शिवसेनेचं दैनिक सामनात राहुल नार्वेकर यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार यांना संधी देण्यात येणार असून ८ मंत्र्याना नारळ देण्यात येणार असल्याचं…
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. यामुळे लवकरच महायुती सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठे बदल होणार असल्याचे म्हटले जात आहे. मोठी खांदेपालट होऊ शकते.
शिंदे गट त्यांचे नेते श्रीकांत शिंदे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी करत आहे. त्याच वेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी त्यांच्या पक्षालाही मंत्रिपद मिळायला हवे, असे म्हटले आहे.
विद्यार्थीदशेपासून राजकारणात सक्रीय असलेल्या रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेतली. रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला.
हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयाचे विभाजन केले. यावेळी अर्थखाते पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे गेले, तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वत:कडे ठेवले आहे
कॅबिनेट मंत्र्यांसाठी खातीचं आता डोकेदुखी ठरणार आहेत. कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट मंत्र्यांसाठी निकष लावल्याची माहिती समोर येत आहे. संजय शिरसाट यांनी ही माहिती दिली आहे.
छगन भुजबळ यांनाही मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं. त्यामुळे त्यांनी जाहीर नाराजी बोलून दाखवली. जहां नहीं चैना, वहां नहीं रहना, असं सूचक विधानही छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यावर गिरीश महाजन यांनी…
महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये हसन मुश्रीफ यांना मुस्लिम चेहरा म्हणून स्थान देण्यात आले आहे. हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असून ते मराठी मुस्लिम आहेत.
आम्ही विरोधकांचा आवाज दाबणार नाही आणि कोणत्याही चर्चेतून मागे हटणार नाही. लोकसभेप्रमाणे विरोधकांनी केवळ माध्यमांसमोर नव्हे तर सभागृहात बोलावे, अशी आमची अपेक्षा आहे
शपथविधी झाल्यानंतर सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी फडणवीस यांचे अभिनंदन देखील केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सोलापूर वगळता चारही जिल्ह्यांचे प्रतिनिधी नव्या मंत्रिमंडळात दिसतील. सातारा, सांगली, पुणे व कोल्हापूरमधील अनेक आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात, मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह जास्तीत जास्त 43 सदस्य असू शकतात. 20 नोव्हेंबरला झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी मोठ्या घराण्यातील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केल्याशिवाय त्यांचे अस्तित्त्व टिकू शकणार नाही, म्हणून त्या आरोप करत असतात.
5 डिसेंबर रोजी शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती आघाडीने 288 पैकी 230 जागा जिंकल्या आहेत
लोकसभा निवडणूकीनंतर विधानपरिषदेची ही निवडणूक पार पडली. तरीही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे गणित अद्यापही सुटलेलं नाही. अशातच आता राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात आली. परंतु यावर आता मुख्यमंत्री…
तुरुंगात असलेले आलमगीर आलम यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आता त्याजागी डॉ. रामेश्वर ओराव यांना विधिमंडळ पक्षनेता म्हणून केले जाऊ शकते. डॉ. ओराव हे पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत.
भगवंत मान यांनी पंजाबमधील नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांबद्दल केजरीवाल यांच्याशी चर्चा केली आणि काही जागांवर पक्षाला चांगली कामगिरी करता आली आणि काही जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले याची कारणे…
राज्यात खातेवाटप झाले असले तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडे अनेक खाती आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय,पर्यावरण…
अजित पवार गटाच्या शिंदे सरकारमधील प्रवेशानंतर नाराज असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न खातेवाटपाच्या भाजप पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आले असल्याचे मानण्यात येत आहे. राज्यात गेल्या आठ दिवसांपासून खाते…