणालने मुंबई पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी उच्च न्यायालयात केली आहे. आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे…
अंधश्रद्धा निर्मुलन कायदा लागू झाला तरी त्याच्या अंमलबजावणीबाबत उदासिनता दिसून येते. मात्र आता अंधश्रद्धेबाबत सामाजिक जनजागृती यांबाबतचा प्रश्न उच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वावरच उभा ठाकला आहे.
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या घटस्फोटाच्या चर्चा सर्वत्र होताना दिसत आहेत. अशातच चहल आणि धनश्री यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपीची रक्कम देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. शेतकऱ्यांना ऊसाची एफआरपी एक रक्कमीच द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.
मुंबईत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कंट्रोल सेंटरची स्थापना आणि राज्यात नव्या 18 न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहेत.यंदाच्या अर्थसंकल्पात गृह पोलीस विभागास 2237 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Bombay High Court News : अनेकदा अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले जातात. अशावेळी शरीरसंबंध ठेवण्यास अल्पवयीन मुलीची सहमती देखील असते.
मुंबई उच्च न्यायालयाने न्यू इनोव्हेटिव्ह नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडियाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस)चा गंभीर परिणाम मान्य केला. न्यायालयाच्या निदर्शनास आले की हे धोरण भारतीय रेल्वेला अनियंत्रित अधिकार देते.
Bombay High Court News: उंटांच्या कत्तलीवर कायदेशीर बंदी असूनही महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही ही प्रथा पाळली जाते. याशिवाय काही उंट पायी किंवा वाहनांनी महाराष्ट्रात आणले जातात आहे.
मुंबई हाई कोर्टामध्ये क्लार्कच्या पदासाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करू पाहणाऱ्या उमेदवारांना ५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून १२९ रिक्त जागा भरण्यात…
Mumbai High Court: मुलीचा एकदा पाठलाग करणे हे भारतीय दंड संहिता ( आयपीसी ) 354 ( डी ) अंतर्गत पाठलाग करण्याच्या श्रेणीत येत नाही. सतत पाठलाग केले तर गुन्हा मानला…
रविंद्र वायकर यांना न्यायालयाने दिलासा दिला असून ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने रद्द केली आहे. अतिशय अटीतटीच्या लढतीत वायकर यांनी ४८ मतांनी विजय मिळवला होता.
Shubhada Shitole : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक शुभदा शितोळे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.