पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात काही पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असताना महाराष्ट्रातील गेलेल्या पर्यटकांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. यावरुन आता मत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेचे नाविण्यपूर्ण उपक्रम राज्यास प्रेरणादायी आहेत. राज्य सरकार ग्रामविकासासाठी अनेक योजना राबवित आहे. शासनातर्फे उपलब्ध करून दिला जाणारा निधी जनकल्याणासाठी आहे. प्रत्येक नागरिकांनी गावाच्या विकासासाठी झटले पाहिजे.
सोलापूर शहरात विविध विकासकामे राबवून सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करूया. येथे विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी करून एक आदर्श शहर अशी सोलापूरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले…
शासकीय योजनांच्या माध्यमातून स्वतःचा फायदा करुन घेण्यासाठी शासनाच्या नवनव्या योजनांमध्ये शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन दत्तात्रय भरणे यांनी केले.