महसूल विभाग (Department of Revenue) आणि कृषी विभागाने (Department of Agriculture) जिल्ह्यातील झालेल्या नुकसानाचे पंचनामे तयार केले. त्यानुसार जिल्ह्यातील ६०३ गावांतील २२ हजार १८५ शेतकऱ्यांच्या ११ हजार ६७९.५० हेक्टर क्षेत्रावरील…
महसूल विभाग (Department of Revenue ) आणि कृषी विभागाने जिल्ह्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे तयार केले. त्यानुसार जिल्ह्यातील ३६४ गावांतील ४ हजार ९१२ शेतकऱ्यांच्या २२२५ हेक्टर क्षेत्रावरील धान आणि भाजीपाला पिकांचे…
संत्रा पीक हे सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे कॅश क्रॉप (Cash crop of farmers) झाले आहे. या अनैसर्गिक फळगळीने तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. कारण या फळगळीचा संत्र्या उत्पादकांना मोठा आर्थिक फटका…
यंदा पावसाने पहाडात कहर केल्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले. मेळघाटाला दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांची भेट घेऊन करणार आहे. पुरामध्ये…
ऊसतोड कामगार म्हणून आयुष्याची सुरुवात केली. शिक्षण नव्हते, त्यामुळे लिहता-वाचता येत नव्हते. परंतु, समाजात काहीतरी चांगलं काम करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होत. पण, शिक्षण आड येत असल्याने अनेक अडचणींचा सामना…
३१ मे रोजी दिवसभर प्रचंड उन्ह तापल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ढगाळी वातावरण तयार होऊन सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर विजांचा कडकडाट होऊन धुवाधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागात वादळी वारा, विजांचा कडकडाट…